मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हा
Read More
भारताचे प्रतिनिधीत्व करणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. शेवटी त्या एका गोष्टीसाठी सगळा आटापीटा असतो, त्यासाठी नक्कीच माझे प्रयत्न सुरू आहेत.