ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भरीव सामाजिक योगदान देणार्या ‘झेप प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांच्याविषयी...
Read More
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद खुलवण्यासाठी झटणार्या निर्वाणा स्कूलमधील लक्ष्मी विनायक लेले यांच्याविषयी...
‘रॅंचो स्कूल’ म्हणजेच द्रुक पद्मा कार्पो स्कूलला अखेर CBSE मान्यता मिळाली. या शाळेची स्थापना २० वर्षापूर्वी झाली होती. २००९ मध्ये आलेल्या ३ इडियट्स मुळे देसभर प्रसिद्ध झालेली ही शाळा.
अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात 'ऋणानुबंध@२५'चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे 'ऋणानुबंध' कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले.
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?
( marathi in school ) ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिक्षण विभागाने या तक्रारींची तत्काळ दखल घेत, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज बनली असून आधुनिकतेच्या युगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर डिजिटल शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
( CBSE implemented in state education board schools Dada Bhuse ) ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाबाबत प्रश्न विचारला. यावर लेखी उत्तर देत दादा भुसे यांनी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिल्याची माहिती दिली.राज्यातील ‘राज्य शिक्षण मंडळां’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार नियमावली; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
निसर्गातील अविष्कार व वैविध्यपूर्ण जनजीवन कॅमेर्यात टिपण्यासह कुंचल्याच्या साहाय्याने चितारून, बोधन करणारे शोधक कलोपासक चंद्रकांत घाटगे यांच्याविषयी...
(Delhi Bomb Threats) दिल्लीतील विविध शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थी बारावीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के
मुंबई : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी ( Atalbihari Wajpeyee ) ह्यांच्या जन्म जयंती ( शताब्दी वर्ष) निमित्त आमदार, नगरसेवक अतुल शाह ह्यांनी मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी ए. के. मुंशी स्कूल, ३रा पांजरा पोळ, सी पी टँक रोड, ह्या शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यां समवेत सकाळी ११.३० वा. साजरा केला.
नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ( Bomb threat ) देण्यात आली होती. यात व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलचाही समावेश होता, पण व्यंकटेश्वर शाळेला मिळालेली धमकी ही दुसरी तिसरी कुणी नाही तर शाळेत शिकणाऱ्या भाऊ-बहिणीनेच दिली होती. परिक्षा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी हा प्रताप केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे : दिव्यातील एका अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा ( School ) बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाणे : बदलापूर ( Badlapur ) येथील शालेय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांनी बालकांच्या संरक्षणासाठी कोणत्या खबरदारी घेतल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने व ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती
दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
( Let's Imagine ) गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारातूनही आनंद मिळतो आणि नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेत दिवाळीची कार्यशाळा घेतली. मोह बुद्रुक शाळेतील या मोहवून टाकणार्या अनुभवाचे शब्दचित्रण...
( Minority Schools in Mumbai ) मुंबई शहरामध्ये अल्पसंख्याक शाळांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवलेल्या अनेक शाळा व्यवस्थापनांकडून अल्पसंख्याकांसाठीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. अल्पसंख्याक शाळांना शैक्षणिक अधिकारानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही. त्यामुळे आरटीईसारख्या कायद्यातून सुटका व्हावी यासाठी ही शक्कल लढवल्याने दरवर्षी अल्पसंख्याक शाळांचा आकडा वाढत आहे.
( New Medical Guidelines ) महाराष्ट्रातील सर्व शाळांनी आता वार्षिक आरोग्य तपासणी आणि कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजेच सीपीआर सारख्या आपत्कालीन प्राथमिक उपचारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे, तसेच समुपदेशकांची नियुक्ती करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव-निवारण कार्यशाळा सुरु करणे ही शाळांसाठी नव्याने जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
पंजाब येथील लुधियानाच्या आदर्श पब्लिक स्कूल या शाळेस अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळा व्यवस्थापनाला एका ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबरची असून ईमेलद्वारे सकाळी शाळेत बॉम्बस्फोट केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आदर्श शाळेचा अल्पवयीन विद्यार्थी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचे कारण ऐकून थक्क व्हाल.
बदलापूरनंतर आता पुणे शहर अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे. पुण्यात एका स्कुल बसमध्ये बस चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली. तसेच मुलींची कुणालाही हा प्रकार न सांगिण्याची धमकीही देण्यात आली.
ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे (Dr. APJ Abdul Kalam Space Observatory) उदघाट्न सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काशिनाथ देवधर यांच्याहस्ते उदघाट्न होणार आहे.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
Badlapur School Sexual Case बदलापूरात झालेल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी (Badlapur School Sexual Case) देशातील प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम पीडितेची बाजू मांडण्यासाठी न्यायालायत प्रतिनिधीत्व करणार आहे. देशाच्या एनडीए सरकारने लहान मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचाराविरोधात उज्ज्वल निकम लहान मुली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहेत. याप्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट आहे. यामुळे आंदोलकांनी बदलापूर लोकल रेल्वेरूळावर ठिय्या दर्शवला आहे. याप्रकरणात २०० हून अधिक आंदोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Narmada School Islam Religion Question गुजरातच्या भरूच येथील नर्मदा शाळेत चाचणी परिक्षा पार पडली. त्या चाचणी परिक्षेत मुस्लिम समाजाबाबत काही प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ईद दिवशी नमाज पडले जाते त्याचे नाव काय? असा सवाल करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही शाळा भारतातील आहे की पाकिस्तानातील असा सवाल उपस्थित झाला. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम धर्माबाबतचे काही प्रश्न हे चाचणीला धरूनच छापण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कौशल्य शिक्षण द्याला हवे. कारण या शिक्षणामुळे भविष्यात त्यांना विविध विभागांतील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परिक्षेत उच्चतम गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व अधिकतम निकाल देणाऱया शाळांचा आणि मुख्याध्यापकांचा गुणगौरव सोहळा भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दि. ७
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे उदरनिर्वाह, आसऱ्यासाठी सिग्नलजवळ राहणाऱ्या मुलांसाठी सिग्नल शाळा सुरु करण्यात येणार आहे. या सिग्नल शाळेद्वारे पालिका १०० मुलांच्या शिक्षणांची व्यवस्था करणार आहे.
राजस्थानमध्ये वनवासी महिलांना हिंदू नसल्याचे शिकवणाऱ्या सरकारी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. मनेका डामोर असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिच्यावर राजस्थान आचारण नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बांसवाडा येथील मानगढ धाम येथे दि. १९ जुलै रोजी आयोजित केलेल्या विशाल रॅलीत मनेका यांनी एका जाहीर सभेत वनवासी महिलांना हिंदू धर्माचे नियम पाळू नका असे सांगितले होते.
कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने कृष्ण जन्माष्टमी आणि गणेशोत्सवापूर्वी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या काँग्रेस दि. १६ जुलै २०२४ रोजी एक परिपत्रक जारी करून मंगळुरूमधील शाळेच्या क्रीडांगणांचा गैर-शैक्षणिक हेतूंसाठी वापर करण्यावर बंदी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ख्यातीप्राप्त "कॅम्लीन" उद्योग समूहाचे प्रमुख, महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक व "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज"चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे दि. १५ जुलै रोजी सकाळी निधन झाले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कॅमलिन उद्योग समूहाचा पसारा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध विद्यार्थिनींचा शाळेच्या हस्तांतरण प्रमाणपत्रात (TC) धर्म बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थिनींच्या पालकांनी मध्य प्रदेश राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथील गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर हिंदू धर्माऐवजी ख्रिश्चन धर्म लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची उज्वल भविष्याची स्वप्ने साकार करण्याचे बळ देणारी सरस्वती विद्यामंदिर ही शाळा यंदाच्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे. यानिमित्ताने शाळेने यंदाच्या वर्षी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शाळेच्या संस्थापिका मुक्ता कोटणीस यांनी या शाळेची पायाभरणी केली. तेव्हापासून आजपर्यंत शाळेचा आलेख चढता आहे. ७५ वर्षांपूर्वीचे शाळेचे विद्यार्थी अजूनही शाळेशी उत्तम संपर्क ठेवून आहेत.
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने चिर्ले येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या उरण तालुका सरचिटणीस वर्षा प्रेमकुमार घरत, भाजप उरण तालुका चिटणीस राजन घरत, विनोद मढवी, सुभाष घरत, .आरती मढवी, हेमलता ठाकूर, ज्योत्सना माळी, संचित ठाकूर, शिक्षक दीपक पाटील हजर होते.
हिंदू धर्मात, टिळक आणि तुळशीची माळ या दोघांनाही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. पण, शुक्रवार, दि. १४ जून २०२४ रोजी, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राज्य प्रायोजित रघुनाथगंज शाळेत एका शिक्षकाने हिंदू विद्यार्थ्यांना तिलक आणि तुळशीमाळ घालण्यास मनाई करणारा आदेश जारी केला. या आदेशाविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे.
पेणचे ज्येष्ठ स्वयंसेवक कमलाकर मधुसूदन घाटे सर यांचे दि. २९ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या संघ व सामाजिक कार्यकर्तृत्वाचा अल्पसा परिचय करुन देणारा हा लेख...
मुझफ्फरनगरमधील एका मुस्लिम विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, त्याला हिंदू मित्र असल्याने शाळेतून काढून टाकण्यात आले. आपला एक हिंदू मित्र असल्यामुळे त्याला वाईट पद्धतीने शिव्या दिल्याचा आरोप या मुस्लिम विद्यार्थ्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरच्या फुलत येथील व्हिजन इंटरनॅशनल अकादमीमध्ये शिकणाऱ्या मनव्वरला एका हिंदू मुलाशी भेटल्यानंतर शाळेतून काढून टाकण्यात आले.
धावण्याचे वेड सगळ्यांनाच असते, पण आपल्या वेडालाच आपले जीवनध्येय बनवत, प्रचंड मेहनतीच्या जोरावर अचाट कामगिरी करणार्या अदिती परब हिच्याविषयी...
बिहारमधील मधुबनी जिल्हा न्यायालयाने मंगळवार, दि.२१ मे २०२४ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद जफर अन्सारी, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. या सर्वांना २५-२५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत ‘ऋषी वाल्मिकी इको-स्कूल’ या प्रयोगशील-कृतिशील शाळेच्या कर्त्याधर्त्या निकिता पिंपळे-सावंत यांच्याविषयी...
ब्रिटनमधील एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थिनीने शाळेच्या आवारात नमाज पठण करण्यावर बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकाकर्त्या मुलीली न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावत तिला शाळेत शिकायचे असेल तर शाळेचे नियम पाळावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले.
उत्तराखंडमधील रुरकी येथील प्ले स्कूलमध्ये आयोजित ईद कार्यक्रमात लहान मुलांना नमाज पठण करण्याचे शिकवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शाळेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शाळाला लहान मुलांना भ्रमीत करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
चित्रकलाक्षेत्रात इतके यश आणि उंची गाठूनही प्रसिद्धीच्या झोतापासून ते दूरच राहिले. सध्या ते गरजू कलाप्रेमींना चित्रकलेचे मोफत धडे देत आहेत. जाणून घेऊया विजय आचरेकर यांच्याविषयी...
कला हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या मध्यवर्ती भागात कलाकारांना कलासंस्कार देणारे एक महाविद्यालय म्हणून मुंबईतील जेजे महाविद्यालयाची ख्याती आहे. दरवर्षी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीच्या कला अभिव्यक्तीचा घेतलेला वेध..
ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून अमरावतीमध्ये फासेपारधी समाजातील मुलामुलींच्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेतून जीवनाची उत्तरं शोधलेल्या मतीन भोसले यांच्याविषयी...
भावी सिनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणार्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा (डीईएस) भाग असणार्या जेएसके िझिनेस स्कूलने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता. या अंतर्
जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल (JSK Business school) या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.