Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

महाकाय जहाजांचा अखेरचा प्रवास अलंगचे अर्थविश्व : जहाज विघटन ते चक्रीय अर्थव्यवस्था

महाकाय जहाजांचा अखेरचा प्रवास अलंगचे अर्थविश्व : जहाज विघटन ते चक्रीय अर्थव्यवस्था

जगभरात शाश्वत विकास आणि संसाधनांच्या पुनर्वापराला वाढते महत्त्व प्राप्त होत असताना, गुजरातमधील अलंग हे ‘चक्रीय अर्थव्यवस्थे’चे (सर्युलर इकोनॉमी) एक प्रभावी उदाहरण म्हणून पुढे आले आहे. ‘अलंग-सोसिया जहाज पुनर्वापर यार्ड’च्या अभ्यास दौर्‍यात या उद्योगाचे विशाल स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना जवळून पाहण्याची नुकतीच संधी मिळाली. जगभरातील महाकाय जहाजांना येथे नवजीवन मिळते आणि त्यातून रोजगार, उद्योग व संसाधन बचतीची नवी विकासगाथा घडताना दिसते. त्याविषयी...

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

छत्रपती संभाजी नगर जून. ०४, २०२६

१,५०० पानांच्या आरोपपत्रात इम्तियाज जलील यांचे नाव; नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हिंदू कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण, फसवणूक, तसेच धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने नाशिक न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,५०० पानांच्या या आरोपपत्रात साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि तपासातील निष्कर्षांचा समावेश असून अनेक नव्या नावांचा आणि आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचाही उल्लेख यात असल्याचे दिसते आहे.

2 Days 6 Hr ago
पुणे जून. ०४, २०२६

कॉर्पोरेट जिहाद! धर्मांतरास नकार दिल्याने महिलेचा घेतला राजीनामा; नेमकी भानगड काय?

नाशिकच्या टीसीएस कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणानंतर आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विप्रो टेक्नॉलॉजीजच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, तिला सतत धार्मिक छळ, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, कार्यस्थळी भेदभाव आणि अखेरीस नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. हे सर्व तिने एका सहकाऱ्याच्या कथित वर्तनामुळे घडल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून नोकरीत पुनर्नियुक्त

2 Days 9 Hr ago
महाराष्ट्र जून. ०२, २०२६

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा! सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथला गोपाळगड किल्ला मालकी हक्काच्या मुद्द्यावरून वादाचा भोवऱ्यात सापडला होता. मात्र आता स्वतः राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.

4 Days 4 Hr ago
देश-विदेश जून. ०६, २०२६

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी, त्यानंतर काय?

(Cockroach Janata Party Delhi Protest) सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला. त्यानंतर, सोशल मीडियातून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना सीजेपीने थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Cockroac

4 Hr 39 Min ago
देश-विदेश जून. ०४, २०२६

भाजप सोडणार की पक्षातच राहणार? अण्णामलाईंचे वेट अँड वॉच, दिल्ली बैठकीत पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलं?

(K Annamalai) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णा द्रमुक युती चांगली कामगिरी करु शकली नाही. तामिळनाडूत सत्तांतर घडले मात्र देशभरात करिष्मा असलेली भाजप तामिळनाडूत पाय रोवण्यात अपयशी ठरताना दिसली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अण्णा द्रमुकतील फूटही या सगळ्या निकालानंतर समोर आली. या सगळ्यात तामिळनाडूत भाजपचा चेहरा असलेले अण्णामलाई हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. निकालानंतर केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राला अण्णामलाई यांनी जाहीर विरोध केल्याने, या सगळ्य

2 Days 5 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

६ जूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून तीन प्रवक्त्यांची घोषणा

(Cockroach Janata Party) एका व्यंग्यात्मक ऑनलाइन समूहापासून सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने बुधवारी ३ जून रोजी जनता आणि माध्यमांसमोर प्रचार व ६ जून रोजी आखण्यात आलेल्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन मुख्य प्रवक्त्यांची नियुक्ती घोषित केली आहे. CJP ने एक्सवरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अन्वेषक पत्रकार सौरभ दास मुख्य प्रवक्ते म्हणून, तसेच राजकीय संशोधक-लेखक-चित्रपट निर्माता विजेता दहिया व आशुतोष रांका हे सहप्रवक्ते म्हणून निवड केले असल्याचे जाहीर केले. (Cockroach Janata Party)

3 Days 1 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

दिल्लीत भीषण अग्नितांडव! २१ जणांचा होरपळून मृत्यू, अग्नितांडवाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर जाणून घ्या

राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा एका भीषण अग्नितांडवाने हादरली आहे. दिल्लीतील मालवीय नगर परिसरातून बुधवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली. हौझ राणी भागातील पाचमजली लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जातेय. प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आग इतक्या वेगाने पसरली की रेस्टॉरंटमधील लोकांना बाहेर पडण

3 Days 4 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

दिल्लीतील एका पाच मजली रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; २० जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

(Delhi Restaurant Fire) दिल्लीच्या मालवीयनगर परिसरातील एका पाच मजली इमारतीच्या तळघरात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बुधवारी ३ जून रोजी सकाळी ८:५० च्या सुमारास भीषण आग लागली. स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, बचावकार्य आणि तपास सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदतही मोदींनी जाहीर केली आहे. (Delhi Restaurant

3 Days 7 Hr ago
जरुर वाचा
साहित्य, कला आणि संस्कृती जून. ०६, २०२६

सावित्रीबाईंच्या कवितेत समाजक्रांतीचा विचार : प्रा मिलिंद जोशी; चपराकच्या माध्यामतून सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

मुंबई : (Chaprak Prakashan) जातीधर्मभेद न मानणारा, समतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून मांडला. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी समाजक्रांतीचा विचार आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ही ‘काव्यफुले’ ‘क्रांतीफुले’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ही क्रांतीफुले तुमच्या मनामध्ये विचारांच्या ठिणग्या निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

4 Hr 14 Min ago
देश-विदेश जून. ०६, २०२६

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी, त्यानंतर काय?

(Cockroach Janata Party Delhi Protest) सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला. त्यानंतर, सोशल मीडियातून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना सीजेपीने थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Cockroac

4 Hr 39 Min ago
महामुंबई जून. ०५, २०२६

बेस्टच्या पुनर्विकासात नागरिक, कर्मचारी आणि मुंबईच्या भविष्यास प्राधान्य द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : (Mumbai Transport System) बेस्ट उपक्रमाच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी तयार करण्यात येत असलेल्या मास्टर प्लॅनमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. डेपो विकास, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, सार्वजनिक सुविधांची उभारणी आणि आर्थिक स्वावलंबन यांचा विचार करून पारदर्शक व दूरदृष्टीपूर्ण आराखडा तयार करून शासनास सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

1 Days 0 Hr ago