राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्याविषयी...
Read More
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेल येथील के.ए.भाटीया, फाल्गुन मार्ग, संत साईबाबा प्राथमिक शाळा, येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्य
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,"भारताची आत्मा खेड्यांमध्ये राहते, त्यामुळे गावांना कौशल्य प्रशिक्षित केले तर गावे सशक्त करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही."
राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. म्हणूनच कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम केले जाईल , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
“प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार उपलब्ध होईल,” असा विश्वास कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५११ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याची माहिती मंत्री लोढा यांनी मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
वाडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि शेतकरी अवजार, कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या जयवंत हरिश्चंद्र वाडेकर उर्फ दादा वाडेकर यांची नुकतीच वयाच्या ८२व्या वर्षी प्राणज्योत मालवली. वाडेकर यांनी रा. स्व. संघाचे पालघर जिल्ह्याचे माजी संघचालक, पंचायत समिती सदस्य, पालघर जिल्हा भाजपचे प्रसिद्धी प्रमुख अशी विविध पदे भूषविली होती. तसेच एक यशस्वी उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक म्हणूनही ते सुविख्यात होते. त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांजली अर्पण करणारे हे लेख...
गेली २५ वर्षे भाजप शिवसेना युती सडली असं सांगण्याच्या नादात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेची पातळी घसरली. या संतापजनक प्रकाराला भाजप खासदार पूनम महाजन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली! नामर्दांसारखं कार्टून दाखवू नका!", अशी तिखट प्रतिक्रीया त्यांनी दिली.
उदंचन प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ
कुशल संसदपटू, आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांचा वारसा समर्थपणे जपणारे ठाण्याचे आ. संजय केळकर यांचा दि. ९ जुलै हा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका न वाजवता आयुष्यभर कार्यमग्न असलेल्या आ. संजय केळकर यांचा जन्म १९५६ रोजी झाला. शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या संजय केळकर यांचा राजकीय प्रवास म्हणजे केवळ नि:स्पृह वृत्तीने इतरांच्या आयुष्यात सुखसमाधानाचे रंग भरण्याचा पट आहे. सुसंस्कृत, सुशिक्षित, साधी राहणी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून कोसो दूर राहणारे आ. केळकर यामुळेच ठाणेकरांचे ’जनसेवक’ म्हणून ख्याती पावल
युट्युबवर काही वेळात ४० हजार लोकांनी पहिला व्हिडीओ
मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादर येथील तब्बल ४२ हजार चौरस मीटर जागेवर उभ्या असलेल्या प्रमोद महाजन कला उद्यान येथील प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली आहे. आम्हाला या प्रकल्पाची गरज नाही, महापालिकेने हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी आक्रमक भूमिका आता स्थानिक घेत आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई महानगरपालिकेने शहरात सध्या विकासाच्या नावाखाली सुडाचे राजकारण करण्याचा गोरखधंदा चालविल्याचा आरोप होत आहे.
तेजस्वी यांची कारकिर्द नावाप्रमाणेच देदीप्यमान ठरेल
प्रचाराची नवनवी तंत्रे स्विकारण्यात देशात अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप नेहमीच आघाडीवर असतो. भाजपच्या या तंत्रज्ञानस्नेहाचे श्रेय दिवंगत प्रमोद महाजन यांना द्यावे लागेल.
सोशल मीडियावर पूनम महाजन यांच्या आवाजातील व्हिडिओ व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे 'चाणक्य' प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी. भाजपचे महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख भारतभर आहे.
महाजन आणि मुंडे यांच्या मैत्रीचा अध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाला. या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले, एकत्रच राजकारण व समाजकारणाला सुरुवात केली. या दोघांनाही ‘राजकारणातील मुरब्बी नेते’ म्हटले जायचे
विनोद तावडे म्हणाले की, भाजपचे सध्या राज्यात काम करत असलेले आम्ही सर्व नेते प्रमोद महाजन यांच्याकडे पाहत राजकीयदृष्ट्या घडलो
भाजप-सेना युती ही केवळ सत्तातुरांची नाही आणि नव्हतीही. दोन्ही पक्षातील युतीला मोठे कंगोरे आणि पदरही असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पक्षात २५ वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या युतीवेळी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे असे पहिल्या फळीतले कमालीच्या ताकदीचे, क्षमतेचे नेते केंद्रस्थानी होते. अर्थात, तेव्हाच्या युतीचे राजकीय वास्तव नेमके काय होते, हे आताही समजून घेण्यासारखेच आहे.
पूनम महाजन जे बोलल्या, ते तर खूपच सौम्य होते. पण मुद्दा असा की, पूनम महाजन असे काय म्हणाल्या की, त्यांच्या मृत पित्याच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण केले जावे?
“मुंबईकरांचे जीवन हे धावपळीचे आहे. लोकांना मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. चांदिवलीत ‘स्व. श्री. प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चांदिवलीकरांना मोकळा श्वास घेता येईल,” असे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांनी केले.
‘आपले अटलजी’ पंतप्रधान म्हणून कसे काम करतात, ते पाहण्यासाठी आम्ही पदाधिकारी मुद्दाम दिल्लीला गेलो होतो. लोकसभेचे अधिवेशन चालू होते. त्यावेळी प्रमोद महाजन संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर आम्ही अटलजींच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटलो.
विज्ञान-अंतराळ क्षेत्रात क्रांती करताना ‘चांद्रयान-१ ’ या मोहिमेचा पाया रोवला गेला. वाजपेयीजींची भारतासाठी सर्वात मोठी देण म्हणून जी पुढे पिढ्यान्पिढ्या गणली जाईल ती म्हणजे अणुचाचणी.
वारसाहक्काने मिळालेल्या राजसत्तेत इंदिरा गांधींना प्रारंभीच्या काळात कुठलाही राजकीय संघर्ष करावा लागला नाही. निवडणुकीत पराभव तर त्यांना ठाऊकच नव्हता.
ज्या लोकांनी लो काळ बघितला होता, ज्यांनी ती परिस्थिती जवळून अनुभवली होती, त्यांच्यासाठी या पोस्ट्सचे खूप महत्व आहे. तत्कालीन परिस्थितीची उजळणी करून देणारी ही भाषणं त्या पिढीच्या आता देखील लक्षात आहेत.