A historic resolution against Hinduphobia was recently passed in the Scottish Parliament मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
Read More
(KEM Hospital) मुंबईतील केईएम रुग्णालयात ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’(AB-PMJAY)अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा नोंदणी कक्षाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या कक्षामार्फत रुग्णांना शासकीय योजनेंतर्गत अधिक दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे.
( Resolution to confer Bharat Ratna on Mahatma Phule and Krantijyoti Savitribai maharashtra assembly ) क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑइल खरेदी करुन त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न 'ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क' (ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे (sustainable solutions for fisherman's)
महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष भाजपने आपले संकल्पपत्र जाहीर केले असून महायुती सरकारच्या माध्यमातून गती देण्यात येणाऱ्या मेट्रो, रेल्वे, हवाई आणि रस्ते प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडविणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या अनेक प्रकल्पांना गती देणार असल्याची माहितीही दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रानाम्यामध्ये मात्र पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे. मविआच्या
देशातील चाइल्डकेअर उत्पादन ब्रँड असलेल्या ब्रेनबीज सोल्युशन लिमिटेडच्या 'फर्स्टक्राय डॉट कॉम'चा इनिशियल पब्लिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात येणार आहे. दि. ०६ ऑगस्ट रोजी खुला होणाऱ्या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २,४९०.५२ कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्यात येणार आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तीय एकत्रीकरण आणि सरकारच्या मध्यम मुदतीच्या वाढीला आधार देणारा समतोल साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे मालमत्ता वितरणात असलेली वैविध्यता आर्थिक विवेकाधारित धोरणास पूरक आहे.
Awfis Space Solutions या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. २२ मे ते २७ मे २०२४ या काळात हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. कंपनीतर्फे सांगण्यात आल्याप्रमाणे या कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) २८ मे पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १.२३ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलचा देणेकरींना त्यांचे थकित पैसे पुढील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मिळणार आहेत.अनिल अंबानी संचलित रिलायन्स कॅपिटल बुडीत निघाल्याने हिंदुजा ग्रुपला कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. याला मान्यता मिळत पुढील वर्षीच थकीत पैसे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना मिळणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
'' मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार २०२४' या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्सची निवड करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विशेष विशेष समारंभात तसेच सिनेक्षेत्रातील प्रथितयश अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते दिनांक १० फेब्रुवारीला टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्या
निवडणुकीच्या वर्षामध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. मात्र, निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण अर्थसंकल्प मांडू; असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.
प्रत्येक नवी पहाट नवं चैतन्य घेऊन येते. २०२३ हे वर्ष संपत आले. या वर्षात प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या-वाईट घडामोडी घडून गेल्या. फम येणारं २०२४ हे वर्ष सर्वांच्याच जीवनात नवा आनंद, उत्साह, प्रेम, संधी घेऊन येणार आहे. जुनं वर्ष संपताना या वर्षाला अखेरचा राम राम करत नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात आपण सगळेचजण स्वागत करतो. याशिवाय दरवर्षी एक नवा संकल्प करतो जो आपल्याला संपुर्ण वर्षभर अनेक आठवणी आणि शिकवण देऊन जातो. संकल्प केला म्हणजे तो पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते, प्रयत्नशील असते. तर असेच काही मर
आज इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून २०२४ हे नववर्ष नवचैतन्यासह उगवतीला येईल. आयुष्य, माणसं आणि सभोवतालची परिस्थिती नवीन वर्षातही तशीच असली, तरी एक नवतेची, स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा यादरम्यान वातावरणात भारावलेली दिसते. त्यातूनच नूतन वर्षाचे नवसंकल्प सोडले जातात. तेव्हा, यंदाही अशाच नवसंकल्पांची गुढी उभारताना ते संकल्प यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी नेमके काय करावे, यासंबंधीचे अगदी सोप्या शब्दांत दिशादर्शन करणारा हा लेख....
टाटा कॅपिटल ही वित्तीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी समजली जाते. अशातच कंपनीने नुकतेच युजर फ्रेंडली Application Programming Interface ( API) लाँच केले आहे.या फिनटेक क्षेत्रातील नेमकी गरज ओळखून तसेच वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन केलेले हे सॉफ्टवेअर हे बाजारात आणणार आहे. वित्तीय व्यवहारांकरिता हे सोल्युशन्स आपल्या भागीदारा सोबत डिजिटल सहयोग ठेवणे शक्य करणार आहे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पालक त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे भले व्हावे म्हणून अनेकविध भूमिका निभावतात आणि असंख्य जबाबदार्या पार पाडतात. त्यांचे प्रेम आणि त्यांनी घेतलेली काळजी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, विम्याच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची व आर्थिक सुरक्षिततेची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मुंबई : मुंबईतील महिलांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक नवा पर्याय आणण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर अर्थात सरकार आपल्या दारी या उपक्रमाला सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोबाईल व्हॅनचा उदघाटन सोहळा सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर आता कुठे ही परिस्थिती काहीशी स्थिरावलेली दिसते. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, त्यात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर सहजसोप्या आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्पातून राज्यात सरकारविषयी एक सकारात्मक भावना निर्माण झाली. मात्र, हे सगळं सुरू असताना दुसरीकडे एका वर्तमानपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होणार का, यावर चर्चा सुरू झाली.
भारताच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होण्यास प्रारंभ झाला. त्यातही प्रामुख्याने कोरोना संसर्गाच्या कालखंडामध्ये भारतीय आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट झाली. त्यामुळेच अपवाद वगळता कोरोना काळात आवश्यक औषधे, ऑक्सिजन पुरवठा, लसनिर्मिती आणि लसीकरण यशस्वी पार पडणे शक्य झाले. आता देशाची आरोग्यव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याविषयी...
स्थानिक हस्तकलांवर आधारीत वस्तूंच्या उत्पादनात छोटे कारागीर महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अशा कुशल मनुष्यबळाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, असे कुशल कारागिर हे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ३४९ कोटींच्या आधीचा निधीमिळून ७४१ कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देशात जिथे सरकारी यंत्रणा पोहचत नाही तिथे या सामाजिक संस्था लोकांना सेवा देत असतात. सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण, ठाणे, पुण्यातील अतिवृष्टी होणार्या भागातील शेतकर्यांची परीस्थिती लक्षात घेऊन ‘गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन्स’ या कंपनीने ‘वाय ४ डी फौंडेशन’ या सामाजिक संस्थेला सोबत घेत ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन प्रकल्प’ हाती घेतला असून त्यासाठी पुण्यातील वेल्हे तालुक्यातील बालवड गावाला ‘मॉडेल गाव’ म्हणून विकसित करणार आहेत.
महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ फडणवीस यांचा हस्ते मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ‘संकल्प महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी आपले विचार मांडले.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १२ वर्षे आणि पंतप्रधान म्हणून साडेनऊ वर्षे अशी तब्बल साडेबावीस वर्षे नरेंद्र मोदी हे शासन - प्रशासन चालवत आहेत. या अनुभवाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात दिसते. त्यामुळे देशातील प्रत्येक समाज, महिला, युवक, कामगार, नोकरगार, उद्योजक, वनवासी, गरीब, विद्यार्थी यांना नेमके काय द्यायला हवे, याची नेमकी जाण निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भविष्यवेध आणि लोकप्रियता यांची सांगड घालणे शक्य झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
सधाच्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असण्याच्या काळात भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभ प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज पार पडली. यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले.
नायगाव ‘बीडीडी’ चाळीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर असे नामांतर करण्यात येणार आहे. या नावाला स्थानिकांकडून प्रचंड विरोध असतानाही राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमान वाढीची तीव्रता कमी करण्यासाठी जनजागृती करणारे ठाण्यातील ‘वन मॅन आर्मी’ प्रसाद विश्वनाथ लिमये यांच्याविषयी...
महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना, शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे.
आपण आयुष्यात एखादी गोष्ट समाधानाने करत जाणं आवश्यक आहे. कारण, शेवट आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा मिळवायची आहे. एखादी गोष्ट उत्कृष्टतेकडे घेऊन जाण्यासाठी ध्यास लागतो, पण त्या ध्यासात सर्जनशीलता असावी, विधायकता असावी, ती आपल्याला आपसूक पूर्णत्वाकडे घेऊन जाते. कारण, त्या ध्यासात अंतर्गत ऊर्मी असते. आपण आतून झपाटलेले असतो. जगाने आपली क्षमता जोखावी इतके परावलंबी आपण का असावं? आपली क्षमता शेवटी आपली आहे.
कोरोना संकटकाळात व्यवसाय क्षेत्रासमोरील आव्हाने पार करत स्वच्छता व सुरक्षितता या क्षेत्रात ‘युएफएमएस सोल्युशन्स इंडिया एलएलपी’ कंपनीने उत्तम सेवा बजावली. कंपनीचे संचालक रुपेश जाधव यांनी कोरोना काळात केलेल्या उत्तम नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर कंपनीला विकासाचा टप्पा गाठता आला. आपल्या कर्मचार्यांमध्ये ‘कोविड’संबंधी महत्त्वाच्या सूचना देऊन त्यांनी जनजागृतीही केली. शिवाय ‘सॅनिटायझेशन सोल्युशन’ देण्यासही कंपनीने सुरुवात केली. तेव्हा, रुपेश जाधव यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...
संकल्प पाळायचा असेल तर तो नवी आशा, नवा उद्देश, नवा उजेड, नव्याची आस, नवे प्रेम, नवी मैत्री, नवीन नाती, नवीन आठवणी हे सगळे गुण हृदयाच्या एका कुपीत जपून ठेवत वर्षभर त्याचा सुगंध पसरत राहील आणि याने वर्षभर तो दरवळत राहील, यासाठी कायम तत्पर असायला हवे
श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती मार्फत सध्या करोणा विषाणूचा वाढता प्रभाव व संचारबंदी मुळे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याकरीता २२ आरोग्य रक्षकांना पुढील औषधी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यातून सेवा संकल्प समिती सेवाभावी कार्य करत असल्याची प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहे.
नव्या दिवसाचा, नव्या वर्षाचा संकल्प सर्वजण करतात, पण त्यापैकी किती तडीस जातात, हा प्रश्नच उरतो. मुंबई महापालिकेच्या महापौरांचे नव्या वर्षांचे संकल्प पाहिले तर त्यांनी त्याचा किती पाठपुरावा केला, हा संशोधनाचा भाग राहील.
नियमबाह्य पद्धतीने सभागृह सुरु असल्याने केला सभात्याग
मधमाशी तिला लहानपणापासून आकर्षित करायची. तिच्याच प्रेरणेने तिने कंपनीच्या नावाची सुरुवात केली 'वंडर बी.' पण, नावात 'अॅड एजन्सी' वगैरे असा उल्लेख न करता तिला सर्जनशीलता लोकांना द्यायची होती. या संकल्पनेतून जन्मास आला 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स' हा डिझायनिंग स्टुडिओ.
प्रारूप-न्यायालय व निकालपत्रलेखन स्पर्धा संपन्न
पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहार, तंत्रज्ञान आणि इतर सेवांसाठी तांत्रिक मदत मिळणार
वडिलोपार्जित व्यवसायाला स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणाऱ्या तेजस गोयंका यांनी आपल्या कर्तृत्व व बुद्धिमत्तेच्या जोरावर तरुणाईपुढे एक वेगळा विचार करण्याचा आदर्श ठेवला आहे.
शिक्षण म्हणजे भविष्याचा पासपोर्टच. एकदा का माणूस शिकला की, आपसूकच त्याला स्वहिताबरोबरच समाजहिताचीही जाणीव होते.
तळोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला आहे , पण त्यात सरकारचे धोरण काय? व त्वरीत उपाय योजना करण्यात याव्यात त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून नुकतेच तलसीदार यांना निवेदन देण्यात आले.
नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींना परदेशात पाठवून तिथे त्यांना गंडवणे, हादेखील मानवी तस्करीचाच एक प्रकार आहे.
२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते.
जिथे रस्त्यावरून प्रवास करताना लोकांना स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी नाही, जिथे सुरक्षिततेचे नियम पाळले जात नाहीत, तिथे मला हवा असलेला माल योग्य प्रकारे, वेळेत व अचूक बनेल याची काय खात्री?
सर हेन्री ड्युनंट यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरात ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येवून जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.