Congress दिल्लीतील विशेष न्यायालयाने 1984च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार यास नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने पद्धतशीरपणे शिखांच्या केलेल्या शिरकाणाच्या षड्यंत्रावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणी औपचारिक माफीचे सोपस्कार काही वर्षांपूर्वीच पार पाडले असले, तरीही शीख समुदायाला भोगाव्या लागलेल्या जखमा अजूनही भळभळत्याच आहेत. तेव्हा, या संपूर्ण प्रक
Read More
भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतासाठी समृद्ध अशी कामगिरी करणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या वाट्याला मात्र, उपेक्षाच आल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्मृतीस्थळावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.
(CM Devendra Fadnavis) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या नीतीचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसकडून कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करण्यात आला. ते गांधी घराण्यातून नसल्यामुळे त्यांच्या पदरी कायम अवहेलना आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘ऑक्सफर्ड’ आणि ‘केम्ब्रिज’सारख्या ख्यातनाम विद्यापीठातील शिक्षणानंतर भारताचे आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर, अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधानपद मनमोहन सिंगांनी भूषविले. यापैकी प्रत्येक पदाला पुरेपूर न्याय देत, सिंग ( Manmohan Singh ) यांनी आपल्या विद्वत्तेने भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीची एक निश्चित दिशा दिली. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचे विश्लेषण करणारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांचा हा लेख...
देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतामध्ये त्यांच्या कार्यकतृत्वाचं स्मरण करत,त्यांचा गौरव करण्यात आला. परंतु निव्वळ राजकीय स्वार्थ शोधणाऱ्या काँग्रेसने यावर सुद्धा राजकरण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मनमोहन सिंग या विभूतिच्या अंतिम संस्कारांसाठी निवडलेल्या स्थाळावरून काँग्रेसने गदारोळ केला आहे. विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर माजी पंतप्रधानांचा अपमान केल्याचे दावा केला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही साधारण कामगिरी नसून फाळणीनंतर भारतात आल्यानंतर बरेच काही गमावले. तरीही डॉ. सिंग यांनी यश प्राप्त केले,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या आर्थीक क्रांतीचे जनक अशी ओळख असलेल्या सिंग यांना सश्रू नयनांनी लोकांनी आदरांजली वाहिली. मनमोहन सिंग यांचे पार्थीव काँग्रेसच्या मुख्यालयापासून ते निगमबोध घाटापर्यंत नेण्यात आले. अशातच जमलेल्या लोकांनी " मनमोहन सिंग अमर रहें"नारा दिला. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि नेते यावेळी उपस्थित होते.
(Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. श
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan singh ) यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या आर्थीक क्रांतीचा पाया रचला. जगभरातल्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा कार्यकाळाचे स्मरण करत त्यांना मानवंदना वाहिली आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाचा दुजाभाव समोर आला आहे, आणि याची पोलखोल केली माजी राष्ट्रपची प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी.
(Dr. Manmohan Singh) माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी ट्रस्ट स्थापन करून जागा देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
नवी दिल्ली : जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान ( Former PM ) डॉ. मनमोहन सिंग शनिवारी दुपारी पंचत्त्वात विलीन झाले. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे त्यांना २१ तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Dr. Manmohan Singh Death )भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन २६ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार अर्थतज्ञ आणइ राजकीय नेतृत्व हरपले, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी रात्री डॉ. मनमोहन सिंह नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यांचे निधन झाले.
भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी रात्री भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
(Dr. Manmohan Singh's Decisions) जगविख्यात अर्थतज्ज्ञ तसेच भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात निधन झाले आहे. ते ९२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या एकंदरीत कारकिर्दही कार्यसंपन्न राहिलेली आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत विशेष परिवर्तन घडून आले.
मनमोहन सिंगांनी न बोलता जे करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करता आलं नाही, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांच्या आठवणी जागवल्या.
(Dr. Manmohan Singh) भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून सतत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत होते. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल कळताच देशभरातून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली जात आहे. काँग्रेस नेते राजीव शुक्ला पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग यांनी त्
( Dr. Manmohan Singh Death) माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉं. मनमोहन सिंग यांचे दिनांक २६ डिसेंबरो रोजी वृद्धपकाळाने निधान झाले. भारताच्या अर्थ क्रांतीचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सिंग यांनी आपल्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी त्यांनी अनेक वित्तीय धोरणांची अंमलबजावणी केली.
भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या सिंग यांनी दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या ३ मुली असा परिवार आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सबंध भारत देश शोकाकुल झाला आहे. सिंग यांनी आपल्या कतृत्वाचा ठसा केवळ भारताच नव्हे तर जगभरात उमटवला होता. अशातच आता भ्रष्टाचार मुक्त आंदोलनाचे प्रनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मनमोहन सिंग यांनी कायमच देश आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्य
देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. अखेर वयाच्या ९२व्या वर्षी उपचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांची प्राण ज्योत मालविली. त्यांच्या निधनाने देशाने जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ आज गमावला आहे.
भाजपद्वेषाने पछाडलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्हा न्यायालयाने ७ जानेवारी २०२४ रोजी हजर राहण्यासाठी त्यांना समन्स जारी केला आहे. पंकज पाठक या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेवर हे समन्स जारी करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना देश तोडायचा असल्याचा आरोप केला आहे.
दहशतवादाचे कोणत्याही कारणास्तव समर्थन कोणीही करता कामा नये, असा रोखठोक संदेश भारताने पाकसह चीनला दिला. भारत-चीन यांच्यातील सीमारेषेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सीमारेषेचे पावित्र्य राखल्याशिवाय द्विपक्षीय संबंध सुरळीत होण्याची अपेक्षाही चीनने ठेवू नये, असाही जयशंकर यांनी ‘एससीओ’ परिषदेत दिलेला इशारा महत्त्वाचाच!
देशात स्थिर सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्यानेच, विदेशातील १०० टन सोने भारतात परत आणण्यात येत आहे, असे म्हणता येईल. १९९१ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात याच भारतातील सोने विदेशात गहाण पडले होते आणि आज भारत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ते भारतात आणत आहे. भाजप आणि काँग्रेसी कार्यकालातील हा फरक सर्व काही स्पष्ट करणारा आहे.
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून, काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीलाही पराभवाची पुरती चाहूल लागलेली दिसते. तरीही निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांत जादूची कांडी फिरेल, या आशेने प्रियंका आणि राहुल गांधींनी जाती-धर्माच्या मुद्द्यावरुन मतदारांमध्ये संभ्रमनिर्मितीचे प्रयत्न सुरुच ठेवलेले दिसतात. पण, मतदार या षड्यंत्राला कदापि भुलणार नाही, हे निश्चित!
दहशतवादी यासिन मलिकच्या सुटकेसाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स नवी दिल्लीत लागले आहेत. या पोस्टर्सवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत दहशतवादी यासिन मलिकचा फोटो लावण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हे पोस्टर्स हटवले आहेत.
आज ३३ वर्षाच्या कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे आज राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. १९९१ पासून सलग राज्यसभेत त्यांनी योगदान दिले आहे. आज त्यांच्या कारकीर्दीचा अखेरचा दिवस ! खर तर आज त्यांची निवृत्ती, त्यांनी देशासाठी दिलेले अर्थविषयक योगदान शब्दात न सांगता येणारे ! नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कारभार हाती घेत अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले. अर्थव्यवस्थेची कवाडे जगासाठी उघडत देशात जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण या तीन तत्वावर देशाची गाडी रुळावर आणली.
नरेंद्र मोदींवर टीका करणार्या, काँग्रेसच्या कथित उच्चविद्याविभूषित नेत्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची जी धूळदाण केली, त्यावरून शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काहीही संबंध नाही, असे जाणवते. जागतिक कीर्तीच्या या नेत्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील सर्वात कमकुवत पाच अर्थव्यवस्थांमध्ये केला. याचे कारण या कथित अर्थतज्ज्ञांची नियत स्वच्छ नसल्याने, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि सत्तेचा वापर देशाची लूट करण्यासाठी केला. उलट मोदी यांनी सदैव गरिबांच्या हितालाच प्राधान्य दिले.
दर पाच वर्षांनी लोकसभेतील सदस्य बदलतात तर राज्यसभेत दर दोन वर्षांनी नवे सदस्य नवी उर्जा घेऊन येतात. त्याच प्रकारे, द्विवार्षिक निरोपसमारंभ देखील नव्या सदस्यांसाठी अविस्मरणीय आठवणी आणि अमूल्य वारसा ठेवून जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत केले.
डॉ. मनमोहनसिंग, मॉन्टेकसिंग अहलुवालिया वगैरे कथित जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ज्ञांच्या हाती देशाची सूत्रे असताना भारताच्या अर्थव्यवस्थेची गणना जगातील पाच सर्वांत कमकुवत (फीबल फाईव्ह) अर्थसंस्थांमध्ये होत होती. पण, पंतप्रधान झाल्यावर केवळ नऊ वर्षांत नरेंद्र मोदी या सामान्य ‘चायवाल्याने’ ही अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविली. आता तर नऊ वर्षांत २४ कोटींपेक्षा अधिक लोकांना दारिद्य्ररेषेच्या बाहेर काढण्याची अचाट कामगिरी मोदी यांनी करून दाखविल्यामुळे ‘गरिबी हट गयी’ असेच म्हणावे लागेल.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठाणादिनी अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी अभिषेक समारंभाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये हा सोहळा होणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे मात्र ते सुद्धा न येण्याही शक्यता आहे. दरम्यान सीताराम येचुरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले आहे.
" तेलंगणमधील लोकांचा बिहारच्या लोकांपेक्षा डीएनए भारी आहे,“ असे म्हणून देशातील एकात्मतेविरोधात विचार करणारा तेलंगणचा रेवंत रेड्डी. या रेवंत रेड्डीच्या गळ्यात काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. आपल्याच देशबांधवांबद्दल इतकी तिरस्कृत भावना जपणारा हा माणूस. काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा एकमेव उमेदवार वाटतो, हीच काँग्रेसची शोकांतिका. ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’ ही इच्छा बाळगणारा कन्हैयाकुमार काँग्रेसचा नेता आहेच ना? ’भारतमाता कौन हैं’ असे निर्लज्जपणे विचारणार्या राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्
"हमासला दहशतवादी संघटना घोषित करू नये आणि त्याऐवजी आपण सर्वांनी हमासच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे" असे धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बारक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले आहे. सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाबाबत बोलताना सपा खासदार म्हणाले की, "युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते आणि पॅलेस्टिनी लोकांना जी मदत हवी होती ती दिली गेली नाही."
नुकतीच बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन देशात राजकारण रंगले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
"सर्व दबावांना न जुमानता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताचे हित शीर्षस्थानी ठेवून योग्य धोरण स्वीकारले आहे," असं मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जी-२० शिखर परिषदेपासून चंद्र मोहिमेच्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
‘जी २०’ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येलाच ‘जागतिक बँके’ने भारताच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच, आसियान शिखर परिषदेतही भारताने आपले या क्षेत्रातील अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही भारताच्या भूमिकेबद्दल गौरवोद्गार काढले. त्यातच आज सुरु होणार्या ‘जी २०’ परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले असून, महासत्तेकडे भारताच्या वाटचालीचे हे शुभसंकेतच म्हणावे लागतील.
राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली. काँग्रेस वर्किंग कमिटी असे यास नाव देण्यात आले आहे. या यादीत देशभरातील ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील केवळ दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात भारताला महाशक्ती बनण्यासाठी सर्वव्यापी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालनाचे राजकारण या तीन दुष्प्रवृत्तींशी लढण्याचे आवाहन केले आहे. कारण, भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका बाह्यशक्तींपेक्षा या देशांतर्गत शक्तींपासून आहे, हे ते ओळखून आहेत. उलट आपल्या हितसंबंधांना खरा धोका मोदी या व्यक्तीपासून असल्याचे या घराणेशाहीवादी नेत्यांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनीही मोदी यांनाच आपले प्रमुख लक्ष्य बनविले आहे, पण त्याचा उपयोग शून्यच!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला पोहोचले. त्यावेळी तिथे जोरदार पावसांने पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. मुसळधार पावसात वॉशिंग्टन डीसीच्या जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर मोदींचे सन्मानाने स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान पावसात भिजत राहिले आणि भारताचे राष्ट्रगीत मागे वाजत होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भारतात मंदिरे उभी करून काहीही साध्य होणार नाही, त्याऐवजी तरुणांच्या हाताला रोजगार द्या, अशी भूमिका काँग्रेसी सॅम पित्रोदा यांनी घेतली. हे तेच गंडलेले पित्रोदा आहेत, ज्यांनी राहुल गांधींच्या फसलेल्या अमेरिका दौर्याचे नियोजन केले होते. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्याचे जगभरात कौतुक होत असल्यानेच, पित्रोदा यांच्या मनातील खदखद राष्ट्रद्रोही विचार व्यक्त करून बाहेर पडली असावी.
आधुनिक काळातील जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारत आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणजे अमेरिका. या दोन्ही लोकशाहीचे स्तंभ मानल्या जाणार्या देशांचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर पाश्चात्यांशी जवळीक साधण्याचे वाईट परिणामच आजवर आपण अनुभवलेले. त्यामुळे या मैत्रीत जपून पावलं टाकण्याची भारताला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौर्यानिमित्ताने या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक संबंधांचा घेतलेला हा धावता आढावा...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्याच्या नावाखाली देशातील ओबीसी समाजाचा द्वेष केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगाविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाच राहुल गांधी नकोसे झाले आहेत, असा टोला भाजपतर्फे लगाविण्यात आला आहे.
छत्तीसगढमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या तीन दिवसीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात या पक्षाचा ‘रिमोट कंट्रोल’ अद्याप गांधी घराण्याच्याच हाती असल्याच्या तथ्यावर पुनश्च शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे नवीन गडी असले तरी अजूनही राज्य मात्र सोनिया, राहुल आणि प्रियांका या जुन्याच गांधी त्रिकूटाचे!
मुंबईच्या मेट्रोला, आरे कारशेडला विरोध करणार्यांमुळे मुंबईची मेट्रो रखडली आहे.
रामदासभाई नव्हे तर आज सच्चा शिवसैनिक रडतोय!
शिवसेनेच्या माळेतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे रामदास कदम!
पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसर्या खेपेत शिंजो आबेंनी भारतासोबत संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. या काळात त्यांनी तीन वेळा भारताला भेट दिली, तर नरेंद्र मोदींनीही अनेक वेळा जपानला भेट देऊन त्याची परतफेड केली. आज जपान हा भारतातील तिसरा सर्वांत मोठा गुंतवणूकदार देशांपैकी एक झाला असून, भारत-जपान द्विपक्षीय व्यापार १७ अब्ज डॉलरच्या वर गेला आहे.