सापांना प्रसिद्धीचे वलय देणारा माणूस म्हणजे ऑस्टिन स्टिव्हन्स. या ‘स्नेक मास्टर’ने काही दिवसांपूर्वीच वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्याच्या या प्रवासाविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
तापी नदीच्या विस्तीर्ण पात्रात नदी टिटवी ही पक्ष्याची प्रजात मेळघाटच्या पट्ट्यात प्रामुख्याने आढळते. या पक्ष्याविषयी संशोधन करणारे संशोधक प्रतीक चौधरी यांच्या शोधकार्यातील अनुभवाचे कथन करणारा हा लेख...
Indian model of nature conservation आजमितीला मानवाने प्रगती केली असली, तरीही या प्रगतीला साध्य करण्यासाठी त्याने निसर्गाचे एकप्रकारे शोषणच केले. पाश्चात्य विचारधारेनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, भारतीय विचारधारा असे मानत नाही. पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा वापर करताना तिचे काळजीपूर्वक ‘दोहन’ करण्याचा विचार त्यात आढळतो...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्
cyclical Indian view of nature and its impact on the Indian social psych विज्ञानाविषयीच्या भारतीय आणि पाश्चात्य दृष्टिकोनांची तुलना करताना, एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे चक्राकार विकासाची भारतीय कल्पना आणि रेषीय विकासाची पाश्चात्य कल्पना. हा भेद जसा मानवाच्या सृष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतो, तसाच तो मानवजातीच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही प्रभाव टाकतो. स्वाभाविकपणे मानववंशाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना, या दोन परस्परविरोधी प्रतिमानांचे आकलन त
दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय एलिव्हेटेड नेचर ट्रेलच्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे.
निसर्ग हा अनादि अनंत... माणूस त्याला आपल्या अधिपत्याखाली आणू शकत नाही. माणूस फक्त त्या निसर्गाची अनुभूती घेऊ शकतो. ही अनुभूती चित्रांच्या माध्यमातून साकारणारे ज्येष्ठ चित्रकार शरद तावडे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे दि. १८ ते दि. २४ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे. त्यानिमित्ताने या चित्रसंपदेचा रसास्वाद घेणारा हा लेख...
आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहेच की, परोपकार हे पुण्याचे, तर इतरांना पीडा देणे हे पापाला आमंत्रित करते. पण, दुर्दैवाने परोपकाराची भावना हळूहळू समाजातून लोप पावताना दिसते. ‘मी आणि माझे’ यापलीकडे विचार करणारी समाजशील व्यक्तिमत्त्वेही विरळाच. म्हणूनच आजच्या या व्यक्तिकेंद्रित युगातील परोपकाराची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून महती अधोरेखित करणारा हा लेख...
निसर्गातील अविष्कार व वैविध्यपूर्ण जनजीवन कॅमेर्यात टिपण्यासह कुंचल्याच्या साहाय्याने चितारून, बोधन करणारे शोधक कलोपासक चंद्रकांत घाटगे यांच्याविषयी...
आयुर्वेदात ( Key to Health ) सांगितलेल्या वात, पित्त, कफ त्रिदोषांविषयी आपल्याला बरेचदा ऐकून, वाचून प्राथमिक माहिती असते. कारण, हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांसाठी कारणीभूत असतात. तेव्हा या तिन्ही दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे थोडक्यात ‘प्रकृति परीक्षण’ होय. प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक
ज्या पध्दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
Shekaru (शेकरू) : Indian Giant Squirrel Ratufa indica At dawn, a high-pitched note from a dense canopy awakens the sacred grove of Bhairoba. One can sight the movement of a squirrel-like animal in the branches of the canopy. This Rufus-coloured animal can be seen running and hopping over the branches of trees. This arboreal mammal is the Indian Giant Squirrel Ratufa indica (called 'Shekaru' in Marathi). Indian Giant Squirrel is adorned as the state animal of Maharashtra and known as an iconic species
कोकणात वन्यजीवांबद्दलची जनजागृती व्हावी आणि लोकशिक्षणामधून वन्यजीवांबद्दल गैरसमज दूर व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या निसर्ग निर्वाचन केंद्राबद्दल.... (aranyavat)
सुधीर मोघे यांचे गीत आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभलेल्या वरील काव्यपंक्ती निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या मानवी स्वभावालाच अचूकपणे शब्दबद्ध करतात. अशा या निसर्गाची, त्याच्या सौंदर्याविष्काराची परिभाषाही प्रत्येकासाठी भिन्नच. कुणाला फक्त भरुन आलेले काळे आभाळ खुणावते, तर कुणी चातकासारखे पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत तिष्ठत बैचेन होऊन जाते. असा हा सप्तरंगी निसर्ग आणि त्याकडे शतदृष्टीतून पाहणारे मानवी मन....
भीमाशंकर अभयारण्यातील (bhimashankar sanctuary) 'महादेव वन निसर्ग परिचय केंद्र' पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवार दि.८ मार्च रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निसर्ग परिचय केंद्राचे 'व्हिडीओ काॅन्फरन्स'व्दारे उद्घाटन केले (bhimashankar sanctuary). औषधी वनस्पतींसह बारा ज्योर्तिलिंगांच्या प्रतिकृतीने सजलेले हे 'निसर्ग परिचय केंद्र' भीमाशंकरला भेट देणारे भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. (bhimashankar sanctuary)
जंगलांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या, वाढत चाललेला निसर्गाचा र्हास या गंभीर समस्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अवघे जग सामोरे जात आहे. याचा धक्का केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी जीवनचक्रावरही जाणवताना दिसतो. दुसरीकडे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे, ही बाब पुन्हा एकदा एका बातमीच्या अनुषंगाने अधोरेखित झाली आहे.
निसर्ग संपदेचा र्हास आणि पर्यावरणीय परिसंस्थेतील अनेक घटकांचे होणारे नुकसान, तसेच त्यामुळे प्रजातींचे नष्ट होणे चिंताजनकच. याच नष्ट होण्याच्या साखळीमध्ये आणखी एका प्रजातीचा समावेश झाला आहे, ती म्हणजे ‘आफ्रिकन रॅप्टर्स’ म्हणजेच ’आफ्रिकी शिकारी पक्षी.’ गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये तब्बल ८८ टक्के इतकी घट झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निरीक्षण केलेल्या ४२ प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे पुराव
माजरींशी लाडीगोडी करायला बर्याच जणांना आवडते. अनेक संस्कृतींमध्ये तर मांजरी या ऐतिहासिक काळापासून पूजनीय राहिल्या आहेत. जागा मिळेल तिथे मनीमाऊ मानवाची सोबती बनली तर खरी; परंतु एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, या पाळीव मांजरी शिकार करतात.
: पिंपरी चिंचवड पालिकेच्या संभाजीनगर येथील 'निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालया'तील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी केली. त्याचप्रमाणे हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील किरकसाल या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गावामध्ये आता निसर्ग पर्यटनाची ( kiraksal ) सुरूवात होत आहे. पुण्या-मुंबईतील पर्यटकांना किरकसालची (kiraksal) जैवविविधता पाहता यावी तसेच स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीकोनातून निसर्ग पर्यटनाची सुरूवात करण्यात आली आहे. (kiraksal)
ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणार्या सात हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ही भारतीय उपखंडातील १४० वर्ष जुनी सर्वांत मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
अनेक महान माणसांच्या स्वाक्षर्या टिपणारा, सामाजिक कार्यात रुची असणारा आणि आपल्या आजोबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणार्या कौस्तुभ साठे याच्याविषयी...
‘हार्पेटॉलॉजी’चा अभ्यासक्रम पूर्ण करून निसर्गसंवर्धनाविषयी जनजागृतीचे उपक्रम राबविणार्या नाशिकच्या पर्यावरणप्रेमी वैभव भोगले याच्याविषयी...
नाशिकजवळील अंजनेरी डोंगरावरील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी गेली अनेक वर्षं संशोधनासह विविध स्वरुपात कार्य करणार्या निसर्गप्रेमी प्रतीक्षा कोठुळे यांचा स्तुत्य प्रवास!
निसर्गाचे बालपणापासून आकर्षण असलेल्या रवींद्र फालक यांनी या कार्यात रमताना माणसाला जंगल, प्राणीसृष्टी वाचविण्याचा संदेश दिला. त्यांच्या या जीवसृष्टी संवर्धनाच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...
जीवनासाठीच कला आणि कलेसाठीच जीवन’ असे मानत कलेतून जीवन जगणार्या आणि जीवनातूनच कला फुलवणार्या रसिकाची जीवनगाथा म्हणजे ना. धों. महानोरांची गाथा म्हटली पाहिजे. दि. १६ सप्टेंबर १९४२ साली औरंगाबादच्या पळसखेड्यात जन्मलेल्या महानोरांना पावसाचं आणि त्या पावसाने फुलणार्या आणि कणाकणाने उमलणार्या निसर्गाचं आत्यंतिक वेड.
श्रावणसरी नुकत्याच कुठे सुरू झाल्या आणि शब्दवेल्हाळ लखलखती ‘रानकविता’ हरपली. श्रावणमास हा कवींचा लाडका ऋतूच. महानोरांची श्रावणकविता यानिमित्ताने प्रकर्षाने आठवते. त्यांच्या कवितांचे रसग्रहण, चिंतन करावे लागत नाही. वाचता वाचताच, ती कविता आपली होऊन जाते. पावसाचा आवेग वाहून गेलेला असतो, अवघी सृष्टी मोहावल्यासारखी नव्हेली होते.
डोळ्यांनी पाहिलं तर समुद्र निळाशार दिसतो. परंतु, ही माहिती बाजूला पडून आता नवी माहिती समोर आली आहे की, समुद्र पाहिल्यावर तो हिरवा दिसतो! कारण, नुकताच एक अहवाल समोर आला असून, त्यानुसार समुद्राचा एक मोठा भाग, ज्याच्या पृष्ठभागाचा रंग बदललेला दिसत असून, त्यामुळे समुद्राचा रंगही बदललेला जाणवतो. परंतु, यामागील कारणे आणि त्यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात, याविषयीची माहिती जाणून घेणे आवश्यक ठरावे.
मुंबईत शेकडोंच्या संख्येने वृक्षारोपण करणार्या ग्यानमल भंडारी यांची ही गोष्ट. झाडे लावून, जगवून आणि ती पुन्हा जळली तरी निराश न होता, त्यांची पुनर्लागवड करणार्या या ‘ट्री-मॅन’विषयी...
मेळघाटचा, परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न असला तरी वर्षानुवर्षे आरोग्य समस्या आणि कुपोषण यांसारख्या विविध समस्या त्या परिसरात भेडसावतात. येथे अनेकजण समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, काहीजण वेगळ्या प्रकारे यावर मार्ग शोधत आहेत. संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे व निरुपमा देशपांडे गेले २८ वर्षं या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा समाजोपयोगी कामास ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी पुणे शहर व परिसरातून विविध प्रकारची मदत मिळवून दिली आहे. त्याविषय
निसर्गात रमणारे, कातळ शिल्पे, फुलपाखरे, पक्षी यांच्या गोष्टी तळमळीने सांगणारे, निसर्ग आणि इतिहास यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे भाई म्हणजेच सुधीर रिसबूड यांच्याविषयी...
मुंबई (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील रोहा वन परिक्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) या कायद्यानाव्ये या क्षेत्राला दर्जा मिळाला असून यामध्ये २७३०.१० हेक्टर क्षेत्र संवर्धित करण्यात आले आहे.
‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सृष्टीभान’ संस्था कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था असून, शहराच्या आसपास नष्ट होत चाललेली जैवविविधता व उपलब्ध असलेला निसर्ग व जैवविविधता याचा अभ्यास व नोंदणी करून त्याची जनजागृती करण्याचे काम करते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत निसर्गसृष्टीशी तादात्म्य पावत संस्था अंखड कार्यरत आहे. अशा या पर्यावरण रक्षणासाठी झटणार्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
सोन्याच्या दरांना आलेल्या झळाळीमागे वेगवेगळी कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते अमेरिकेतील वाढत्या व्याजदरांमुळे वाहू लागलेले मंदीचे वारे व परिणामी बँकांमध्ये निर्माण झालेले संकट, युरोपमधील वाढते व्याजदर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ह्यांपर्यंत अनेक कारणे यामागे असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यावर्षी आपण सोन्याच्या किमतींनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन उच्चांक गाठलेले पाहिले आणि लवकरच हा दर प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांवर जाण्याची शक
‘घडियाल’ अर्थात मराठीत ‘सुसर’ म्हणून ओळखली जाणारी मगरीची एक प्रजाती. जगातील सर्व मगरींच्या लांब प्रजातींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ही प्रजाती. लांब अरुंद तोंड आणि तीक्ष्ण दातांमुळे मासे आपले खाद्य म्हणून पकडण्यात तरबेज असणारी ही सुसर उत्तर भारतीय उपखंडात विकसित झाल्याची शक्यता वर्तवली जाते. सुसर ही जलचर प्राणी असून केवळ ऊन शेकण्यासाठी किंवा घरटे बनवण्यासाठीच ती किनार्यांवर आल्याचे दिसते.
अमेरिकेसारख्या प्रगत देशाची तिजोरी रिकामी होते. ती रिकामी झाल्याचे सरकारला कळवावे लागते, तर दुसरीकडे एकामागोमाग एक बँका दिवाळखोरीत जात असताना, तेथील सरकार त्या वाचवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही, हे वास्तव आहे. त्यामानाने भारतातील ‘रिझर्व्ह बँक’ ही नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करते आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरु नये.
अमेरिका तसेच युरोपमधील बँका सध्या आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. तेथील तीन बँकांना टाळे लागले, तर एका ‘स्विस बँके’चे विलिनीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय बँका वित्तीय संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्याविषयी...
गाड्या धुण्यासह लोकलमध्ये हेडफोन, चार्जर विकले. आजही भाड्याच्या घरातच वास्तव्य. परंतु, तरीही आरेच्या जंगलात ८०० हून अधिक झाडे लावून ती मोठी करणार्या शंकर सुतार यांच्याविषयी...
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
सण कोणताही असो. त्यातुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचे भान प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे. सततच्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक सण-उत्सवांची चर्चा होऊ लागली आहे. त्यातुनच बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूरक होळी तसेच नैसर्गिक रंग वापरुन धुलीवंदन साजरे करण्यात येते, हे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. पाहुया होलिकोत्सवाचे निसर्गरंग...
धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील तलावात गेल्या आठवड्यापासून मगरीचा वावर दिसत आहे. उद्यानातील कर्मचाऱ्यांना तलावाच्या परिसरात मगरीचे दर्शन घडत आहे. यासंदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आली असून बचाव कार्य राबवण्यात येणार आहे.
भारतातली पहिली सर्पविष पेढी (व्हेनम बँक) आणि परीक्षण केंद्र राज्यात उभे राहणार असल्याची माहिती आज वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंत्रालयात जागतिक सर्पदंश जागृती दिनानिमित्त झालेल्या बैठकी नंतर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशिगंधा नाईक यादेखील उपस्थित होत्या.
भारत जोडो कि कॉंग्रेस छोडो?
जे जे मानवनिर्मित नाही, त्याला आपण ‘निसर्ग’ म्हणू शकतो. पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही तत्त्वे निसर्गात आढळतात. त्यांचे स्रोत वेगवेगळे आहेत. जसे नद्या, समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य, झाडे जे जे आपल्याला आसपास डोळ्यांनी दिसते आणि दिसत नाही, त्या सर्वांचा मिळून निसर्ग तयार होतो, अशी एक व्याप्त व्याख्या निसर्गाची करता येईल. आता मानवी जीवन आणि निसर्ग यांचा संबंध आपण पाहूया.
पुणे : गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त प
माणसाने निसर्गाशी आपले नाते जपणे आवश्यक आहे असा संदेश, मी धामापूर तलाव बोलतोय या माहितीपटाचा माध्यमातून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाची कथा सांगणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन मंगळवारी दि. ९ ऑगस्ट रोजी पार पडले. 'स्यामंतक' निर्मित या माहितीपटाचे प्रदर्शन बांद्रा येथील आयईएस कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरमध्ये मध्ये आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाला सुनील सुखटणकर यांनी आवाज दिला आहे.
निसर्ग, मानवी मन आणि संस्कृती यांचं एक अनोखे समीकरण आहे. निसर्गातील बदल मनाला उल्हसित करतात आणि हाच आनंदसोहळा सण-उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो. वसंताच्या आगमनाचा गुढीपाडवा असो किंवा शरद चांदण्याची कोजागिरी, भारतीय संस्कृतीतील सर्व सण-उत्सव निसर्गाशी नाते जपतात. त्यात श्रावण म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य.
संपूर्ण निसर्गाला, धरतीला चिंब भिजवून पाऊस उन्हाबरोबर जेव्हा लपंडाव सुरू करतो, तेव्हा श्रावण हलकेच आपल्या आगमनाची चाहूल संपूर्ण सृष्टीला देतो. गडद ढगांचा कापूस दूर सारत, सोनेरी मऊ ऊन शिंपडत, कधी ऊन कधी पाऊस यांच्या जोडीने हा श्रावण मोठ्या ऐटीत येतो. त्याच्या आगमनाने झाडे, फुले, प्राणी, पक्षी, सगळे आनंदी होतात, पण त्याहून जास्त उत्साही आणि आनंदी होतात, ते म्हणजे लेखक-कवी. या साहित्यिकांचे आणि निसर्ग-ऊन पावसाचे नाते सगळ्यात अनोखे. आपण सामान्य माणूस जो विचार करू त्याच्या एकदम विरुद्ध अतर्क्य विचार हे साहित्
“निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे, जे काही निसर्गाने दिले आहे त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी जे हे काम करत आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणूनच हे सरकार नेहमी अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिना’च्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा मंगळवार, दि. 26 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला