( Remove encroachments on transport department lands minister pratap sarnaik ) राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी दिले.
Read More
( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई सेंट्रल पार्कसाठी रेसकोर्सची १२० एकर जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली. पंरतु या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६५० पैकी २५ टक्के तबेल्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून रॉयल क्लबला १०० कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान नागरिकांनी रॉयल क्लबला अशी आर्थिक भरपाई देण्यास विरोध दर्शवला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बुधवार, दि. ७ ऑगस्च रोजी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ८७ हजार ३४२ कोटी ८६ लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून, विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.
कडोंमपा प्रशासनाने आपल्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा चंग बांधला आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असा संतप्त प्रकार समोर आला आहे. मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्टरोड हा बकालपणाचा अड्डा झाला असून हा बकालपणा 7 दिवसांत दूर करा अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन करून हा रस्ता बंद करू. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कडोंमपा प्रशासनाची असेल असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने पवई तलावातील सायकल ट्रॅक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष याचिका अखेर बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी मागे घेतली. सुनावणीच्या एक दिवस आधी ही याचिका मागे घेतली असली तरी हा बांधकामाधीन असलेला सायकल ट्रॅक पालिकेकडून कधी काढला जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थां
साममधील ओरांग नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी गेंड्याचे शिंग काढण्यासाठी ट्रँक्विलायझरचा वापर केल्याचे समोर आले. सोमवारी दि. ९ मे रोजी उद्यानात तैनात कर्मचार्यांना मुवामारी परिसरात नियमित गस्त घालत असताना सुमारे आठ ते दहा वर्षाचा शिंग कापला गेलेला प्रौढ नर गेंडा आढळून आला.
उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांत धार्मिक स्थळांवरील (मंदिरे व मशिदी) सहा हजार भोंगे काढून टाकण्यात आले असून 30 हजार भोंग्यांचा आवाज मर्यादेत करण्यात आला आहे.
तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि तानसा नदीच्या खोऱ्यातील बेकायदा वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे आदेश 'राष्ट्रीय हरित लवाद'ने (एनजीटी) दिले आहेत. १८ मार्च, सोमवार रोजी लवादाने यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले. त्याच बरोबर पर्यावरणाच्या ऱ्हास करणाऱ्या इतर अनधिकृत कारखान्यांवर सुद्धा कारवाईचे आदेश देण्यात आले.
वॉयलंस पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे कारण देत हटवले भारतीय अॅप!
महापालिकेतर्फे शहरात तीन दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील निरूपयोगी मलबा रविवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविला. शहरातील कोर्ट चौक, अशोक टॉकीज परिसर आणि टॉवर चौकातील घाण उचलण्यात येवून ती नेरीनाका शेजारील खुल्या दफनभूमीजवळ टाकण्यात आली.
एड्स हा आजार भयानक नसून गंभीर व संवेदनशील असून ए.आर.टी.औषध उपचाराने व सकारात्मक जीवनशैली अंगिकारली तर या आजारावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगता येते,