आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

22 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

22 Days 0 Hr ago
जरुर वाचा
राजकारण मे. ०८, २०२६

तामिळनाडूतील सत्ता समीकरणे आणि घटनात्मक वास्तव; तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच आणि राज्यपालांच्या भूमिकेभोवती रंगलेली चर्चा

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सरकार स्थापनेचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या TVK ने सरकार स्थापनेचा दावा केला असला, तरी आवश्यक संख्याबळ नसल्याने या दाव्याची घटनात्मक वैधता आणि व्यवहार्यता यावर चर्चा सुरू झाली आहे.

44 Min ago
देश-विदेश मे. ०८, २०२६

कलियुगात संघटन हीच समाजाची सर्वात मोठी शक्ती : आलोक कुमार

मुंबई : (Sangh Shatabdi Varsh) सन १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी समाज संघटित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. फाळणीच्या काळात संघ स्वयंसेवकांनी ३००० हून अधिक मदत शिबिरांचे संचालन करून समाजसेवेचे कार्य केले. कलियुगात संघटन हीच समाजाची सर्वात मोठी शक्ती आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकरार्यवाह आलोक कुमार यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिमलातील जिल्हा महासूच्या सैंज खंडात प्रमुख जनगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

1 Hr 55 Min ago
देश-विदेश मे. ०८, २०२६

AI उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’; ‘टेक वारी २.०’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत

मुंबई : (AI in Film Industry) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा सूर मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी २.०' कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कला, चित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.

2 Hr 18 Min ago
महाराष्ट्र मे. ०८, २०२६

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण : आतापर्यंत आठ आरोपी ताब्यात फरार; निदा खानला छत्रपती संभाजीनगरातून अटक!

मुंबई : (Nashik 'Corporate Jihad' Case) नाशिकच्या एका आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात फरार असलेली आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी अटक केली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुमारे २५ दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर गुरुवारी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. अशी माहिती आहे की, या प्रकरणात यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित आयटी कंपनीच्या बीपीओ युनिटमध्ये काही धर्मांध मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून संघटित पद्धतीने हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे शोषण केल्याचे आ

2 Hr 30 Min ago
महाराष्ट्र मे. ०८, २०२६

बलिदानाची दखल घेऊन मिसिंग लिंक महामार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या-भाजप राज्यसभा खासदार रामराव वडकुते

मुंबई : (Shingroba Dhangar) पुणे ते मुंबईदरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे ,आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार तानाजीराव मुटकुळे ,आमदार राहुल कुल ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ पंकज भिवटे, संजय कावडे ,गोपाल सातपुते यांची उपस्थिती होती.

2 Hr 49 Min ago
महामुंबई मे. ०७, २०२६

"मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त!" वाकोल्यातील बाजारात महापौर रितू तावडे यांनी कोळी भगिनींना दिला शब्द

मुंबई : (Ritoo Tawde Koli Community Statement) ‘वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोलासह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त,’ अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवार, दि. 7 मे रोजी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.

18 Hr 37 Min ago
महामुंबई मे. ०७, २०२६

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती करण्यास भर द्या- अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई: (Digital Census Registration) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'जनगणना - २०२७' अंतर्गत स्व-गणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, त्यादृष्टीने आवश्यक जनजागृती करावी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे. तसेच, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

19 Hr 29 Min ago
देश-विदेश मे. ०७, २०२६

सुवेंदू अधिकारींच्या स्वीय साहाय्यकाची हत्या; अभिषेक बॅनर्जींचे 'ते' वक्तव्य चर्चेच!

मुंबई : (West Bengal Violence) भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. विरोधकांनी तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय. “मागच्या वेळी तुम्हाला सोडलं, पण यावेळी पूर्ण जबाबदारी माझी आहे. ४ मेनंतर दिल्लीहून कोणाचा बाप तुम्हाला वाचवायला येतो ते पाहीन.” अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी या घटनेला 'लक्ष्य

23 Hr 41 Min ago