Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धनेशाची मादी ढोलीतच पिल्लांना जन्म का देते ? | malabar grey hornbill | MahaMTB

श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार! कसं असेल नवं रूप?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती प्रज्वलित केली - आमदार योगेश सागर

मंदिरांच्या नावावरील जमिनींचा हक्क हिरावून घेणे कितपत योग्य - सुनिल घनवट

पावसाळी हंगामासाठी धवललक्ष्मी सज्ज ! | Olive Ridley Seaturtle | MahaMTB

Nautapa 2026 : How will Nine-day heat period affect India?

Explained : Iran Warns of Retaliation After U.S. Strikes by Chandrashekhar Nene

MGX 2035 : महाराष्ट्राच्या स्वयंपूर्ण विकासाचा वेध

Mumbai Tarun Bharat's Editor Kiran Shelar Full Speech in MGX 2035 | MahaMTB

Cabinet Minister Nitesh Rane in MGX 2035

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र जून. ०२, २०२६

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा! सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथला गोपाळगड किल्ला मालकी हक्काच्या मुद्द्यावरून वादाचा भोवऱ्यात सापडला होता. मात्र आता स्वतः राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.

4 Hr 49 Min ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२६

महाराष्ट्रात आता ‘पाण्याचा सातबारा’! देशातील पहिलाच प्रयोग

आतापर्यंत तुम्ही जमिनीच्या सातबाऱ्याबद्दल ऐकल असेल. किंवा बहुतेक काढलाही असेल. पण आता महाराष्ट्रात पाण्याचा सातबारा निघणार आहे. महाराष्ट्र सरकारने जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक नवी आणि महत्त्वपूर्ण संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. जमिनीच्या नोंदींसाठी जसा सातबारा उतारा वापरला जातो, त्याच धर्तीवर आता राज्यात “पाण्याचा सातबारा” तयार केला जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना राबवणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमं

1 Days 1 Hr ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२६

विधान परिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित; वाचा संपूर्ण यादी...

(Legislative Council elections) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मागील अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत २२ सदस्य निवडून येतात. या वेळी सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली–सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा–गोंदिया, नाशिक आणि अमरावती ह्या जिल्ह्यांमधून एकूण १७ जागांसाठी निवडणुका लढवल्या जाणार आहेत.(Legislative Council electio

1 Days 2 Hr ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२६

पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतून विक्रम काकडे मैदानात! तणावानंतर तोडगा? जिजाई बंगल्यावर नेमकं काय घडलं?

(Pune Legislative Council) पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याच्या चर्चेत सोमवारी जिजाई बंगल्यावर शेवटच्या टप्प्यात तणावपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या. पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत सुरुवातीला खासदार संजय काकडे यांचा पुत्र विक्रम काकडे यांच्यावरील सहमती दिसली, परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे सकाळी पुन्हा मतभेद उफाळले. अखेर पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्तक्षेपाने चर्चा ठरावाकडे नेण्यात आल्या आणि संजय क

1 Days 7 Hr ago
देश-विदेश जून. ०२, २०२६

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवा ट्विस्ट! NIA च्या आरोपपत्रात हमास-पाक दहशतवादी कनेक्शन...

(Pahalgam Attack) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आपल्या आरोपपत्रात एक महत्त्वाचा नवीन खुलासा नोंदविला आहे. NIA च्या तपासात असे संकेत समोर आले आहेत की या हल्ल्यात सहभाग असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा गाझास्थित संघटना हमासशी संबंध असू शकतो. म्हणूनच, या पैलूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. आरोपपत्रानुसार पहलगाम हल्ल्यानंतरच्या काळात हमास आणि काही पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधील संपर्क वाढल्याचे तपासात आढळले असून, याचा तपशीलवार बारकाईने आढावा घेतला जाणार आहे. (Paha

8 Hr 1 Min ago
देश-विदेश मे. ३१, २०२६

सूर्या चौहान हत्याकांडातील मुख्य आरोपी असद ठार!

हिंदू बहुत ही डरपोक कौम हैं. धुरंधर चित्रपटातला हा डायलॉग तुम्हीही ऐकलाच असेल. पण आता हा हिंदू या जिहाद्यांना पुरून उरेल. यात काही शंका नाही. गाझियाबादमध्ये एका जिहाद्याच्या केलेल्या एन्काऊंटरमधून हा स्पष्ट संदेश देण्यात आलाय. बकरी ईदच्या दिवशीच म्हणजेच २८ मे रोजी काही कट्टरपंथींनी एका हिंदू अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. गाझियाबादच्या खोडा परिसरात १७ वर्षीय सूर्या चौहानच्या हत्येचे मोठे पडसाद उत्तर प्रदेश आणि देशभरात उमटले होते. बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडानंतर स्थानिकां

2 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. ३०, २०२६

२० वर्षांनंतर मृत्युदंडातून सुटका; ३४ कोटी 'दियाह' भरून सौदीने अब्दुल रहीमला दिली माफी, नेमकं प्रकरण काय?

(Abdul Rahim) सुमारे २० वर्षांच्या तुरुंगवासानंतर अब्दुल रहीम, रामनाट्टुकारा (कोझिकोड) येथील रहिवासी, ईदच्या दिवशी आपल्या घरी परतला. रियाधमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहीमला सौदी अरेबियाच्या ऐतिहासिक न्यायप्रक्रियेनंतर या वर्षी २० मे रोजी क्षमादान देण्यात आले आणि त्यानंतरच तो भारतासाठीच्या विमानाने गुरुवारी, २८ मे रोजी रियाधहून कोझिकोडच्या करिपुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. रियाधमधील भारतीय दूतावासाने या पुनर्मिलनाबद्दल आणि त्या देशातील अधिकारी व स्थानिक मल्याळी संघटनांच्या सहकार्याबद्दल

3 Days 6 Hr ago
देश-विदेश मे. ३०, २०२६

अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरता सामंजस्य करार?

(America Iran ceasefire) अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात एका तात्पुरता सामंजस्य करारावर सहमती झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी २८ मे रोजी सांगितले; मात्र हा करार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीसाठी सादर झाला आहे आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतरच ते अंतिम स्वरूपात जाईल, असे 'ॲक्सिऑस' ने वृत्त दिले आहे. प्रस्तावित कराराचा उद्देश सध्याची शस्त्रसंधी आणखी ६० दिवसांसाठी वाढवणे, होर्मुझचा समुद्री मार्ग पुन्हा निर्बंधमुक्त करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर नव्याने वाटाघाटी

3 Days 8 Hr ago
देश-विदेश मे. ३०, २०२६

"ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच"; 'सिंदूर 2.0' साठी तिन्ही सेना सज्ज..., लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे विधान

(Operation Sindoor 2.0) भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी ३० मे रोजी सांगितले की, भारत "ऑपरेशन सिंदूर २.०" साठी तयारी करत आहे. एएनआयसाठी दिलेल्या वक्तव्यात त्यांनी म्हटले की पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून स्वीकारलेली लष्करी भूमिका अजूनही कायम आहे आणि गरज पडल्यास ती पुढे नेण्यास सर्व सैनिक, हवाई दल व नौदल सुद्धा सज्ज आहेत. त्यांनी सध्याची परिस्थिती "युद्धविरामाची तात्पुरती स्थिती" असल्याचे सांगत, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, असे म्हटले आहे. (O

3 Days 8 Hr ago
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर 'तृणमूल'ला गळती! 'गिरगिट' कवितेतून ममतादीदींचा बंडखोरांना इशारा तर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना साद
मे. ३०, २०२६

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर 'तृणमूल'ला गळती! 'गिरगिट' कवितेतून ममतादीदींचा बंडखोरांना इशारा तर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना साद

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील असंतोष वाढला असून पक्षात राजीनामा सत्र सुरुच आहे. शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आसाममधील गुवाहाटी येथून निवडणूक लढवणारे अविजित मजूमदार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ई-मेलद्वारे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना आपले राजीनामापत्र पाठवले. अविजित मजूमदार हे एकटे नाहीत तर यापूर्वी अनेक नेत्यांनी सत्तांतरानंतर राजीनामे दिले आहेत.

3 Days 9 Hr ago
देश-विदेश मे. २९, २०२६

बकरीदला तेलंगणातल्या रस्त्यांवर रक्ताचे पाट; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

तेलंगणातील हैदराबादमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुशीराबाद परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते आहे. या व्हिडीओमध्ये बकरीदच्या निमित्ताने जनावरांची कुर्बानी दिल्यानंतर परिसरातील रस्ते रक्तरंजीत झाल्याचे दिसते आहे. हे भयावह आणि अस्वच्छ दृश्य बांगलादेश मार्केटपासून आसपासच्या हिंदू वसाहतींच्या रस्त्यांपर्यंत पसरल्याचे व्हिडिओतून कळते आहे. हा प्रकार पाहून स्थानिक हिंदू समाजात, विशेषतः महिलांमध्ये, प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

4 Days 8 Hr ago
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी
मे. २८, २०२६

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी

(Shivendra Raje Bhosale) सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने महाराष्ट्र सदन येथील विविध प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र सदनातील कामांमध्ये होत असलेली अनावश्यक दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामांबाबत हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी दिली. (S

5 Days 8 Hr ago
देश-विदेश मे. २७, २०२६

इबोला संशयित केस भारतात; युगांडाहून आलेल्या तरुणीला बंगळुरूत विलगीकरणात, पण 'इबोला' विषाणू नेमका कसा पसरतो आणि त्याची लक्षणे काय? सविस्तर वाचा...

(Ebola suspected case) आफ्रिकेतील इबोला विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर युगांडाहून भारतात आलेल्या २८ वर्षीय तरुणीला बंगळुरूत विलगीकरणात (Quarantine) ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे देशभरात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तरुणी २३ मे रोजी बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती आणि सध्या ती इंदिरानगर येथील साथरोग रुग्णालयात विलगीकरणात आहे. (Ebola suspected case)

6 Days 4 Hr ago
जरुर वाचा
MahaMTB Infra जून. ०२, २०२६

अकोला विमानतळ विस्ताराला मोठा वेग;धावपट्टी १८०० मीटरपर्यंत वाढवण्यासाठी १८९.५३ कोटींची मंजुरी; भविष्यातील हवाई नकाशावर अकोल्याची झेप

मुंबई : (Akola Airport) विदर्भाच्या हवाई संपर्काला नवी झेप देणाऱ्या अकोला विमानतळ विस्तार प्रकल्पाला राज्य शासनाने महत्त्वाची चालना दिली आहे. अकोला विमानतळाची धावपट्टी सध्याच्या १४०० मीटरवरून १८०० मीटरपर्यंत वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या २२.२४ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी तब्बल ₹१८९.५३ कोटींच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या दि.२ जून २०२६ रोजीच्या निर्णयामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे.

4 Hr 25 Min ago
MahaMTB Infra जून. ०२, २०२६

वसई रोड रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला गती; ८६ कोटींच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : (Railway Project Mumbai) मुंबई महानगर क्षेत्रातील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वसई रोड रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने या प्रकल्पातील ₹८६ कोटींच्या मुख्य कामाचे कंत्राट दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मंजूर केले असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि रेल्वे अभ्यासक जॉय फरगोज यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेच्या बांधकाम विभागाने ह

4 Hr 55 Min ago
महाराष्ट्र जून. ०२, २०२६

काँग्रेसने अनेक वेळा चीन आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली - नवनाथ बन

मुंबई : (Congress) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसने अनेक वेळा चीन आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप केला. " देशाच्या सुरक्षा दलांच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करून पुरावे मागण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केले आहेत. देशहिताच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे.दलालीचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांची भूमिका तपासावी." असे म्हणत देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार

5 Hr 9 Min ago
MahaMTB Infra जून. ०२, २०२६

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण

मुंबई : (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांना आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अंबेसरी गावाजवळील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे (MT-07) ब्रेकथ्रू यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले असून, हा प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक विभागांपैकी एक मानला जातो.

7 Hr 56 Min ago
देश-विदेश जून. ०२, २०२६

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवा ट्विस्ट! NIA च्या आरोपपत्रात हमास-पाक दहशतवादी कनेक्शन...

(Pahalgam Attack) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आपल्या आरोपपत्रात एक महत्त्वाचा नवीन खुलासा नोंदविला आहे. NIA च्या तपासात असे संकेत समोर आले आहेत की या हल्ल्यात सहभाग असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा गाझास्थित संघटना हमासशी संबंध असू शकतो. म्हणूनच, या पैलूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. आरोपपत्रानुसार पहलगाम हल्ल्यानंतरच्या काळात हमास आणि काही पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधील संपर्क वाढल्याचे तपासात आढळले असून, याचा तपशीलवार बारकाईने आढावा घेतला जाणार आहे. (Paha

8 Hr 1 Min ago
देश-विदेश जून. ०१, २०२६

मैत्रीच्या नावाखाली चाकू भोसकणे खपवून घेतले जाणार नाही; गाझियाबादच्या सूर्या हत्याकांड प्रकरणी योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

मुंबई : (Surya Murder Case) मैत्रीच्या नावाखाली एखाद्याची हत्या करणे किंवा चाकू भोसकणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही", असा स्पष्ट इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलाय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या खोडा परिसरात १७ वर्षीय सूर्या तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बिजनौर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुन्हेगारांसह पालकांनाही इशारा दिला. आपल्या मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करणारे पालक मोठी चूक करत असल्य

1 Days 1 Hr ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२६

महाराष्ट्रात आता ‘पाण्याचा सातबारा’! देशातील पहिलाच प्रयोग

आतापर्यंत तुम्ही जमिनीच्या सातबाऱ्याबद्दल ऐकल असेल. किंवा बहुतेक काढलाही असेल. पण आता महाराष्ट्रात पाण्याचा सातबारा निघणार आहे. महाराष्ट्र सरकारने जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक नवी आणि महत्त्वपूर्ण संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. जमिनीच्या नोंदींसाठी जसा सातबारा उतारा वापरला जातो, त्याच धर्तीवर आता राज्यात “पाण्याचा सातबारा” तयार केला जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना राबवणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमं

1 Days 1 Hr ago
देश-विदेश जून. ०१, २०२६

बाळकुम येथे सकल हिंदू समाज संमेलनात हिंदुत्वाचा शंखनाद

ठाणे : (Balkum All-Hindu Community Conference) बाळकुम येथील रुणवाल गार्डन सिटी फेज दोन पोडियम येथे रविवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान सकल हिंदू समाज रुणवाल भाग यांच्या वतीने आयोजित सकल हिंदू समाज संमेलन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या विराट संमेलनाला बाळकूम परिसरातील विविध भाषिक, वयोगटातील आणि विविध आर्थिक-सामाजिक स्तरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती विशेष होती. तरुण

1 Days 1 Hr ago