पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं सध्या लक्ष सुवर्ण पदकाकडे असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सध्या र्वच स्तरांतून सुरु आहे. काही वर्षांपुर्वी आमिर खानचा 'दंगल' चित्रपट हा फोगाट बहिणींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण. विनेशच्या या दमदार कामगिरीनंतर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी व
Read More
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटचे १५० ग्रॅम वजन वाढल्याने तिला डिसक्वालिफाई करण्यात आले असून यावर आता देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वैसे तो इक आसूं ही बहाकर मुझे ले जाये ऐसे कोई तुफान हिला भी नही सकता... वसीम बरेलींचा हा शेर पॅरिस ऑलिम्पिकमधील रोलँड गॅरोसमध्ये अक्षरशः जगलो. टाय ब्रेकवर सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या कार्लोस अल्कराझविरुद्ध विजयी गुण वसूल केला आणि लाल मातीवर अश्रुंचा महापूर आला. एरव्ही कणखर वाटणारा 37 वर्षीय जोकोव्हिच लहान मुलासारखा ढसाढसा रडला. जिंकणारा जोकोव्हिच रडला अन् हरणारा कार्लोसही रडला आणि या दोघांचे अश्रू पाहून रोलँड गारोसवर उपस्थित प्रत्येक टेनिसप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या अश्रूंत विजय
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून नवा इतिहास घडविण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. त्यातच आता भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेशमुळे हे शक्य झाले असून याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सध्या ऑलिम्पिकनिमित्त फ्रान्स दौर्यावर आहेत. ‘मिशन ऑलिम्पिक’मधून या क्रीडामेळ्यातील घडामोडीही ते दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून तमाम वाचकांपर्यंत पोहोचवित असतात. या दौर्यातून थोडी उसंत मिळताच संदीप चव्हाण यांनी लुव्र राजवाड्यातील फ्रान्सची राष्ट्रीय लायब्ररी गाठली. त्यांच्या या लायब्ररीच्या भेटीचे हे शब्दचित्रण...
सध्या देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष ऑलिम्पिकमधील क्रीडापटूंच्या कामगिरीकडे लागले आहे. पण, क्रीडा क्षेत्राची व्याप्ती केवळ विविध खेळांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांपुरतीच मर्यादित नाही, तर यामागेही मोठे अर्थकारण सामावलेले आहे. तेव्हा, ऑलिम्पिकच्या या क्रीडापर्वाच्यानिमित्ताने क्रीडासाहित्य आणि एकूणच क्रीडाउद्योगाचा आढावा घेणारा हा लेख...
भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक क्रीडाप्रकारातील ऑलिम्पिक पदक जिंकून दिले ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीची रगच न्यारी आहे. कुण्या कवीने म्हटले आहे, “वळून कुणी पाहिले नाही, म्हणून माळरानावरच्या चाफ्याचे अडले नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली म्हणून पठ्ठ्याने बहरणे सोडले नाही.”
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक मनू भाकरने जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सुरूवात गुरुवार, दि. २६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. फ्रान्सच्या राजधानीत १० हजारहून अधिक खेळाडू जमले असून सीन नदीवरील ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) एलिट डॉग स्क्वॉड के-९ तैनात करण्यात येणार आहे. के-९ हे डॉग स्क्वॉड दि. १० जुलैला पॅरिसला रवाना झाले. हे पथक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या विविध ठिकाणी सुरक्षा पुरवण्याचे काम करेल.
भारतीय खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ खेळाडूंची खास भेट घेतली आणि त्यांना विजयाचा मंत्र दिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यावेळी भारताचे १२० खेळाडू सहभाग घेत आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताच्या १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलेल्या सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली होती. यावेळी भारतीय चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
खेळ मानवी जीवनात आनंद निर्माण करतात, त्यामुळे खेळायला सगळ्यांनाच आवडतं. पण शक्य होत नाही हे वास्तव. भारतात क्रिकेटची जेवढी चर्चा होते तितके महत्व इतर खेळांना मिळत नाही हे म्हणायचे दिवस गेले. आता प्रत्येक भारतीय ऑलिंम्पिकचे यश साजरे करतो. अशाच २०२४ च्या पॅरीस ऑलिंम्पिक Paris Olympics 2024 विषयी या लेखात जाणून घेऊया.
हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची देदीप्य कामगिरी राहिली असून आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका म्हणून गणली जात आहे. अशातच, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले असून अंतिम सामन्यात जपानचा ४-१ ने पराभव केला. या विजयासह या विजयासह भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.