(MLA Amit Gorkhe) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न द्या, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी विधान परिषदेत केली.
Read More
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या भीषण घटना घडल्या. मात्र, त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत मृत्यूचा खेळ का स्वीकारतात, असा सवाल केला आहे. त्याचवेळी हिंसक घटनांबाबत भाजपने निवडणूक आयोगाच्या कार्यालयासह राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. मतपेटी छेडछाड आणि बूथ कॅप्चरिंगच्या आरोपांमध्ये मुर्शिदाबादमध्ये मतपेट्या नाल्यात पडलेल्या आढळल्या.
रोजच्या जगण्यात अनेक माणसांसोबत आपण संवाद साधतो. काही काळानंतर ती माणसं विस्मृतीतदेखील जातात. पण, काही माणसं अशी असतात, जी आपल्यामधल्या core अस्तित्वाला स्पर्शन जातात. माझ्यातल्या शुद्ध ‘असण्याला’, ‘मी’पणाच्या कोणत्याही अवरणाशिवाय ती साद घालू शकतात आणि आजच्या व्यावहारिक कोलाहल जगातसुद्धा अशी निर्भेळता सहजपणे जपणारी व्यक्ती म्हणजे जयंतराव! असामान्य असूनही सामान्य राहण्याची कला साधलेला कर्मयोगी! ‘मृत्यू हीच विश्रांती’ हे वाक्य कधीही केवळ शब्द म्हणून न सांगता, ते प्रत्यक्ष जगलेला माणूस!
"पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आक्षेपार्ह असून त्यात एककेंद्री नेतृत्वाचे गुण झळकतात. मोदींच्या सरकारमध्ये देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही,” असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता ठाकरे गटही करू लागला. मात्र, हा आरोप करतानाच आपल्या पक्षात आपण लोकशाहीला किती स्थान देतो, याचे आत्मचिंतनही संबंधित पक्षांनी करायला हवे. ठाण्यातील ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यावर शिवसेनेकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि मंडळींकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंन
मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता दि. २५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
आजवर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे घडले की, राज्यपालांनी तातडीने बहुमत चाचणी घ्या, असा निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टानेदेखील अप्रत्यक्षपणे समर्थन केले.
सर्पिलाकार मंडलाकृतीच्या केंद्रस्थानी व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित एक वर्तुळ कुटुंबाचे, कुटुंबाशी संबंधित एक वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, विश्व आणि नंतर अनंत ब्रह्मांड व सर्वजण एकमेकांचे पूरक आणि सहकारी, कोणातही संघर्ष नाही, असे ‘एकात्म मानवदर्शन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ दरम्यान मुंबईत दिलेल्या व्याख्यानांमध्ये प्रस्तुत केले. त्या पृष्ठभूमीवर ‘एकात्म मानवदर्शना’विषयीच्या लेखाचा आज दुसरा व अखेरचा भाग...
मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्याकरिता आणि ‘प्रायव्हेट लिमिटेड’ पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू,” असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप पक्ष स्थापनादिनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला
‘सा. विवेक’ प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची नुकतीच जन्मशताब्दी संपन्न झाली. सा.‘विवेक’ने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाची निर्मिती केली असून, त्याचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. हा प्रकाशन सोहळा ३.३० वाजता सा. ‘विवेक’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे फेसबुक पेज असलेल्या ‘महाएमटीबी’वरही आपल्याला ‘लाईव्ह’ पाहता य
पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या शैक्षणिक संस्थेत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत व ‘कलारंग’ संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे नाव अग्रगण्य क्रमांकाने घ्यावेच लागते, ते उत्तम अभ्यासू वक्ते आहेत, शैक्षणिक व सांस्कृतिक कामासाठी त्यांना २०१२ साठी ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे. आज ४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस... या दिनानिमित्त अमित गोरखे यांच्या विचारकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा. ९५९४९६९६३८
राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना,” असा सवाल दरेकर यांनी केला आहे.
भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प.बंगाल येथील दौऱ्यादरम्यान झालेल्या हल्ल्याचे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. अशातच आता एबिव्हीपी आणि तृणमूल छात्र परिषद यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
कुणाल कामरा नावाच्या विदूषकाने न्यायालयाचा अवमान केल्याने भारतीय न्यायव्यवस्थेविषयी असलेला जनादर कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु, त्याच्यासारख्या लोकांना वाटेल ते बरळण्याची मोकळीक देणे भारताच्या घटनात्मक वातावरणासाठी धोकादायक ठरेल.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र चालवून आपले मनसुबे पूर्ण करण्याचा विचार देशातील काही भागात सुरू आहे. त्यांना मी नव्हे तर जनताच इशारा देईन. निवडणूका होत असतात, जय - परायजय सुरूच असतो; मात्र हा मृत्यूचा खेळ आता चालणार नाही, असा निर्वाणीचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नाव न घेता बुधवारी, दि. ११ नोव्हेंबर रोजी दिला. यामुळे आता बंगालमध्ये सत्तापरिवर्तन करण्याच्या भाजपाच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामींवरील भ्याड हल्ल्याचा प्रेस क्लबकडून जाहीर निषेध
अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा