Nature

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्

Read More

मोठी बातमी! सोन्याचा भाव ६४ हजारांवर जाणार!

सोन्याच्या दरांना आलेल्या झळाळीमागे वेगवेगळी कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते अमेरिकेतील वाढत्या व्याजदरांमुळे वाहू लागलेले मंदीचे वारे व परिणामी बँकांमध्ये निर्माण झालेले संकट, युरोपमधील वाढते व्याजदर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ह्यांपर्यंत अनेक कारणे यामागे असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यावर्षी आपण सोन्याच्या किमतींनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन उच्चांक गाठलेले पाहिले आणि लवकरच हा दर प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांवर जाण्याची शक

Read More

भारत जोडो कि कॉंग्रेस छोडो?

भारत जोडो कि कॉंग्रेस छोडो?

Read More

आमचे सरकार नेहमी निसर्ग संवर्धकांच्या पाठिशी: देवेंद्र फडणवीस

“निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे, जे काही निसर्गाने दिले आहे त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी जे हे काम करत आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणूनच हे सरकार नेहमी अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिना’च्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा मंगळवार, दि. 26 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121