आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

19 Days 23 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

20 Days 0 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश मे. ०६, २०२६

हृदय माछे काबा, नयन मदीना! एका गाण्यानं गेली ममता दिदींची खुर्ची

(Saini Ghosh Song Controversy)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष केवळ राजकीय मुद्द्यांपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीकांच्या पातळीवरही पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीदरम्यान तृणमूल खासदार सायनी घोष यांच्या एका गाण्याने निर्माण केलेल्या वादामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाल्याचे दिसून येत आहे. सायनी घोष यांनी 'हृदय मा छे काबा, नयने मदीना' या ओळी असलेले एक गीत सादर केले. बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांच्या

2 Hr 48 Min ago
पर्यावरण मे. ०५, २०२६

सिंधुदुर्ग - ग्रामपंचायतीनेच झाडे तोटून उद्धवस्त केली पाट तलावातील पक्ष्यांची आश्रयस्थाने

सिंधुदुर्गातील स्थलांतरित पक्ष्यांचे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या पाट तलावातील झाडांची तोड करण्यात आली आहे (sindhudurg pat wetland). सुशोभीकरणाच्या नावाअंतर्गत ही तलवातील झाडांची तोड करण्यात आली असून यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट झाले आहे. (sindhudurg pat wetland). या विरोधात 'अर्थ जस्टिस कलेक्टिव्ह'ने (Earth Justice Collective) पाट ग्रामपंचायत आणि तहसीलदारांना कायदेशीर नोटीस बजावण्यात असून अधिवास पूर्ववत न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.(sindhudurg pat wetland)

18 Hr 8 Min ago
महाराष्ट्र मे. ०५, २०२६

Digital Personal Data Protection : डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - खुशबू जैन

मुंबई : (Digital Personal Data Protection) "कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डेटाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक, तसेच डेटा लीकच्या घटनांमुळे याची गंभीरता अधिक असल्याने डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे."असे सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मंगळवार दि.५ रोजी सांगितले.(Digital Personal Data Protect

18 Hr 13 Min ago
देश-विदेश मे. ०५, २०२६

West Bengal Elections : काँग्रेस म्हणजे नवा मुस्लिम लीग?

मुंबई : (West Bengal Elections)आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये भाजप सत्तेत आली. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होती, त्यामुळे काँग्रेसचा पराभव होणे जवळपास निश्चितच होते. काँग्रेसला आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एकूण २१ विधानसभा जागा मिळाल्या. त्यापैकी आसाममध्ये १९ तर पश्चिम बंगालमध्ये २ जागा मिळाल्या. यामध्ये एक विशेष बाब समोर आली, आसाममध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी फक्त १ आमदार हिंदू आहे. पश्चिम बंगालमध्येही अशीच स्थिती दिसून आली. त्यामुळे काँग्

20 Hr 10 Min ago
महाराष्ट्र मे. ०५, २०२६

Pune Crime Nasrapur Case : लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका; विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : (Pune Crime Nasrapur Case) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश विधी व न्याय विभागाला मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले.(Pune Crime Nasrapur Case)

21 Hr 0 Min ago
MahaMTB Infra मे. ०५, २०२६

Panvel Aquarium Project : पनवेलमध्ये साकारणार 'आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अ‍ॅक्वेरियम केंद्र'

मुंबई : (Panvel Aquarium Project) पनवेलसारख्या भौगोलिक महत्त्व असलेल्या व झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात एखादा मोठा पर्यटन दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणे आवश्यक आहे या दूरदृष्टीने आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मागणी केली होती. याविषयावर मंत्री नितेश राणे यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. 5 रोजी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठकीचे आयोजन करण्या

21 Hr 27 Min ago