आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

Assembly Election Results 2026 Live

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

18 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

18 Days 0 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश मे. ०४, २०२६

Galaxy Satellite : ‘मिशन दृष्टि’ची गरुडझेप!‘ऑप्टोसार’ तंत्रज्ञानाचा वैश्विक पहिला प्रयोग यशस्वी

मुंबई : (Galaxy Satellite) बेंगळुरूस्थित खाजगी अंतरिक्ष स्टार्टअप ‘गॅलेक्सी आय’ने विकसित केलेले ‘मिशन दृष्टि’ हे उपग्रह मोहिमेचे प्रक्षेपण रविवारी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने यशस्वीरीत्या करण्यात आले. या उपग्रहाच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान, आपत्तींचा परिणाम, शेती तसेच सीमारेषेवरील देखरेख यासंदर्भातील चित्रे अधिक प्रभावीपणे मिळू शकतील. ऑप्टोसार’ ही अशी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी एका उपग्रहात ऑप्टिकल आणि रडार या दोन्ही तंत्रांचा समन्वय साधते. हे तंत्र एकाच वेळी ऑप्टिकल आणि रडार डेटा संकलि

2 Hr 20 Min ago
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

Navnath Ban Statement : पाचपैकी तीन राज्यांत भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत - नवनाथ बन

मुंबई : (Navnath Ban Statement) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी सोमवार दि.४ रोजी सांगितले की, "पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात तीन ठिकाणी भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. आसाममध्ये हिमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दमदार विजय मिळाला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ चाललेली ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात येत असून भाजपला बहुमत मिळत आहे. देश पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे." (Navnat

2 Hr 43 Min ago
पर्यावरण मे. ०३, २०२६

महाराष्ट्राच्या मत्स्योत्पदनात १८ टक्क्यांनी वाढ; सुरमई, माकुळ, पापलेटच्या उत्पादनात राज्य देशात प्रथम

'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे (maharashtra fisheries production). २०२५ साली महाराष्ट्राने ३.६६ लाख टन मत्स्योत्पादन घेतले असून मत्स्योत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे (maharashtra fisheries production). मात्र, माकुळ, पापलेट आणि सुरमई माशांच्या उत्पादनामध्ये राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे (maharashtra fisheries production). राज्यात सर्वाधिक मत्स्योत्पादन हे बांगडा माशाचे झाले असून या मा

19 Hr 0 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Dhamangaon Fire Nagpur : धामणगाव आगीत बाधितांना तातडीची मदत;‘वनवा बंदी कायदा’ आणण्याचा राज्य सरकारचा विचार-पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे

नागपूर : (Dhamangaon Fire Nagpur) नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव तेथील आगीत घर गमावलेल्या बाधितांना तातडीची मदत दिली जाणार आहे. घरबांधणीसाठी खनिकर्म महामंडळामार्फत प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदतीसाठी उद्या प्रस्ताव सादर केला जाणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेमार्फत २० लाख रुपयांची मदत देण्यात येत असून त्यापैकी काही रक्कम उद्यापर्यंत बाधितांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती व जि

19 Hr 20 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड

मुंबई :(Maharashtra Olympic Association) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची रविवार दि.३ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरहे पद रिक्त झाले होते त्या जागी मोहोळ यांची वर्णी लागली आहे.यापूर्वी अजित पवार यांनी तब्बल १३ वर्षे हे अध्यक्षपद भूषवले होते.तर यापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी मुरलीधर मोहोळ यांनी काम केले आहे.

21 Hr 7 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Nasarapur Minor Case : आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार-राज्य बाल हक्क आयोग अध्यक्ष संजय पुराणिक

मुंबई : (Nasarapur Minor Case) "नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आणि संतापजनक आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार आहे." अश

21 Hr 50 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Mumbai Pune Connecting Link : सेल्फी' साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार

मुंबई : (Mumbai Pune Connecting Link) यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.(Mumbai Pune Connecting Link)

23 Hr 9 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Devendra Fadnavis Statement on Nasarapur Case : नसरापूर प्रकरणातील नराधमास मृत्युदंडाची शिक्षा देणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई : (Devendra Fadnavis Statement on Nasarapur Case)"मी शनिवार दि. २ रोजी स्वतः पीडितच्या वडिलांशी दोन वेळा बोललो आहे. आपल्याला त्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्यावयाची आहे असे मी त्यांना समजावले आहे. त्याकरिता वेळेत चार्जशीट दाखल होणे.आणि केस चालणे याकरिता आम्ही उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्टट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकशाहीत आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे पण लोकशाहीत ते करता येत नाही. लोकशाही कायद्याने च

23 Hr 32 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Prakash Abitkar statement : संचालक मंडळाची मुदत संपल्यावर प्रशासक येणं ही औपचारिक बाब आहे - प्रकाश आबिटकर

मुंबई :(Prakash Abitkar statement)"संचालक मंडळाची मुदत संपल्यावर प्रशासक येण ही औपचारिक बाब आहे.कायद्यात बदल झाला म्हणून हा प्रशासक आहे. गोकुळची निवडणूक सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येकाची मत मतांतर आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत.पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सक्त सुचना आहेत की महायुती म्हणून एकत्रीत काम करून निवडणूक यशस्वी करायची आहे.त्यामुळे पुढच्या टप्प्यात तुम्हाला बदल दिसेल." असे वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार दि.१ र

1 Days 0 Hr ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Nasrapur Case : नसरापूर प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणार यावर सरकार ठाम - नवनाथ बन

मुंबई : (Nasrapur Case) "नसरापूर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत आहेत. राज्य सरकारच्या वतीने हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून ठोस पुरावे गोळा करून आरोपीला फासावर लटकवण्यापर्यंतची कारवाई केली जाईल.या संवेदनशील प्रकरणात विनाकारण राजकारण करून बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे." अशी प्रतिक्रिया भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.३ रोजी दिली.

1 Days 3 Hr ago