मोदींना कुणा बुद्धिजीवींना आश्रित ठेवायची म्हणूनच भीती वाटत असावी. निंदक इतके मदतनीस ठरत असतील, तर कुठला राजा सत्ताधीश भाट खुशमस्कऱ्यांची फौज कशाला बाळगणार ना?
Read More
या अविश्वासाच्या प्रस्तावाच्या निमित्ताने राहुल गांधींनी जशी आपली अपात्रता सिद्ध केली तशीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मिरविणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीही आपली जणू विनोदबुद्धीच प्रकट केली