आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

18 Days 23 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

19 Days 0 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश मे. ०५, २०२६

Indian Election Analysis : बंगालपासून तामिळनाडूपर्यंत तुष्टीकरणाचे 'किल्ले' ध्वस्त!

मुंबई : (Indian Election Analysis) भारतीय राजकारणाच्या कालखंडात काही क्षण असे येतात, जे इतिहासाची दिशा बदलून टाकतात. पण नरेंद्र मोदी यांनी भारताची धुरा सांभाळल्यापासून असे क्षण जणू रोजच घडताना दिसत आहेत. मोदींचा भारत आणि ‘भारतीय प्रथम’ ही संकल्पना दररोज अधिक बळकट होत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’, सुशासन, पारदर्शकता आणि स्पष्टवक्तेपणा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज पश्चिम बंगाल विधानसभा आणि दक्षिण भारतातील निवडणुकांचे निकाल समोर आले असता हे स्पष्ट झाले आहे की, हा केवळ ‘सत्ता बदल’ नाही. हा त्या कोट्यवधी

29 Min ago
महाराष्ट्र मे. ०५, २०२६

Sunetra Pawar Victory : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सदैव कटिबद्ध - सुनेत्रा पवार

मुंबई : (Sunetra Pawar Victory) "हा सन्मान आदरणीय अजितदादांनी आजवर महाराष्ट्रासाठी केलेल्या लोकाभिमुख विकासकामांचा, तसेच बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्याचा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.या सत्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते."अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून मंगळवार दि.५ रोजी व्यक्त केली आह

38 Min ago
महाराष्ट्र मे. ०५, २०२६

Sunetra Pawar Victory : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सदैव कटिबद्ध - सुनेत्रा पवार

मुंबई : (Sunetra Pawar Victory) "हा सन्मान आदरणीय अजितदादांनी आजवर महाराष्ट्रासाठी केलेल्या लोकाभिमुख विकासकामांचा, तसेच बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्याचा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.या सत्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते."अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून मंगळवार दि.५ रोजी व्यक्त केली आह

43 Min ago
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

Gokul Dairy Administrator Appointment : अखेर गोकुळवर प्रशासक ,अध्यक्षांसह पाच जणांची नियुक्ती

मुंबई : (Gokul Dairy Administrator Appointment) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या संचालक मंडळाचा कालावधी संपल्याने आणि त्यांची पदे पुढे चालू राहू शकत नसल्याने व संघाच्या व्यवस्थापनात निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाज करण्यासाठी अध्यक्षांसह एकूण पाच जणांचे प्राधिकारी अधिकारी मंडळ म्हणजेच प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.तसे आदेशाचे पत्र पुणे येथून सोमवार दि.४ मे रोजी राजकुमार पाटील,विभागीय उपनिबंधक,सहकारी संस्था ( दुग्ध), पुणे विभाग,पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध

19 Hr 8 Min ago
MahaMTB Infra मे. ०४, २०२६

Dharavi Redevelopment Project : डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा

मुंबई : (Dharavi redevelopment project) धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावी बचाव आंदोलनाच्या (डीबीए) शिष्टमंडळासोबत सोमवार, दि.4 मे रोजी सकारात्मक चर्चा केली. धारावीमध्ये आयोजित केलेल्या मोर्चानंतर पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिकांच्या अल्प प्रतिसादात पार पडलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तरीही, सुमारे 200 ते 250 जण या मोर्चाला उपस्

19 Hr 21 Min ago
MahaMTB Infra मे. ०४, २०२६

Dharavi Redevelopment Project : डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा

मुंबई : (Dharavi redevelopment project) धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावी बचाव आंदोलनाच्या (डीबीए) शिष्टमंडळासोबत सोमवार, दि.4 मे रोजी सकारात्मक चर्चा केली. धारावीमध्ये आयोजित केलेल्या मोर्चानंतर पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिकांच्या अल्प प्रतिसादात पार पडलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तरीही, सुमारे 200 ते 250 जण या मोर्चाला उपस्

19 Hr 27 Min ago
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

BJP Victory Celebration : विजयाचा दिवस हा ऐतिहासिक - देवेंद्र फडणवीस

मुंबई : (BJP Victory Celebration) "आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे.आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते.त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेऊन पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले. आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल मधील भारतातल्या जना जनाचा हा विजय आहे. मोदी है तो मुनकिन है हे जनतेला माहीत आहे. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम या निकालाने केले आहे.तर आसा

19 Hr 51 Min ago
देश-विदेश मे. ०४, २०२६

Tamil Nadu Election Results : विजयमुळेच स्टॅलिन यांचा ‘विजय’ हुकला!- माजी सहकारी व्ही. एस. बाबू ठरला ‘जायंट किलर’

मुंबई: (Tamil Nadu Election Results) तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुकच्या सत्तेला सुरुंग लागला असून, खुद्द मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही पराभवाचा सामना करावा लागाला आहे. सनातन संस्कृतीला नावे ठेवणे द्रमुकला महागात पडले असून, मतदारांनी यामुळेच द्रमुककडे पाठ फिरवल्याचे म्हणता येते. यामध्ये द्रमुकचे सर्वेसर्वा असलेल्या एम. के. स्टॅलिन यांचा झालेला पराभव चर्चेचा विषय असून, स्टॅलिन यांचे माजी सहकारी व्ही. एस. बाबू यांनीच हा पराभव केला आहे. बाबू यांनी आजवर द्रमुककडून पुरासवलकम विधानसभेच

20 Hr 18 Min ago