महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला कौल विरोधकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. हा निकाल स्विकारणार नसल्याची भूमिका काही जणांनी मांडली असून ईव्हीएम वर आपल्या अपयशाचे खापर फोडले जात आहे. अशातच आता यूट्यूबर अभिसार शर्मा खोट्या आकडेवारीचा आधार घेत जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहेत.
Read More
Sheetal Mhatre यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात!
ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलज़ार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाविषयीचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने मतदान केले पाहिजे आणि जर तसे केले नाही तर त्यांना तक्रारी करण्याचा अधिकार असणार नाही...
मतदारांनी आत्तापर्यंत चांगल्या संख्येने महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांवर हजेरी लावली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के एवढे मतदान झाले.
"आई म्हणाली होती, लोक घरी पाठवतील": सुप्रिया सुळे यांची कबुली