डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने बीएसएनएल (BSNL), एमटीएनएल (MTNL) या दोन सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अधिकच्या मोकळ्या जागा विकण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकार या जागांचा लिलाव करू शकते. सरकारने एमटीएनएलचा एकूण १०० जागा व बीएसएनएलच्या जागा विक्रीसाठी काढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
Read More
TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ने भारतात टेलिफोन सबस्क्राईबरमध्ये ११९७.७५ दशलक्ष सबस्क्राईबरमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. आपल्या मासिक अहवालात म्हटल्याप्रमाणे वायर सबस्क्राईबरमध्ये ३३.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमधील ३२.५४ दशलक्ष तुलनेत या महिन्यात ही वाढ ३३.१० पर्यंत झाली आहे. ही ०.५६ %ने सबस्क्राईबरमध्ये वाढ होत महिन्याच्या अनुषंगाने ही वाढ १.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या भावना आहेत आगीत जळालेल्या स्टुडिओच्या मालकाचं. एका मराठमोळ्या उद्योजकाचं. गेल्या आठवड्यात भांडुपच्या ड्रिम्स मॉलला आग लागली. त्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या गाळ्याने पेट घेतला. सगळं जळून फक्त राख राहिली. मात्र त्यांनी जिद्द सोडलेली नाही. उलट दुसऱ्या शाखेत लवकरंच रेकॅार्डिंग स्टुडिओ सुरु करण्याचा निश्चय केला आहे. हा निश्चयी आणि जिद्दी उद्योजक म्हणजे आवाज इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संस्थापक किरण विलास खोत.
बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता बीएसएनएल आणि एमटीएमएल भारतातल्या दूरसंचार क्षेत्रातल्या सर्वात जुन्या कंपन्या. बीएसएनएलचे जाळे तर भारतातल्या गावागावात विस्तारलेले. सरकारी दूरसंचार क्षेत्रातल्या २ लाख पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाने आजतागायत अतिशय मेहनत घेऊन आपले जे विस्तृत जाळे विणले, त्याने दूरदूरच्या लोकांना काही क्षणात एकमेकांच्या संपर्कात आणले. बीएसएनएलला 4G स्पेक्ट्रम मिळाले असते तर आणखी मोठी झेप घेता आली असती. दूरसंचार क्षेत्रातल्या या क्रांतीला सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अ
केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांची काळजी मिटवत सध्यातरी त्यांना दिलासा दिला आहे, ज्यामुळे या कंपन्या व्यवस्थित काम करू शकतील, तरतील व तेथील कर्मचार्यांवरही रोजगार गमावण्याचे संकट कोसळणार नाही.
दोन्ही कंपन्या बंद होणार या चर्चांना पूर्णविराम
वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग होती
वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली असून इमारतीत अंदाजे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत होते, त्यापैकी ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या 'बीएसएनएल'ला वाचवण्यासाठी केंद्र सरकार योजना आखण्याच्या तयारीत आहे. सरकारी टेलिकॉम कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्य़ासाठीही निधीची चणचण आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत कोणत्याही सरकारी कंपन्या बंद करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महानगर टेलिफोन निगमच्या मुंबई आणि दिल्ली येथील ३३ हजार कर्मचाऱ्यांना ५ डिसेंबरला वेतन दिले जाणार आहे, अशी माहिती महानगर टेलिफोन निगमने एका पत्रकाद्वारे दिली.
सार्वजनिक क्षेत्रातली आणि प्रामुख्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये दुरसंचार सेवा पुरवणारी कंपनी एमटीएनएलची अवस्था म्हणजे आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या सारखी झाली आहे.