शाश्वत जीवनानंदासाठी भगवान महावीरांची गुरुवचने
नुकतीच २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांचे विचार अहिंसा, पर्यावरण, जैवविविधता या तत्त्वज्ञानातून मानवी जीवनाचा वातावरणाशी सुसंवाद साधण्यासाठी निरंतर मार्गदर्शक आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत भगवान महावीरांचे विचार सगळ्यांना आत्मशक्ती आणि प्रेरणा देतात. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...





