"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
Read More
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
( Minister Nitin Gadkari on service-education sector ) “खेड्यातील अर्थव्यवस्था जोपर्यंत सुदृढ होत नाही, तोवर भारत आत्मनिर्भर किंवा विश्वगुरू होऊ शकत नाही. त्यासाठी समाजकारण, सेवा-शिक्षण या क्षेत्रात काम करणे ही खरी आजची आवश्यकता आहे. तसे झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून नावारुपास येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
(Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
Atal Bihari Vajypayee Jayanti आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी बाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहि
नागपूर : अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमतीताईंनी खुप संघर्ष केला. अनेक लोक आंदोलने केली. त्यांच्या त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृध्द वारसेवरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहचता आले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमात
(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक
नागपूर : भाजपसह महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी दिली. गडकरी म्हणाले, ’भाजप-महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे द
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराचा झंझावात केला. एकूण ६४ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोड शो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या ५० वर सभा त्यांनी अवघ्या १३ दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी चार सभा त्यांनी दररोज घेतल्या. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.
ठाणे : साठ वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले.तेव्हा, विकास कामे करण्याकरीता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी करून उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाताना जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डोंबिवली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी आपल्या सारख्यांचे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान करावे,” असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra chavan ) यांनी केले. त्यावर कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर चव्हाण अशा शब्दात त्यांचा गौरव करून शहरातील बुद्धिवंतांनी त्यांचे समर्थन केले.
देशाचे महान सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर मी स्तब्ध झालो आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये, याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा मार्गार्वरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना दिले. मुंबई गोवा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरु आहे.
एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. अर्थात हे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नसले तरी याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड भक्कम आहे. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. नितीन गडकरी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले दिसत आहेत.
संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करु नये, अशी टीका काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दल विधान केलं होतं. यावर आता नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
'मी पंतप्रधान होणार नाही पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील कृपया असे विचारून अडचणीत आणू नका असे हलक्याफुलक्या अंदाजात प्रश्नाचे उत्तर देत गडकरींनी यांनी हे स्पष्ट केले आहे. उपस्थिताने तुम्हाला पंतप्रधान पदी पहायचे आहे या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान गडकरींनी केले आहे.आज बीडीबी (भारत डायमंड बोर्स) मुंबई येथे 'भारत तिसरी अर्थव्यवस्था के दहलीज पर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची अर्थव्यवस्था व डायमंड व्यापारी यांचे चर्चासत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमा
देशाच्या विकास, समृद्धी आणि संपन्नतेचं आमचं व्हिजन
देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणा
गडकरींसमोर उभं राहणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं आणि तुम्ही ५ नाही तर १० लाख मतांनी निवडून यावं, अशा शुभेच्छा अभिनेते सुनील शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिल्या आहेत. राज्यात लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु असून नितीन गडकरींना नागपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, सुनील शेट्टींनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "नितीन गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू" उद्धव ठाकरेंच्या याच प्रस्तावावर उत्तर देताना गडकरींनी ठाकरेंना चांगलेच फैलावर घेतले आहे.
"दत्ताजी डिडोळकर हे अखंड भारतीय दृष्टीचे स्वामी होते. त्यांच्या कामात सर्जनशीलता होती. समाजाला जोडणारी आणि सकारात्मक विचारांची ती व्यक्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपण अनेक गोष्टी शिकलो, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम झाला. तरुणपणापासूनच अशा भावना आपल्या मनात रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.", असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. (Dattaji Didolkar RSS)
महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्चला प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी. काही लोकं त्यांना रोडकरी आणि फ्लायओव्हर गडकरी या टोपण नावानेसुद्धा ओळखतात. त्यांच्याच नेतृत्वात आज देशाच्या रस्ते वाहतुकीत आमूलाग्र बदल होत आहेत. नितीन गडकरी देशभरात नुसतं रस्त्यांचं जाळंच पसरवत नाहीत तर, वाहतूक प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी रस्ते कशाप्रकारे सुलभ होईल, याबाबत विविध प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्रयोगाची घोषणा नितीन गडकरींनी केलीये. तो प्रयोग आहे. जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा. यामुळे भारतातील महामार्गांवरील टोल
२०२९ पर्यंत भारत क्रमांक १ चे ऑटोमोबाईल केंद्र बनेल व जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सुलभ सोयीसुविधा, जागतिक दर्जाचे रोडचे जाळे, पर्यायी इंधन, लॉजिस्टिकस किंमतीत होणारी कपात करणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्ट आहेत असे गडकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत आऊटर रिंगरोड हा नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. रविवारी नागपुरातील बहुप्रतिक्षित 'फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ४ ते ११ फेब्रुवारी या काळात 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील ८१ महत्त्वाच्या रस्त्यांसाठी लवकरच १ हजार ६०० कोटी रुपये मंजूर करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दिली. तसेच राज्यात पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप वे करीता निश्चित केलेल्या ४० ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रस्ते सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून २०३० पर्यंत अपघाती मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले आहे. 'भारतीय रस्ते सुरक्षेचा स्तर उंचावणे' या विषयावरील सीआयआय राष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करत होते.
महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते. दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. जागा वाटपाच्या विषयात कुठलीही अडचण नाही. भविष्यात गरज पडली तर नक्कीच दिल्ली जाऊ, काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू असं विधान दि. २ जानेवारी रोजी ठाक
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी दिली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये देशभरात जीपीएस टोल वसुली सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाहनाच्या नंबर प्लेटच्या मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर सध्या काम सुरू आहे. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची आवश्यकता भासणार नसल्याचे देखील गडकरी म्हणाले आहेत. ही यंत्रणा देशभरात मार्च-एप्रिलमध्ये कार्यन्वित होणार आहे.
मोहन यादव लवकरच मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
उसाच्या रसापासून तयार करण्यात येणार्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीला चालना देत असताना, सरकारने अशाप्रकारची बंदी का घातली? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच. त्यानिमित्ताने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...
युवक-युवतींना बेरोजगारीतून मुक्त करुन त्यांना आत्मनिर्भर करण्याची सर्वात मोठी लढाई महाराष्ट्रासमोर असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत अधिसूचनेनुसार सल्लागार, संयुक्त सल्लागार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नितीन गडकरी म्हणाले, “मला आनंद आहे की सिलक्यारा दुर्घटनेत जे ४१ मजुर अडकले होते ते बाहेर निघाले आहेत व सर्वजण सुखरुप आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मार्गदर्शनाखाली भारत सरकारची सर्व पथके, उत्तराखंड सरकार आणि तेथिल स्थानिक जनता यांच्या अथक परीश्रमामुळेच हे यश मिळाले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित कायमच चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर तेजस्वीनी पंडित व्यक्त होताना दिसत आहे. राजकारणच नाही तर समाजातील अनेक मुद्द्यांवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. नुकतीच तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा मराठी माणूस असला पाहिजे," असे म्हटले आहे.
'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असला तरी त्याची ओळख तशी सर्वदूर. एकविसाव्या शतकात भारताच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू मानला जातो. या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव तर अगदी घट्ट जोडले गेले आहे.
देशाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी वसई दौऱ्यावर येत आहेत. गडकरींच्या या दौऱ्याने वसई विरारच्या भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला आहे . गडकरींच्या या दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून वसई विरार मधील अनेक प्रलंबीत आणि नवीन विकास कामांची मागणी करण्यात येणार आहे .
नितीन गडकरी.... गेली कित्येक दशके महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील एक दिग्गज नेते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि अशा शेकडो हायवे, पुलांच्या निर्मितीचे जनक म्हणजे ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी! राजकीय सभा, मेळावे, नियमित बातम्या, विशेष मुलाखतींमधून गडकरी जनतेसमोर येतातच. पण, त्याहीपलीकडे त्यांचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास, जनतेची प्रश्न सोडविण्याची त्यांची तळमळ, त्यांचे विकासाचे व्हिजन यांसारख्या बाबी प्रेक्षकांसमोर मांडणार्या ‘गडकरी’ या सिनेमाविषयी...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाल
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.