Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र जुलै. २२, २०२६

'द इंडिया स्टोरी' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालने घेतली FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट; म्हणाले, 'प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच!'

(Tukaram Mundhe FDA) अन्नपदार्थांमधील होणारी भेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि यामुळे जनआरोग्यावर विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या सामाजिक विषयावर आधारित 'द इंडिया स्टोरी' हा कोर्टरूम ड्रामा सिनेमा येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान तुकाराम मुंढेंनी दिलेल्या एका उत्तराने काजल अग्

7 Hr 52 Min ago
महाराष्ट्र जुलै. २२, २०२६

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा धडकणार! पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाचे; मुंबई-ठाण्यात ४०-६० किमी वेगाने वारे वाहणार; कुठे किती पाऊस कोसळणार?

(Maharashtra Rain Forecast) गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय होणार आहे. पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त जोरदार वाऱ्यांमुळे पुढील ४ ते ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी राहण्याची शक्यता असून, पालघर आणि नाशिकच्या घाट क्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दे

8 Hr 24 Min ago
महाराष्ट्र जुलै. २१, २०२६

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांना मिळणार प्रत्येकी ५ कोटींचा निधी! राज्य मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय

(Maharashtra Cabinet Decisions) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि २१ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कृषी, महसूल, नियोजन आणि सामान्य प्रशासन अशा विविध महत्त्वपूर्ण विभागांशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 'आकांक्षित तालुका कार्यक्रम' (२०२६-२७) राबवला जाणार असून, यासाठी प्रत्येक तालुक्याला ५ कोटींचा विशेष निधी. (Maha

1 Days 3 Hr ago
महाराष्ट्र जुलै. २१, २०२६

'हवशे, नवशे, गवशे लोक स्वतःचा अजेंडा राबवत आहेत', जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न: सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

(Devendra Fadnavis) सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार आणि राजकीय अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर टीका करत, अशा प्रकारांना सरकारकडून कडक कारवाईचा इशारा दिला. "जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे आणि हिंसा करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल," असा आक्रमक पवित्रा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. (Devendra Fadnavis)

1 Days 8 Hr ago
महाराष्ट्र जुलै. १९, २०२६

शेतकऱ्यांना दिलासा! महाराष्ट्रात २० दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; मराठवाडा-विदर्भासह पुणे घाटमाथ्यावर 'येलो अलर्ट'...

(IMD Rain Forecast Maharashtra) गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात पावसाने सरासरीच्या तुलनेत ओढ दिली असली, तरी आता बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची अनुकूल परिस्थिती आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या २० दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर घाटमाथ्यासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले असून, यामुळे ऐन खरीप हंगामात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना म

3 Days 4 Hr ago
महाराष्ट्र जुलै. १९, २०२६

पुण्यात २१ जुलैपासून जमावबंदी! ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध; पण का?

(Pune Police Prohibitory Orders) पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य तणाव टाळण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात २१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 'महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१' च्या कलम ३७ (१), ३७ (२) आणि ३७ (३) अंतर्गत प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पोलिसांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिर

3 Days 7 Hr ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

मी उपोषण मागे घेतो!; सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातून केंद्र सरकारला पत्र; पण सरकारसमोर ठेवली अट, म्हणाले...

(Sonam Wangchuk Hunger Strike Condition) नीट पेपरफुटीप्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देताना अनिश्चितकालीन उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आता आपले उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या वांगचुक यांनी केंद्र सरकारला विशेष पत्र लिहून "युवा आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक किंवा बदल्याच्या भावनेने कारवाई केली जाणार नाही, याचे स्पष्ट अन् बिनशर्त आश्वासन सरकारने द्यावे," अशी मुख्

1 Hr 54 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

"आंदोलनात जाण्यापेक्षा घरी अभ्यास केला!"; नीट फेरपरीक्षेत ऑल इंडिया रँक २ मिळवणाऱ्या पांशुल बन्सलचे वक्तव्य

(Panshul Bansal NEET AIR 2) नीट पेपरफुटीच्या वादावरून देशभर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या फेरपरीक्षेच्या निकालात हरियाणाच्या पांशुल बन्सलने ९९.९९९९ पर्सेंटाइल आणि ७१५ गुणांसह 'ऑल इंडिया रँक २' पटकावत अभूतपूर्व यश मिळवले आहे. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांपासून दूर राहत, संयम राखून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानेच हे यश मिळाल्याचे पांशुलने स्पष्ट केले आहे. (Panshul Bansal NEET AIR 2)

4 Hr 9 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

१० वर्षे सेवा पूर्ण न होता नोकरी सोडली तर पेन्शनच्या रकमेचे काय होते? जाणून घ्या ईपीएस नियम अन् ईपीएफओच्या EPFO 3.0 आगामी युनिव्हर्सल पेन्शन योजनेची माहिती!

(EPFO Pension Rules) नोकरी बदलताना किंवा सोडताना कर्मचाऱ्यांच्या मनात भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) रकमेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषतः १० वर्षांची सेवा पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास पेन्शनच्या पैशांचे काय करावे, याविषयी स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडे रक्कम काढण्याचा किंवा 'स्कीम सर्टिफिकेट' घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. दुसरीकडे, ईपीएफओ आता 'EPFO 3.0' अंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह गिग वर्कर्स आणि फ्रीलान्सर्ससाठी 'युनिव्हर्सल पेन्

5 Hr 0 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप! जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर शरद पवार अन् सुप्रिया सुळे थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला

(Sharad Pawar Meets PM Modi) कथित नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या (CJP) आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून देशव्यापी राजकीय वातावरण तापले असतानाच, दिल्लीतून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बुधवार दि. २२ जुलै रोजी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतली. या हाय-प्रोफाइल भेटीचे फोटो समोर आले असून, या बैठकीमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना

8 Hr 44 Min ago
देश-विदेश जुलै. २१, २०२६

"आता आमचे शिष्टमंडळ जाणार नाही, चर्चा करायची तर सरकारने...!": अभिजित दीपके

(Abhijeet Deepke Statement) नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) पुकारलेले आंदोलन अधिकच आक्रमक आणि तीव्र झाले आहे. सोमवारी २० जुलै रोजी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हिंसक घटनेनंतर दीपके यांनी सरकारसोबतच्या चर्चेसाठी नवी आणि ठाम अट मांडली आहे. "नड्डा यांच्यासोबतची बैठक म्हणजे 'टोटल टाईम वेस्ट' होती. आता आमचे कोणतेही शिष्टमंडळ सरकारकडे जाणार नाही, सरकारला चर्चा करायची असेल तर त

1 Days 4 Hr ago
देश-विदेश जुलै. २०, २०२६

दिल्ली पोलिसांचे आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन! अफवांवर विश्वास न ठेवण्याचा 'एक्स'वरून संदेश

(Delhi Police Peace Appeal) कथित नीट परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) हजारो तरुणांनी मध्य दिल्लीत संसदेवर धडक मारण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी संसदेकडे जाण्यासाठी बहुस्तरीय बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. संसदेच्या परिसरात अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दल आमनेसामने आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अधिकृत एक्स हँडलवरून

2 Days 2 Hr ago
देश-विदेश जुलै. २०, २०२६

पोलीस जखमी होत असताना काँग्रेस खासदार आनंदाने आंदोलनाला पाठिंबा देत आहेत! प्रीती गांधींचा रेणुका चौधरींवर जोरदार हल्लाबोल

(Priti Gandhi Slams Renuka Chowdhury) नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट येथे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसदेवरील महामोर्चादरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत दिल्ली पोलिसांचे उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. या हिंसक घटनेनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्या आणि नेत्या प्रीती गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या एका कथित वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. या हिंसक गोंधळात काँग्रेसची काय भूमिका आहे, याची निष्पक्ष चौ

2 Days 3 Hr ago
देश-विदेश जुलै. २०, २०२६

खासदार कंगना राणौतचा विरोधकांसह आंदोलकांवर जोरदार प्रहार; नेमकं काय म्हणाल्या?

(Kangana Ranaut Parliament Statement) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट परीक्षा गैरव्यवहार आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार बाधित झाले. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार कंगना राणौत यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना विरोधक आणि आंदोलकांवर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. "कोणाला काढून टाकावे आणि कोणाला ठेवावे, यासाठी तुम्ही सरकारचे हात पिरगळू शकत नाही," अशा स्पष्

2 Days 4 Hr ago
देश-विदेश जुलै. २०, २०२६

सीजेपी संसद मोर्च्यात हिंसाचार! पार्लमेंट स्ट्रीटजवळ आंदोलकांकडून दगडफेक, दिल्ली पोलीस उपनिरीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी

(CJP Parliament March Violence) नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट भागात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसदेवरील महामोर्चा दरम्यान परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षेचे अडथळे (बॅरिकेड्स) तोडण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या चकमकीदरम्यान आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दिल्ली पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि काही पोलीस जवान गंभीर जखमी झाले आहेत. (CJP Parliament March Violence)

2 Days 4 Hr ago
देश-विदेश जुलै. २०, २०२६

CJP Parliament March Live Update: अभिजित दीपकेंचे उपोषण मागे; CJP चे प्रतिनिधी जे. पी. नड्डांना भेटण्यासाठी निघाल्याचा दावा

(CJP Parliament March Live Update) नीट परीक्षा घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) पुकारलेल्या संसदेवरील महामोर्चाला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. संसदेकडे जाणाऱ्या नियोजित मोर्चात सहभागी होणाऱ्या आंदोलकांची संख्या १२,००० हून अधिक झाली आहे. आंदोलकांनी नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न देखील केला असल्याच समजत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जंतर-मंतर येथील आपले उपोषण मागे घेतले असून, सीजेपीचे प्रतिनिध

2 Days 7 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश जुलै. २२, २०२६

मी उपोषण मागे घेतो!; सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातून केंद्र सरकारला पत्र; पण सरकारसमोर ठेवली अट, म्हणाले...

(Sonam Wangchuk Hunger Strike Condition) नीट पेपरफुटीप्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देताना अनिश्चितकालीन उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आता आपले उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या वांगचुक यांनी केंद्र सरकारला विशेष पत्र लिहून "युवा आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक किंवा बदल्याच्या भावनेने कारवाई केली जाणार नाही, याचे स्पष्ट अन् बिनशर्त आश्वासन सरकारने द्यावे," अशी मुख्

1 Hr 54 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

"आंदोलनात जाण्यापेक्षा घरी अभ्यास केला!"; नीट फेरपरीक्षेत ऑल इंडिया रँक २ मिळवणाऱ्या पांशुल बन्सलचे वक्तव्य

(Panshul Bansal NEET AIR 2) नीट पेपरफुटीच्या वादावरून देशभर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या फेरपरीक्षेच्या निकालात हरियाणाच्या पांशुल बन्सलने ९९.९९९९ पर्सेंटाइल आणि ७१५ गुणांसह 'ऑल इंडिया रँक २' पटकावत अभूतपूर्व यश मिळवले आहे. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांपासून दूर राहत, संयम राखून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानेच हे यश मिळाल्याचे पांशुलने स्पष्ट केले आहे. (Panshul Bansal NEET AIR 2)

4 Hr 9 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

१० वर्षे सेवा पूर्ण न होता नोकरी सोडली तर पेन्शनच्या रकमेचे काय होते? जाणून घ्या ईपीएस नियम अन् ईपीएफओच्या EPFO 3.0 आगामी युनिव्हर्सल पेन्शन योजनेची माहिती!

(EPFO Pension Rules) नोकरी बदलताना किंवा सोडताना कर्मचाऱ्यांच्या मनात भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) रकमेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषतः १० वर्षांची सेवा पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास पेन्शनच्या पैशांचे काय करावे, याविषयी स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी कर्मचाऱ्यांकडे रक्कम काढण्याचा किंवा 'स्कीम सर्टिफिकेट' घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. दुसरीकडे, ईपीएफओ आता 'EPFO 3.0' अंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह गिग वर्कर्स आणि फ्रीलान्सर्ससाठी 'युनिव्हर्सल पेन्

5 Hr 0 Min ago
महाराष्ट्र जुलै. २२, २०२६

'द इंडिया स्टोरी' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालने घेतली FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट; म्हणाले, 'प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच!'

(Tukaram Mundhe FDA) अन्नपदार्थांमधील होणारी भेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि यामुळे जनआरोग्यावर विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या सामाजिक विषयावर आधारित 'द इंडिया स्टोरी' हा कोर्टरूम ड्रामा सिनेमा येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान तुकाराम मुंढेंनी दिलेल्या एका उत्तराने काजल अग्

7 Hr 52 Min ago
महाराष्ट्र जुलै. २२, २०२६

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा धडकणार! पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाचे; मुंबई-ठाण्यात ४०-६० किमी वेगाने वारे वाहणार; कुठे किती पाऊस कोसळणार?

(Maharashtra Rain Forecast) गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय होणार आहे. पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त जोरदार वाऱ्यांमुळे पुढील ४ ते ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी राहण्याची शक्यता असून, पालघर आणि नाशिकच्या घाट क्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दे

8 Hr 24 Min ago
देश-विदेश जुलै. २२, २०२६

दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप! जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर शरद पवार अन् सुप्रिया सुळे थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला

(Sharad Pawar Meets PM Modi) कथित नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या (CJP) आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून देशव्यापी राजकीय वातावरण तापले असतानाच, दिल्लीतून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बुधवार दि. २२ जुलै रोजी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतली. या हाय-प्रोफाइल भेटीचे फोटो समोर आले असून, या बैठकीमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना

8 Hr 44 Min ago
ठाणे जुलै. २१, २०२६

सुसंगतिनेच साध्य होणार नशामुक्ती; ठाण्यात मुंबई तरुण भारतच्या नशामुक्ती उपक्रमाला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद..

ठाणे : (Mumbai Tarun Bharat De Addiction Campaign) चांगली संगतच तरुणांना अंमली पदार्थांच्या धोक्यापासून लांब ठेवेल म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची जी थीम आहे सुसंगती सदा घडो.. असेच प्रत्येक तरुणाने आपली संगत चांगली ठेवा आणि या अमली पदार्थांच्या धोक्यापासून कायम दूर राहा असा सल्ला ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की देशात अंमली पदार्थांविरोधात झिरो टोलरन्स सुरू आहेत,शासन आणि प्रशासन च्या पातळीवर प्रत्येक घटक याविरोधात लढत आहेत..मात्र जो पर्यन्त सामा

1 Days 0 Hr ago
देश-विदेश जुलै. २१, २०२६

स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती हत्याकांड चौकशी आयोगाच्या अहवालावर विपिंहकडून ठराव मंजूर

मुंबई : (Swami Laxmananand Saraswati) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय व्यवस्थापन समितीची दोन दिवसीय (१९-२० जुलै) बैठक तेरापंथ भवन, छतरपूर येथे पार पडली. या बैठकीत देशभरातून विहिंपचे केंद्रीय पदाधिकारी आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला. समकालीन राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती हत्याकांड चौकशी आयोगाच्या अहवालावरील मंजूर ठराव विशेष लक्षवेधी ठरला.

1 Days 2 Hr ago