बिहारमधुन महाराष्ट्रात तस्करीसाठी आणलेल्या सुमारे ५९ मुलांची रेल्वेपोलिसांनी सुटका केली आहे. जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. दानापूर- पुणे एक्सप्रेसमध्ये ही मुले आढळुन आली. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More