ध्यान कसे करावे? ध्यानाचे प्रकार इत्यादी विषयी आपण विस्तृत माहिती घेतली. आपल्यापैकी बर्याच लोकांना ध्यान म्हणजे काय, याची माहिती नाही. ध्यान हे योगशास्त्रातील अत्युच्च असे अंग आहे.
Read More
योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
संयुक्त राष्ट्र संघात पहिल्यांदाच 'विश्व ध्यान दिवस' (वर्ल्ड मेडिटेशन डे) साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने शुक्रवारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्या विश्व ध्यान दिनानिमित्त 'मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासभेचे अध्यक्ष फिलेमोन यांग, अवर सरचिटणीस अतुल खरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी ६०० हून अधिक सहभागींना आपल्या प्रमुख भाषणातून मार्गदर्सन केले. त्यांन
न्यूयॉर्क : दि. २१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ ( Meditation ) म्हणून साजरा केला जावा, हा लिश्टनस्टाईन या देशाने मांडलेला आणि भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी एकमताने मंजूर केला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली. ते म्हणाले की, “दि. २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. ‘वसुधैव कुटुंबकम् ’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे
१९ नोव्हेंबर हा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस. आज आपण थोडे मागे वळून बघतांना त्यांच्या गोष्टी पुन्हा स्मरत इतरांसमवेत त्याची उजळणी करू आणि राणीला अभिवादन करु.
राम सावळ्या रंगाचा आहे, घनश्याम आहे, हे तर खरेच, पण त्याचे रुपलावण्य मन वेधून घेणारे आहे. पुढे श्लोक क्र. 197 मध्ये या लावण्यमय रुपाची व्यापकता सांगताना स्वामी म्हणतात, ‘नभासारिखे रुप या राघवाचे.’ ‘घनश्याम’ शब्दातही तीच व्यापकता दिसते. त्याचे लावण्य आहे, पण त्याला साजेसा त्याचा धीरगंभीर स्वभाव आणि अतुलनीय पराक्रम याला सीमा नाही. तो पूर्णप्रतापी आहे, म्हणजे त्याच्या पराक्रमात किंचितही उणीव सापडणार नाही.
बहिरंग योग व त्याचे चार प्रकार याची माहिती घेतल्यावर आता अंतरंग योगाची माहिती घेऊया. अंतरंग योगाचेदेखील चार प्रकार आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी.
सहसा योग म्हटले की, आसन आणि प्राणायाम हेच डोळ्यांसमोर येतात. योग म्हणजे व्यायाम प्रकार. योग म्हणजे वृद्धांनी करावा असा अभ्यास. योग करण्यासाठी खूप साधना लागते. खूप अध्यात्माची ओढ लागते वगैरे वगैरे. अशा अनेक मिथ्या गोष्टी योगविषयी सामान्य जनतेमध्ये प्रचलित आहेत. तेव्हा यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगसप्ताहाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’आणि ‘आयुर्वेद व्यासपीठ, ठाणे शाखे’तर्फे ‘युञ्जते इति योग:’ या सात भागांच्या विशेष लेखमालिकेतून विविध योग पद्धतींची तोंडओळख करून घेऊया....
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत
मागील भागात जयपाल सिंह मुंडा या वनवासींचे नेते आणि हॉकीमधील मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही भूषविलेल्या अपरिचित व्यक्तिमत्त्वाची आपण तोंडओळख करुन दिली. आजच्या भागात जाणून घेऊया, मुंडा यांनी वनवासी आरक्षणासाठी उभारलेला लोकसंघर्ष आणि एकूणच त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी...
जयपाल सिंह मुंडा ही वनवासी समाजातील एक मोठी असामी होऊन गेली. उच्च शिक्षण घेतलेले, वनवासींचे नेते आणि हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही त्यांनी भूषविले होते आणि भारताचे ते पहिले सुवर्ण पदक होते. तेव्हा, नुकत्याच झालेल्या त्यांच्या स्मरण दिनानिमित्त दोन भागांत त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा प्रयत्न. त्यातील आजचा पहिला भाग आणि दुसरा भाग पुढील सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.
‘कुंडलिनी’ जागृत करण्याचे अनेक मार्ग आहेत. भक्तिमार्गामध्ये आत्यंतिक भावना वेगामुळे ‘कुंडलिनी’ आपोआप जागृत होते. परंतु, भक्त साधकाला याची काहीच जाणीव नसते. याचे मुख्य कारण म्हणजे भक्त आपले सर्वस्व, म्हणजेच सुख-दुःख, मानापमान आणि शरीरभावसुद्धा ईश्वराला समर्पण करतो. परंतु, काही भक्त मात्र ‘कुंडलिनी’ जागृतीचा अनुभव घेतात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ‘कुंडलिनी’ जागृतीसंबंधी बराच ऊहापोह केलेला आहे. एवढी माहिती जगातील इतर कोणत्याही ग्रंथात मिळणार नाही.
आमच्या साहेबांचे नाव असे कसे काढू शकता? पण, एक आतली खबर सांगू का? ध्यानचंद कसला ग्रेट होता. गुड जॉब मोदीजी! हं नाइलाज आहे. सध्या आमचा वाघ एकला राजा नाही ना? ‘मी खीर खाल्ली, तर बुडबुड घागरी’ची कथा आमच्यात सुरू आहे. त्यामुळे संताप संताप होतोय! अरे सांगा ना, का काढले साहेबांचे नाव? खी, खी, खी... हसू नका रे, खरंच संताप होतोय.
‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ आता हॉकीचे जादुगार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ या नावाने ओळखला जाणार आहे
रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.
वर्षानुवर्षे शारिरीक व्याधींशी निगडीत दुखणे असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वार्ता आहे. नुकत्याच एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ध्यान आणि योगासनांच्या मदतीने रुग्णांचे दीर्घकालीन दुखणे आणि तणाव नाहीसा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये 'आय इंडियन जर्नल ऑफ पॅलिएटिव्ह केयर' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील १९.३ टक्के लोकसंख्या दीर्घकालीन दुखणे, तीव्र वेदनेशी संबंधित त्रासाने पीडित आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता ही संख्या १८ ते २० कोटींपर्यंत असू शकते.
मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये सोमवारी सकाळी एका कार अपघातात चार राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघे गंभीर आहेत. होशंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्यानचंद ट्रॉफी स्पर्धेसाठी इटारसी येथून येत होते. होशंगाबादच्या राष्ट्रीय महामार्गानजीक ६९ रेसलपूर गावात ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत कारचा चुराडा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त 'फिट इंडिया' अभियानाची शानदार सुरवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात आज देशात खेळ दिन साजरा केला जातो.
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली.
आपण त्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले, तर ते प्राणी आपल्याला वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होऊन त्या जाणिवेचे अखंड स्मरण केले की, त्याचे अखंड ध्यान लागते आणि परमात्मा आपल्या हाती येतो. या ठिकाणी समर्थांनी ‘अखंड ध्यान’ असा शब्दप्रयोग केला आहे, तरीदेखीलते एकप्रकारे ‘सहजध्यान’ आहे, असे म्हणता येईल.
श्रवणभक्ती ही आपण समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही. या भक्ती प्रकारासाठी भक्ताने काय जाणून घ्यायला यावे, याची मोठी यादी समर्थांनी दासबोधाच्या दशक चार, समास एकमध्ये दिली आहे. त्या सर्व गोष्टी प्रथम जाणून घेऊन त्यातील सार काय आणि असार काय हे ठरवायचे आणि निश्चित केलेल्या असार गोष्टींचा त्याग करायचा, ही सोपी गोष्ट नाही.
निर्धार योग प्रबोधिनीतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला एकदिवसीय ध्यानयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर निर्धार योग प्रबोधिनीच्या भगीरथ कॉलनी येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाले.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय योग - ध्यान साधना समिती’ माध्यमातून मागील तीन वर्षांपासून योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे