अबू आझमींची आमदारकी रद्द करा! सदाभाऊ खोत यांची मागणी
Read More
देवाच्या काठीला आवाज नाही तसाच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही, अशा भावना विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्या. तसेच बीड प्रकरणात निश्चितपणे न्यायनिवाडा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
महाविकास आघाडी आता विरोधात असल्याने अशी आग लावण्याची कामे करणार - सदाभाऊ खोत Sadabhau Khot | Maha MTB
EVM मुस्लिमबहुल भागांमध्ये महाविकास आघाडीने इव्हीएम सेट कशा केल्या होत्या? असा सवाल आता महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. बाबा आढाव यांनी इव्हीएम घोटाळ्यावर भाष्य केले होते. त्यांनी केलेल्या आरोपावर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिसवाल केला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या ( MVA ) प्रस्थापित नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग मतदारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या ताब्यातील दूध संघांनी संघटितरित्या दुधाचे दर पाडून दूध उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे.
मुंबई : जिटल क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ( Mumbai Bank ) ‘मोबाईल बँकिंग सेवा’ सुरू करत एक पाऊल पुढे टाकले आहे. या बँकेत सर्वसामान्यांचा पैसा आहे. ही बँक सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या आर्थिक ताकदीचा उपयोग हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, ही संकल्पना घेऊन आम्ही काम करतोय. ही बँक लवकरात लवकर २५ हजार कोटींचा टप्पा पार करेल,” असा विश्वास भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला. मुंबई बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेच
संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे त्यांचे मालक उद्धव ठाकरेंना द्यावेत, असा घणाघात भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. त्यांनी जरांगेंना मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र लिहून द्यावं, असं आव्हान आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. सांगलीतील शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
येणाऱ्या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही चाबकाने फोडून काढणार आहे, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला. सांगलीतील शिराळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवारांनी डाव टाकला आणि शेकापच्या जयंत पाटलांचा त्यात बळी गेला, असा घणाघात भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणूकीत शरद पवारांनी जयंत पाटलांचा पाठिंबा दिला होता. परंतू, त्यांचा पराभव झाला. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधला.
"महाराष्ट्रात जो गोंधळ घातला जात आहे. त्यामागे शरद पवारचं आहेत. महाभारतात शकुनी मामा होता. तर कलयुगातील शकुनी मामा कोण असेल तर ते शरद पवार आहेत." अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. शरद पवारांच्या गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यावर सुद्धा सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला.
राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासुन उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्याच दिवशी जाऊन जरांगेंची भेट घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. क्रांती संघटनेचे प्रमुख तथा राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार लढाऊ नव्हे तर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती. त्यांनीच मराठा समाजाची माती केली. शरद पवारांनी आता
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने केलेल्या ट्विटवर आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सुनील शेट्टीने टोमॅटो दरावाढीसंदर्भात एक ट्विट केले होते. त्यावर सदाभाऊ खोत यांनी चांगलीच टीका केली. ते म्हणाले, सुनील शेट्टी हा सिनेकलावंत नसून बाजारू कलावंत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच, असल्या सडक्या डोक्याच्या व्यक्तीच्या कटोरीत सडके टोमॅटो टाका असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले.
महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता पळून जाताना आपण पाहिले असून ते आता जनतेत जाऊन सांगत आहेत की आपल्याला लपायला जागा द्या, असा उपरोधिक टोला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला. ते म्हणाले, राष्ट्रवादी हा सरदारांचा पक्ष त्यामुळे शरद पवारांनी आतापर्यंत सरदारांच्या जीवावर राज्य केले असून त्यांना आता राज्यातील आठवली आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी पवारांचा समाचार घेतला. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाची सद्यस्थिती ही पवारांच्या पापाचे प्रायश्चित असे म्हटल्यास वावगे ठरु नये,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप आणि मित्र पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चौफेर हल्लाबोल करण्यात येत आहे. ‘प्रहार संघटने’चे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनीही शरद पवार यांना खोचकपणे सवाल विचारत, “आपल्या घरातील माणूस सकाळी शपथविधी करण्यासाठी जातो, हे माहिती नसेल का,” असा प्रश्न विचारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार यांना या प
''२३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. अजित पवारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकत्र येत भाजप राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करत पहाटेचा शपथविधी केला होता हे सर्वांना माहित आहे. राष्ट्रवादीने कितीही नाकारले तरी हा शपथविधी पवार साहेबांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केलेला दावा योग्यच असून पहाटे झालेला शपथविधी पवारांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नाही,' असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी (दि. ८ जून) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपकडून एकूण पाच नावं घोषित करण्यात आली. मात्र भाजपने आपला आणखी एक पत्ता उघडल्याचे गुरुवारी दिसून आले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत हे अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
महाराष्ट्रातल्या बहुजनांची पोरे पवारांच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत असा गंभीर इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे
"आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे दर्शन घेणार, तिथली माती कपाळाला लावणार आणि पवार अँण्ड पवार कंपनीविरोधात बहुजनांचा लढा उभारणार" असा इशारा सदाभाऊ खोत यांनी चौंडीतून दिला आहे
" राज्यात जाती- जातींमध्ये फूट पडून द्वेषाची भावना वाढवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामच आहे" अशा शब्दांत भाजप आ. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे
सदाभाऊ खोत यांची पवारांवर खरपूस टीका
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांन कामावर रुजू होऊ द्या. ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे एसटी महामंडळाचे एक पत्र मंगळवारी उघड झाले. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या पत्राची होळी केली
८० वर्षांचा योद्धा तरुणांनाही लाजवेल इतके परिश्रम केवळ आपल्यासाठी घेतो, हीच शेतकऱ्यां ची भावना होती. पण, शरद पवारांनी आपल्यासाठी किती खस्ता खाव्यात, किती वेळा बांधावर यावे, यालाही काही मर्यादा आहे. म्हणूनच, त्यांनी आता ‘हर्बल’ तंबाखू किंवा ‘एका प्रकारच्या वनस्पती’च्या लागवडीला परवानगी देऊन आपले सेवाकार्य एकदाचे थांबवावे, अशी कल्पना पुढे आली.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर भाजपाचे महाएल्गार आंदोलन
१ ऑगस्टला राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी दूधदर आंदोलन करणार!
ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे, अजून कर्ज झाले तरी चालेल पण गावगाडा उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका शासनाची आहे, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
एकेकाळी ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे सदाभाऊंसारखा तळागाळातून आलेला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता तर दुसरीकडे राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
चिखलोली धरणातील पाणी आता पिण्यायोग्य असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिला असल्याने या धरणातील पाणी लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून द्यावे