(Neeraj Chopra)भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर
Read More
नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआरपी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीकरांच्या स्वप्नातील धारावीचे चित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एनएमडीपीएलचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने शालेय तरुणींसाठी आणि शिक्षकांसाठी 'स्वप्नातील धारावी' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.८ रोजी संपन्न झाला.
महिलांसाठी विशेषत: त्यांच्यात आत्मबळ निर्माण व्हावे, म्हणून कार्य करणार्या रणरागिणी गौरी बेनकर-पिंगळे यांच्याविषयी...
शारीरिक व्याधीवर डॉक्टरांनी दिलेला शतपावलीचा सल्ला धावण्यापर्यंत पोहोचला अन् शालेय जीवनात एकही खेळ न खेळलेल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील प्रिती लाला यांनी तब्बल १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला गाठला... त्यांचा हा अतुलनीय प्रवास ....
कुठल्याही लोककल्याणकारी योजना राबविताना, त्याचा सरकारी तिजोरीला भार पेलवणारा आहे का, याचा विचार सत्ताधार्यांनी करणे हे क्रमप्राप्त. कारण, अशा योजनांमुळे राज्याचे आर्थिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. तसेच विकासाच्या आणि आवश्यक प्रकल्पांसाठी निधीटंचाईचा राज्याला सामना करावा लागू शकतो आणि परिणामी राज्यावर कर्जाचा डोंगरही वाढत जातो. तेव्हा, राज्यांची बिकट आर्थिक स्थिती आणि वित्तीय शिस्तीची आवश्यकता अधोरेखित करणारा हा लेख...
दि. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानिमित्ताने देशासमोरील आर्थिक आव्हानांची, विविध उपाययोजनांचीही सखोल चर्चा केली जाईल. पण, त्याचबरोबर राज्यांमधील वाढती कर स्पर्धासुद्धा ( Tax Competition ) अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरत असल्याचे वास्तवही समोर आले आहे. तेव्हा, या लेखाच्या पूर्वार्धात या समस्येची पार्श्वभूमी विशद केली असून, उत्तरार्धात त्यावरील उपाययोजनांचा उहापोह केला आहे.
धारावीत साजरा झाला अनोखा प्रजासत्ताक दिन
१२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजूषा स्पर्धा असून त्यात युवा दिनाबाबत ३० प्रश्न विचारले जातील. सोबत दिलेल्या पर्यायापैकी (MCQ) एक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रथम पाच स्पर्धकांना विशेष पारितोषिकाने गौरविले जाईल. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या गूगल फॉर्मची लिंक वर क्लिक करून आपली माहिती दिनांक १२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.३० वाजण्यापूर्वी
Handicaped Chetan Pashilkar ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबीलिंपीक (Abylimpic) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती
ठाणे : राज्याभिषेक समारोह संस्था आयोजित दुर्ग बांधणी ( Durga Bandhani ) स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सहयोग मंदिरातील दोन सभागृहात पार पडला. ठाण्यातील १२ आणि महाराष्ट्रातील १२ अशा २४ विजेत्यांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि राज्याभिषेक दिन महत्व पुस्तक देऊन प्रत्येकाचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी देश - विदेशातुन तब्बल २०५ जणांनी नोंदणी केली होती. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ आयोजित ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) प्रस्तुत ‘महाएमटीबी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी नरीमन पॉइंट येतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. टीजेएसबी सहकारी बँक, उचित मीडिया आणि मेघा ट्रेडर्स या सहयोगी संस्थांचे संस्थांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभ
माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धा!
भारतात युरोपातील एयु सारख्या अँटी ट्रस्ट कायद्याच्या निमिर्तीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे संकट वाढ ले आहे.तंत्रज्ञान कंपन्या ॲपल, गुगल, मेटा या कंपन्यांनी या आगामी' डिजिटल कंपेटिशन (Digital Competition) निर्णयाला विरोध केला आहे. याचे वाढते कारण म्हणजे आगामी मोठ्या कंपन्यांवर वाढत्या निर्बंधांमुळे या कंपन्यांची धास्ती वाढली आहे.
‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दि. 5 मे रोजी स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक मैफिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या काव्यस्पर्धेचा या लेखात घेतलेला मागोवा...
सरकार डिजिटल स्पर्धा विधेयक (Digital competition Bill) चा मसुदा तयार करत आहेत. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी स्टेकहोल्डरना दिलेल्या अंतिम मुदतेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही नवी मुदत सरकारने एक महिन्याने पुढे ढकलत नवी अंतिम मुदत मे १५, २०२४ पर्यंत दिली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, केंद्र सरकार डिजिटल उद्योगांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या विचारात आहे. दिग्गज टेक कंपन्यांनी स्वाभाविकपणे त्याला विरोध दर्शविला. मात्र, ‘एआय’चा विचार करता, अशा नियमनाची गरज कदापि नाकारता येणार नाही.
७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
दिवाळीत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडतं काम म्हणजे किल्ला बनवणे. दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले मोठ्या उत्साहात मातीपासून हा किल्ला तयार करत असतात. याच कलेला चालना देण्यासाठी 'डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र'च्या वतीने "किल्लोत्सव किल्ला बांधा स्पर्धा २०२३" आयोजित करण्यात आली होती.
पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.
ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ३० पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ही स्पर्धा दरवर्षी होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि त्यातून प्रभावी वक्ते घडावेत अशी आशा बक्षीस समारंभाच्या वेळी समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. निरंजन डाव
तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बाल कलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर देखील प्रसिध्द आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत तिची परीची भूमिका लोकप्रिय झाली. मायरा अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह आहे. टिकटॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. टिकटॉक या अॅपवर मायराचे खूप फॉलोअर्स होते. मायराचे मायरास् कॉर्नर हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.इंस्टाग्रावर तिच्या रिल्सला चाहत्यांची पसंती मिळते. अवघ्या सहा वर्षाच्या मायराला लोकमत डिजीटल इनफ्लूरन्सर अवॉर्डही मिळाला
ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी तसेच घरगुती बाप्पांच्या सजावटीला यंदाही साज चढला असुन विविध राजकिय पक्ष तसेच प्रशासनाकडुन आरास स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिका, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा निवडणुक विभागाच्यावतीने आणि भाजप , दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना रोख पारितोषिकासह पदकेही प्रदान केली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, ग्रँडमास्टर प्रज्ञानंद याच्यासमवेत त्याचे कुटुंबीय आई, वडील हेदेखील उपस्थित होते. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याच्या खेळीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबीयांशीदेखील संवाद साधला.
भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला. राज्याच्या विविध भागातील महिलांचे २५ हून अधिक गट सहभागी झाले होते. प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते, व्याख्यात्या धनश्री लेले आणि अभिनेत्री दिपाली चौगुले यांनी महिलांचे कौतुक करीत कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आयोजक भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले-भोसले यांचे कौतुक केले.
आम्ही सारे, वसई आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या वतीने कै . निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन दि . २० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकपात्री अभिनयासाठी ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच नाटुकली स्पर्धेसाठी २३ संघानी सहभाग घेतला होता. तरी एकपात्री अभिनयात प्रथम क्रमांक सानिका देवलकर, द्वितीय क्रमांक स्नेहा प्रसाद, तृतीय क्रमांक कृपा गायकवाड हिने मिळवले. तसेच मानसी जाधव, समीक्षा पाटील, उत्तरा बोस, विजया गुंडप यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक आणि विशेष लक्षव
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघेरे पाडा याठिकाणी रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. ज्याला स्थानिक वनवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकीकडे शहरी भागात जंक फूड आणि फास्ट फुडचे अक्षरशः पेव फुटलेले आहे . असे असताना दुसरीकडे मात्र वनवासी समाज आहाराच्या बाबतीत आजही पूर्वजांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत आहे. रोजच जगण्यासाठी राना-वनात फिरणाऱ्या या वनवासींनी रानभाज्या स्पर्धेसाठी रानातून, जंगलातून उपलब्ध असलेल्या विविध पौष्टिक भाज्या आणल्या होत्या .
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र भाजपतर्फे राज्यात नमो आणि डीएफ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून आता तरुणांना साद घालण्यात येणार असून राज्यात नमो आणि डीएफ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यात होणाऱ्या मंगळागौरीच्या तयारीची लगबग सध्या शहरातील महिलांमध्ये दिसून येत आहे. यातच आता भाजपाकडुन मंगळागौर स्पर्धेचे आयेजन करण्यात आले आहे. विजेत्याचे पहिले बक्षिस ३,५१,००० तर दुसरे बक्षिस २,११,००० चे आहे. आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी अंतिम तारिख १६ ऑगस्ट सायं. ६ पर्यंत आहे.
दहीहंडी सण जवळ आला असून आता राज्य सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे दहीहंडी पथकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला असून प्रो दहीहंडी स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची माहिती आहे.
‘अभिनय कट्ट्या’वर अभिनयाचा श्रीगणेशा करून थेट चित्रपटसृष्टीला गवसणी घालणार्या अथर्व किरण नाकती या होतकरू युवा कलाकाराविषयी...
‘किंग मास क्लासिक’ आयोजित ‘परळ श्री २०२३’मध्ये रोहन गुरव आणि सुदर्शन खेडेकरला मागे टाकत बॉडी वर्कशॉपच्या रसल दिब्रिटोने बाजी मारली. तसेच, प्रथमच आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आर. के. फिटनेसची हर्षदा पवार विजेती ठरली, तर ‘मेन्स फिजिक’ प्रकारात दांडेश्वर जिमचा ओमकार पिंगे अव्वल ठरला. शरीरसौष्ठवपटूंचा मार्गदर्शक असणार्या मनीष आडविलकर यांनी ‘परळ श्री’ स्पर्धेचे आयोजन परळच्या नरेपार्क मैदानात केले होते. क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी आणि गोपाळ मंत्री यांच्यावतीने ‘रॉयल एनफिल्ड’ आणि ‘सुझुकी बर्गमन’ य
एकेकाळी दम्याने घराच्या १८ पायर्या चढणेही मुश्किल होते. परंतु, जिद्दीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत ७ हजार किमी पायाने, तर १४ हजार किमी अंतर सायकलने कापले. जाणून घेऊया प्रकाश बूब यांच्याविषयी...
राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारने गोविंदा पथकांबाबत घेतलेल्या आर्थिक मदत, तसेच पुढील वर्षापासून विमा संरक्षण आदी निर्णयाला काही राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे.
भारताच्या सुधीरने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच १३४.५ गुणांसह राष्ट्रकुल खेळात विक्रमही नोंदवला आहे. सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि नंतर २१२ किलो वजन उचलून आघाडीवर गेला.
भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयच आहे.
कर्नाटकच्या ऐश्वर्या बाबूने सोमवारी राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये १४.१ मीटरच्या प्रयत्नासह नवीन राष्ट्रीय स्तरावर नाव नोंदवले.
‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’, ‘बोल्ड ब्रश फाईन आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ ‘रे-मार-आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ या अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्या संयोजकांनी ज्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय तरुण चित्रकाराच्या कलाशैलीचा सन्मान केला, त्या खोपोली जि. रायगड येथील प्रयोगशील चित्रकार प्रा. दीपक रमेश पाटील यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कला योगदानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत.
स्पर्धेचेविजेतेपद पटकाविल्यानंतरही रोखरकमेच्या बक्षिसापासून कुस्तीपटू वंचित राहणे, हे म्हणजे दुष्काळात तेराव्या महिन्यासारखेच
उंटांचे डोके आणि ओठ मोठे होण्यासाठी त्यांना ‘बोटॉक्स’चे इंजेक्शन दिले जात होते. हे सगळे का? उंटांच्या स्पर्धेतउंट सौंदर्यस्पर्धा जिंकावेत यासाठी. बिचारे उंट! ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश झालेल्या या स्पर्धेत जगभरातून उंट आणले जातात. काही मापदंडांनुसार उंटांचे सौंदर्य मोजले जाते. ज्यामध्ये चेहरेपट्टी, नाक ओठ, मान, कुबड, शारीरिक ठेवण पाहिली जाते. सजावट, वेशभूषा पाहिली जाते. या सगळ्यांमध्ये उंटांनी जिंकावे, यासाठी या मुक्या जनावरांवर औषधांचा प्रयोग करण्यात आला. मुक्या प्राण्यांच्या हक्कांचे काय?
अमेठी येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावे २ सुवर्ण, २ रौप्य व ५ कांस्य पदके
शिवसेनेच्या कोथरुड विधानसभेमध्ये एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'आमचे उद्धव काका' हा या निबंध स्पर्धेचा विषय असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या खर्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी व त्यांचा जीवनपट इतरांना मार्गदर्शक होण्याच्या उद्देशाने ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने युवा पिढीसाठी ‘आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा’ आयोजित केलेली आहे.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश आयोजित सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे मंगळवार, ९ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता संपूर्ण महाराष्ट्रभर ‘शिवगान स्पर्धा-२०२१’चे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमध्ये सीएमसीएस महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्तरोत्तर स्पर्धा रंगतदार झाली.
महाराष्ट्रातल्या मातीतले ज्येष्ठ कुस्तीपटू आणि देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांची माहिती
अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ‘आयपीएल’मध्ये सुपरओव्हर खेळताना सहा चेंडूंत सहा धावा काढण्यास असमर्थ ठरतो, यावर कुणाचा विश्वास बसणे कठीणच. मात्र, रोहित शर्मा फलंदाजी करतानाही असे घडले आणि पुन्हा सामना अनिर्णित राहिल्याने सुपरओव्हर करावी लागली. दुसर्या सुपरओव्हरमध्येही मुंबईच्या संघाची कामगिरी लौकिकास साजेशी होत नाही आणि प्रतिस्पर्धी संघ विजयी होतो. ही कदाचित संघासाठी धोक्याची घंटा तर नाही ना, याचा विचार करणे गरजेेचे असल्याचे मत समीक्षकांचे आहे.