आवर्जून वाचा :

सत्तेच्या मोहातूनच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा शरद पवारांचा डाव : भाऊ तोरसेकर

स्थैर्य आणि संतुलनाची दुहेरी परीक्षा

जय सेवालाल, जय जय सेवालाल!

‌‘एजीआय‌’ - जेव्हा यंत्रांना मानवासारखी बुद्धी मिळेल!

संघर्षरत बलुचिस्तान आणि पाकिस्तानपुढील वाढता पेच!

'मार्व्हलस मिस्टर मार्बल'

नाट्यसृष्टीचा महाकुंभ

भारतीय संस्कृतीत रुजलेल्या वृक्षांचा रोचक परिचय!

वंदे मातरम्‌‍ : स्वातंत्र्यसंघर्षातील अमर स्वरगाथा

तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु...!

शिवभक्तीची भैरवी...

‌‘भूक‌’ : सामाजिक वास्तवाची जाणीव करून देणारा लघुपट

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन‌’‌ REVIEW : ‘कुरळे बंधूं‌’च्या विनोदाची सुसाट गाडी...

तंत्रज्ञानाच्या वापराला विवेकाचे अधिष्ठान हवे : डॉ. अद्वैत पाध्ये

संघर्षशील दीपक

सन २०३३ पर्यंत बॅबेलचा मनोरा पूर्ण करणार?

संगीतमय रस्त्यांची सुरावट...

सरल ‌‘सरला‌’

काळू-बाळूचा बहुरंगी तमाशा...

सत्ताकेंद्र नव्हे सेवाकेंद्र!

संपादकीय

Trending Videos
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन‌’‌ REVIEW : ‘कुरळे बंधूं‌’च्या विनोदाची सुसाट गाडी...

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन‌’‌ REVIEW : ‘कुरळे बंधूं‌’च्या विनोदाची सुसाट गाडी...

तब्बल 19 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवणारा आणि तितक्याच सहजतेने भावनिक स्पर्श करणारा ‌‘साडे माडे तीन‌’ हा मराठी चित्रपट आजही अनेकांच्या आठवणीत ताजा आहे. कुरळे बंधूंची भन्नाट कॉमेडी, गॅरेजमधील धमाल आणि टायमिंगची कमाल यांमुळे हा चित्रपट मराठी चित्रपटांत वेगळं स्थान निर्माण करून गेला. आता अनेक वर्षांनी तीच जुनी टोळी पुन्हा एकदा थेट गॅरेजमधूनच सज्ज झाली आहे. ‌‘पुन्हा एकदा साडे माडे तीन‌’ हा चित्रपट दि. 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून, जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला हसवण्यासाठी सज्ज आह

तंत्रज्ञानाच्या वापराला विवेकाचे अधिष्ठान हवे : डॉ. अद्वैत पाध्ये

तंत्रज्ञानाच्या वापराला विवेकाचे अधिष्ठान हवे : डॉ. अद्वैत पाध्ये

दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे सध्या पालकांसाठीही वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, विद्याथसुद्धा पूर्णवेळ परीक्षाथ झाल्यामुळे त्यांचा भोवताल पूर्णपणे बदलून गेला. स्पर्धेच्या युगात वावरताना ताणतणाव, नैराश्य अशा अनेक गोष्टींचा सामना आपल्याकडे युवकांना करावा लागतो. अपयशाच्या भीतीचं पर्यवसान काही वेळेला थेट आत्महत्येमध्येसुद्धा घडतं. जीवनामध्ये असे प्रसंग आल्यावर, आपल्या ‌‘मना‌’ची नेमकी भूमिका काय असायला हवी, बिकट प्रसंग ओढल्यावर त्याच्याशी दोन हात कसे करायचे, याचा विचार समर्थांनी कसा मांडल

महाराष्ट्र फेब्रुवारी. १५, २०२६

वाड्यात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन; काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने आज रविवार( ता.१५) रोजी भाजप पक्ष कार्यालय ते वाडा बसस्थानक दरम्यान निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

6 Hr 12 Min ago
देश-विदेश फेब्रुवारी. ०५, २०२६

Bangladeshi Hindu: बांगलादेशी हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात अमेरिकेत राष्ट्रव्यापी जनजागृती आंदोलन

(Bangladeshi Hindu) बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात अमेरिकेत सातत्याने आंदोलन होत आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील २२ शहरांमध्ये शांततामय जनजागृती रॅलींचे आयोजन करण्यात आले. कडाक्याची थंडी, हिमवृष्टी आणि गोठलेल्या रस्त्यांनाही न जुमानता या रॅलींमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. त्यांनी बांगलादेशातील धार्मिक आधारावर लक्ष्य केलेल्या हिंसाचारातील पीडितांप्रती एकजूट व्यक्त केली. शहर सभागृह आणि सिव्हिक सेंटर्ससमोर एकत्र येत आंदोलकांनी आपले आंदोलन राजकीय नस

10 Days 9 Hr ago
देश-विदेश फेब्रुवारी. ०३, २०२६

‘जय श्रीराम’च्या घोषणांमुळे साधू-संतांवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप, एक अटकेत!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या काळात असहिष्णुतेचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान साधू-संतांवर हल्ला करण्यात पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात घडली आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे साधू-संतांवर हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. मारहाणीचा आरोप तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.

12 Days 5 Hr ago
देश-विदेश फेब्रुवारी. ०२, २०२६

Ali Dawood Amich: ईराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलची मोठी कारवाई

(Ali Dawood Amich) ईराणसोबत तणाव वाढलेला असताना इस्रायलने मोठी कारवाई केली आहे. रविवारी इस्रायली सैन्याने हिज्बुल्लाहचा दहशतवादी अली दाऊद अमीच याला लक्ष्य करून ठार केल्याचे उघड झाले आहे. तो हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग विभागातील एका शाखेचा प्रमुख होता. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) यांनी सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, हा दहशतवादी दक्षिण लेबनॉनमधील अल-दुवैर परिसरात हिज्बुल्लाहसाठी लष्करी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होता. (Ali Dawood Amich)

13 Days 4 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र फेब्रुवारी. १५, २०२६

वाड्यात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन; काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने आज रविवार( ता.१५) रोजी भाजप पक्ष कार्यालय ते वाडा बसस्थानक दरम्यान निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

6 Hr 12 Min ago
महाराष्ट्र फेब्रुवारी. १४, २०२६

Hind-Di-Chadar : ठाणे महानगरपालिका हद्दीत ‘हिंद-दी-चादर’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

(Hind-Di-Chadar) ‘हिंद-दी-चादर’ (Hind-Di-Chadar) म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.(Hind-Di-Chadar)

1 Days 6 Hr ago
महामुंबई फेब्रुवारी. १४, २०२६

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेत एकाचा मृत्यू ; तीन जण गंभीर जखमी

(Mumbai Metro Pillar Collapse) मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Mumbai Metro Pillar Collapse)

1 Days 7 Hr ago