आवर्जून वाचा :

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

सेवा परमो धर्मः

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

14 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

14 Days 0 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश एप्रिल. ३०, २०२६

Nida Khan CDR Report : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 'सीडीआर' अहवालातून महत्त्वाचे धागेदोरे उघड

मुंबई : (Nida Khan CDR report) नाशिक येथील एका आयटी कंपनीच्या बीपीओमध्ये हिंदू महिलांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. पोलीस तपासात आरोपी निदा खानविरुद्ध अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून संशय अधिक गडद झालाय. कॉल डिटेल रेकॉर्ड अहवालानुसार, प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच तिने मुंब्रा, नाशिक आणि भिवंडी येथे संपर्क साधला होता. या संपर्कांद्वारे संपूर्ण जाळ्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, निदा खानच्या अग्रिम जामीन अर्जावर न्यायाल

32 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. ३०, २०२६

Legislative Council Election : विधान परिषद उमेदवारी देताना नाकीनऊ येणाऱ्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता ?

मुंबई : (Legislative Council Election) "वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या केवळ एका जागेचा निर्णय घेताना नाकीनऊ आलेल्या महाविकास आघाडीची कॉमेडी सर्कस पाहून या आघाडीला घरी बसवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता आनंदी आणि समाधानी आहे. विधान परिषदेच्या जागेवर नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची हे कळत नाही त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे." अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवार दि.३० रोजी विरोधकांचे वाभाडे काढले.(Legislative Council Election)

2 Hr 16 Min ago
देश-विदेश एप्रिल. २९, २०२६

Mata Khir Bhawani Temple USA : अमेरिकेत उभे राहणार माता खीर भवानी मंदिर

मुंबई : (Mata Khir Bhawani Temple USA) काश्मीरी हिंदू समुदायाने परदेशी भूमीवर आपली सांस्कृतिक मुळे जिवंत ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये राहणारे काश्मीरी हिंदू समुदायातील लोक येथे माता खीर भवानीच्या दिव्य मंदिराचे निर्माण करत आहेत. लिव्हरमोर येथे माता खीर भवानीच्या भव्य मंदिराच्या उभारणीच्या योजनेने ठोस स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. ही केवळ मंदिर बांधणीची योजना नसून, विस्थापनाची वेदना सहन केलेल्या काश्मीरी हिंदूंच्या श्रद्धा, ओळख आणि अस्तित्वाच्या पुन

20 Hr 37 Min ago
देश-विदेश एप्रिल. २९, २०२६

Bengal Election Violence : मतदान केंद्रात ईव्हीएमशी छेडछाड; भाजप बटणावर टेप लावल्याने खळबळ

मुंबई : (Bengal Election Violence) पश्चिम बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी मतदान झाले. याचदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हिंसा आणि इव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याच्या घटना समोर आल्या. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर शहरातील फल्टा विधानसभा मतदारसंघातून एक व्हिडिओ समार आलाय; जिथे बूथ क्रमांक १४४ वरील इव्हिएम मध्ये भाजपाच्या बटणावर टेप चिकटवण्यात आल्याचे दिसून आले. याच विधानसभा क्षेत्रातून जहाँगीर खान हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.

21 Hr 43 Min ago
देश-विदेश एप्रिल. २९, २०२६

Mankhurd Hindu Conference : शिवकालीन मर्दानी खेळांनी दुमदुमले महाराष्ट्र नगर; हिंदू संमेलनात राष्ट्रभक्तीचा जागर

मुंबई : (Mankhurd Hindu Conference) महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे रविवार हिंदू संमेलन उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. सुमारे १२० ते १५० नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनाने परिसरात राष्ट्रभक्ती, संस्कार आणि हिंदू एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रथमेश कला मंच यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजन आणि संगीत कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भक्तिमय व सकारात्मक ऊर्जेने भारावून गेले. उपस्थितांनी या

22 Hr 2 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २९, २०२६

Food and Drug Administration Kalyan : कल्याणात हॉटेल व्यावसायिकांसाठी जनजागृती कार्यक्रम; कृत्रिम (अनालॉग) पनीर/चीज वापराबाबत अन्न- औषध प्रशासनाचे कडक निर्देश

कल्याण : (Food and Drug Administration Kalyan) शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणे आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणे अत्यावश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून परवाना निलंबन किंवा रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आला आहे.

22 Hr 53 Min ago