NPCI

"नशीब पोलीसांनी पाणी शिरले म्हणून पाण्याला दंड आकारला नाही"! Delhi IAS Coaching Centre प्रकरणात 'कोर्टाने' फटकारले

Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.

Read More

कोरोनाच्या लढ्यात रेल्वेची साथ; ३७ हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात

३ हजार रल्वे डब्ब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर

Read More

रेल्वे आली धावून; रेल्वेच्या डब्यांचे कोरोना वाॅर्डमध्ये रुपांतर

कोरोना रुग्णांचे उपचार आणि विलिगीकरण शक्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121