आवर्जून वाचा :

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

सेवा परमो धर्मः

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

अमेरिकेला भारतीय आपुलकीचा स्पर्श झाल्यास समृद्ध जीवनशैली जन्माला येईल : श्रीराम नानल

अमेरिकेला भारतीय आपुलकीचा स्पर्श झाल्यास समृद्ध जीवनशैली जन्माला येईल : श्रीराम नानल

‘जागतिक महासत्ता’ अशी ओळख असलेलं राष्ट्र म्हणजे अमेरिका. अमेरिका म्हणजे सोनेरी स्वप्नांची मायानगरी. इथल्या विविधतेवर, प्रतिमांवर भाळून काही लोक या देशाच्या प्रेमात पडतात, तर दुसर्‍या बाजूला नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी हजारो लोक या देशात आश्रय घेतात. असे असले, तरी इराण विरुद्धच्या संघर्षामुळे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिलहरी, विक्षिप्त स्वभावामुळे अमेरिका सध्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मग अशा या अमेरिकेच्या समाजजीवनातही काही विरोधाभास जाणवतो का? तिथल्या निस

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

11 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

11 Days 1 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश एप्रिल. २७, २०२६

Sanjay Kapoor Property Dispute : कपूर कुटुंबाचा ३०,००० कोटींचा वाद सुप्रीम कोर्टात! वृद्ध आईला न्यायालयाचा सल्ला, “हे लढण्याचे वय नाही...”

(Sanjay Kapoor Property Dispute) ३०,००० कोटींच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या कपूर कुटुंबातील वादात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्व पक्षांना मध्यस्थीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या या वादात त्यांच्या ८० वर्षीय आई राणी कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर लढाईबाबत इशारा दिला.(Sanjay Kapoor Property Dispute)

21 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २७, २०२६

Sanskar Shibir, : सोलापूरातील डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे श्री जिनधर्म संस्कार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट

मुंबई : (Sanskar Shibir) धार्मिक व शैक्षणिक परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या सोलापूर येथील डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे यंदाचे श्री जिनधर्म संस्कार शिबिर (Sanskar Shibir) उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात सुरू आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवार दि.२६ रोजी शिबिराला भेट देत मुनिश्री १०८ वीरसागर जी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. (Sanskar Shibir)

1 Hr 35 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २७, २०२६

Social Initiative : सामाजिक बांधिलकीचा सुंदर आविष्कार: भव्य सामूहिक विवाह सोहळा! - मनिषा चौधरी

मुंबई : (Social Initiative) "भारतीय जनता पक्ष आणि 'बाप्पा सिताराम सेवा मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच आमदार योगेश सागर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या 'पं. दीनदयाळ उपाध्याय कन्यादान योजने'ला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच अनुषंगाने आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला.अनेक नवदांपत्यांचे विवाह विधिवत पार पडताना पाहणे, हा खरोखरच अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता. नववधू-वरांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील समाधान पाहून, 'हीच आपल्या

2 Hr 56 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २७, २०२६

Legislative Council : महाविकास आघाडीत तीन तिघाडा,विधान परिषदेत मतफुटीची शक्यता - नवनाथ बन

मुंबई : (Legislative Council) भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या “मतं सांभाळा” या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना सोमवार दि.२७ रोजी असे प्रतिपादन केले की," हा सल्ला नेमका उद्धव ठाकरे यांनाच दिला आहे का ? महाविकास आघाडीत एकच जागा असताना अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. “तीन तिघाडा आणि काम बिघाडा” अशी परिस्थिती असून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेला खेचत असल्याने एकमत होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर मतफूट होऊन निवडणुकीत पराभवाचा धोका आहे."

3 Hr 43 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २६, २०२६

Navnath Ban : “शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी - नवनाथ बन यांची मागणी ”

(Navnath Ban) भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.२६ रोजी स्पष्ट केले की," बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करत नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचा निषेधच केला आहे. मात्र संजय राऊत यांना शिवाजी महाराजांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी पूर्वी शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागून अपमान केला होता. त्याबद्दल त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये."(Navn

21 Hr 55 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २६, २०२६

श्याम मानव अलीकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात - देवेंद्र फडणवीस

(Devendra Fadnavis) "श्याम मानव कोण आहेत सांगणारे यांना कोणी अधिकार दिला आहे. ते थोडीच प्रमाणपत्र वाटणारे आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळात फक्त प्रसिद्धीकरिता बोलतात. त्यांना कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांना प्रसिद्धी हवी आहे त्यासाठी ते रोज असे वक्तव्य करत असतात." असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथे रविवार दि.२६ रोजी केले आहे. अंनिसचे श्याम मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर त्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

22 Hr 2 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २६, २०२६

Maharashtra Transport Rules : व्यवहार्य मराठी भाषा सक्ती संदर्भात दि.२७ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलवली बैठक

(Maharashtra Transport Rules) व्यावसायिक प्रवासी वाहन चालविणाऱ्या चालकांना व्यवहार्य मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवार दि. २७ रोजी मंत्रालय येथील परिवहन मंत्री यांच्या दालनात बोलावली आहे. दुपारी १२.३० वाजता ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत मराठी भाषा शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करणार आहे तसेच अमराठी चालकांना व्यवहार्य मराठी ज्ञान आवश्यक आहे या विषयावर चर्चा केल

1 Days 0 Hr ago