मुंबई व उपनगरात अद्याप ‘लॉकडाऊन’ आणि ‘अनलॉक’चा खेळ सुरूच आहे. अपुरी आरोग्ययंत्रणा व गोंधळलेल्या सरकारी धोरणांमुळे नागरिकही त्रस्त आहेत. मुंबईलगतच्या वसई-विरारमध्येही दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती बिकट होत असून ती हाताबाहेर जाण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. तेव्हा, वसई-विरारमधील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, प्रशासनाची मदत आणि रोजगार-उद्योगधंद्यांचा प्रश्न याविषयी भाजपचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
Read More