एकेकाळी एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही वर्षांमध्ये जरा मागे पडला आहे. अक्षयचे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत फ्लॉप झाल्यामुळे २०२५ या वर्षात त्याचा स्काय फॉर्स चित्रपट पुन्हा एकदा अक्षयच्या नावावर सुपरहिटचा शिक्का लावेल अशी चिन्ह दिसत आहेत. ३३ वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्याचा अनुभव व्यक्त करताना अक्षय म्हणाला की, 'स्काय फोर्स' त्याच्या फ्लॉप्सची रांग तोडणारा ठरेल. पुढे अक्षय म्हणाला की, “अशा परिस्थिती येणं काही नवीन नाही. मी नेहमीच म्हणातो की मे
Read More
नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे.
काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाने आणि अनोख्या सादरीकरणाने समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारे समित कक्कड आता ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अॅक्शनपट घेऊन आले आहेत. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध नायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाच्या दमदा
THE MOST POWERFUL MARATHI FILM OF THE DECADE…. अशी टॅगलाईन दिमाखाने मिरवणाऱ्या समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पeहायला मिळते आहे. अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त 'रानटी' अंदाज यात दिसत आहेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात म
मराठी चित्रपटसृष्टी सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. ‘सदा राणे’ नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.
जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून... "काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. या नव वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळी आले होते. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिकाच्या शुभ आर्शिवाद सोहळ्यात एका मराठमोळ्या कलाकाराला मोठी जबाबदारी दिली होती; ती म्हणजे हा सोहळा होस्ट करण्याची संधी अभिनेता शरद केळकर याल
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलु अभिनेता म्हणजे राजकुमार राव. आजपर्यंत प्रत्येक भूमिकेतून आपले वेगळेपण साध्य करणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) आता नव्या भूमिकेत दिसणार असून यावेळी तो एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्सित होणार असून नुकताच या (Rajkumar Rao) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
विनोदी, गंभीर किंवा नकारात्मक कोणत्याही पठडीतील भूमिकांना न्याय देणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची दखल हिंदी मनोरंजनसृष्टीलाही घेण्यास भाग पाडणारे भरत जाधव (Bharat Jadhav) तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटात एक महत्वपुर्ण भूमिका करताना दिसणार आहेत. याबद्दल 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांनी चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचे विशेष कौतुक केले.
अभिनेते शरद केळकर आजवर विविधांगी भूमिकांमधून आपले वेगळेपण जपत आले आहेत. आता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ही सत्य घटना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी एक वेगळी पण अतिशय महत्वपुर्ण भूमिका निभावली असून श्रीकांत चित्रपट एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे या ‘महाएमटीबी’च्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणून माझं अभिनय कौशल्य अधिक उत्सुफूर्त पद्धतीने मांडणारा
एक कसलेला अभिनेता म्हणूनच नव्हे, तर डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणूनही नाव कमावलेला शरद केळकर. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटासाठी प्रभासला आवाज देण्याची संधी शरद यांना मिळाली. या संधीचे सोनं करून शरद केळकर यांनी अभिनयासोबतच डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी वाहिनीवर ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या वेबसीरिजमध्ये केळकर यांनी रावणाच्या भूमिकेला आवाज दिला असून, त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला हा वि
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक मोठे पराक्रमी योद्धे, सुभेदार, शिलेदार होते. सर्वांच्या मनात स्वराज्य स्थापन करायचे होतेच. औरंगजेबाला दख्खनवर विजय मिळवायचा होता. त्याने मिर्झा राजे यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांकडून तहाच्या अटीमध्ये २३ किल्ले मागून घेतले. त्यामध्ये कोंढाणा किल्लासुद्धा होता.
राणा दग्गुबातीच्या जागी शरद केळकरची वर्णी
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल होत आहे.
अजय देवगणचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरीअर’ मधल्या तीन महत्त्वाच्या पात्रांवरून काल पडदा हटवण्यात आला.
मोहसीन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांना एका हटके रुपात या सिनेमात दिसणार आहे.
'राक्षस' टिझर घालतोय धुमाकूळ