हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती दिनानिमित्ताने मुंबई महानगरपालिका, केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने दि. १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
Read More
मूळ पुसद तालुक्यातील व सध्या ठाणे शहरात वास्तव्य असलेल्या बंजारा समाजाच्या शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपाचा झेंडा हाती घेतला. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
राजकारण्यांचे समर्थक आपल्या नेत्यासाठी नेहमीच मैदानात उतरतात. त्यातच आता राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र त्यांना दिले. या पत्राद्वारे नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करून नाईक घराण्याला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली. स्वतःच्या रक्ताने अजितदादांना पत्र लिहिणारी व्यक्ती मनोरा तालुक्यातील शें
लातूर : लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी १० एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून १४ ऑगस्टला कोविड मुळे होऊ न शकलेली सोयाबीन परिषद घेऊ अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे भूषवण्याचा विक्रम नावावर केलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील ’पहाटेचा शपथविधी’ ही एक मोठी नाट्यमय घडामोड होती. अजित पवारांनी आमदार पाठीशी घेऊन भाजपला पाठिंबा देऊ करणे, पहाटे राजभवनात शपथविधी होणे आणि ८० तासांत अजित पवारांनी नांगी टाकत पवारांची वाट धरली होती, हा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. मात्र, हा शपथविधी का झाला आणि कुणाच्या सहमतीने झाला, याचा मोठा खुलासा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मा
तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतरही दिल्लीच्या सीमांवर ३७० दिवसांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेले शेतकरी आंदोलक आता आपापल्या राज्याकडे रवाना होत आहेत. पण, एकूणच या आंदोलनाची दशा आणि दिशा पाहता, शेतकर्यांचे आंदोलन शरद जोशींसारख्या कृषिमन शंभर टक्के समजणार्या नेतृत्वाच्या हाती असते, तर कदाचित आंदोलनाच्या नावाखाली अराजकता समस्त देशाने अनुभवली नसती. तेव्हा, आज शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी उभारलेले शेतकरी आंदोलन, शेतकर्यांच्या मागण्या आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य यांचा ऊहापोह करणार