कोरोनाच्या महाभयंकर झटक्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झालेल्या असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र सुस्थितीत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हरवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, एवढेच नव्हे तर सर्वच घटकांची जोरदार घौडदौड सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अजून एक मोठी चांगली बातमी मिळाली आहे. गेल्या तिमाही मध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये थेट करांमधून येणाऱ्या उत्पन्नात तब्बल ३० टक्क्यां
Read More