शहरातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
Read More
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी वाढेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चीनला पर्याय म्हणून भारताकडे संपूर्ण जग आशेने पाहत असून, जगाचे उत्पादन केंद्र होण्याकडे भारत म्हणूनच निश्चितपणे वाटचाल करत आहे.
A new direction for digital inclusion देशात सर्वांना डिजिटल अॅक्सेस मूलभूत अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात म्हटले आहे. हे विधान करताना डिजिटल सुविधांचा प्रचार आणि प्रसार देशातील सर्व नागरिकांपर्यंत होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना त्याच दिशेने प्रगती करत असून, त्यांनाही मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. त्याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
‘अधारणीय शारीरिक वेग’ या लेखमालेच्या श्रृंखलेतील पुढील वेग हा उद्गार आहे. उद्गार याचा अर्थ ढेकर. ढेकर जेव्हा येते, तेव्हा ते थांबवू नये. आजच्या लेखातून ढेकर या संवेदनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
( including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
Inconceivable physical speed शारीरिक संवेदना, वेग यांचे जेव्हा प्रकटीकरण होते, तेव्हा ते वेग शरीरातून बाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. मागील पाच लेखांमधून विविध अधारणीय शारीरिक वेगांबद्दल आपण वाचले. या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे छर्दि. याला बोली भाषेत उलटी असे म्हणतात. आज उलटी ही संवेदना उत्पन्न होण्याची कारणे व तो वेग रोखला, थांबविला, तर होणारे अपाय यांबद्दल विस्तर जाणून घेऊया...
पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
( Special incentives for 19 projects signed in Davos Devendra Fadanvis ) दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना ‘सामूहिक प्रोत्साहन योजने’बरोबरच थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मान्यता दिली. तसेच अन्य दोन प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्प म्हणून विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, रोजगारवाढीचे कामही ती करत आहे.
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
Mr. B, Lincoln 1861 सालच्या मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर, देशातला सर्वांत यशस्वी फोटोग्राफर म्हणून मॅथ्यू ब्रॅडीचा जेव्हा लिंकनशी परिचय करून देण्यात आला; तेव्हा लिंकन म्हणाला, “मिस्टर बी, याला कोण ओळखत नाही. त्याने काढलेला फोटो आणि ‘कूपर इन्स्टिट्यूट’मधले ते भाषण यांनीच तर मला विजय मिळवून दिलाय.”
मार्च महिना म्हटला की, कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचार्यांना वेध लागलेले असतात ते पगारवाढीचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष असते ते कर्मचार्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यमापनाकडे. याबरोबरच काही कंपन्या वर्षभर सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचार्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काम करावे, यासाठी देखील प्रयत्नशील असतात. तेव्हा, कॉर्पोरेट क्षेत्रातील अशाच या आगळ्यावेगळ्या प्रोत्साहनाविषयी...
भारताच्या ऊर्जाक्षेत्रात सध्या घडत असलेला बदल हा केवळ आकड्यांचा सारीपाट नाही, तर भारताने कमावलेल्या आत्मविश्वासाची आणि दीर्घकालीन रणनीतीची कहाणी आहे. २०२४-२५ सालच्या पहिल्या आठ महिन्यांतच भारताने सोलार सेलच्या आयातीत २० टक्के आणि सोलार मॉड्यूल्सच्या आयातीत तब्बल ५७ टक्के घट नोंदवली आहे. अर्थात, घट म्हटल्यावर अनेकांना हे नकारात्मक वाटेलही; पण वास्तविक हा भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा आणि ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय आहे.
( Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik ) राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे श्री राम नाईक यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माह
( incentive scheme for BHIM UPI ) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीने व्यापाऱ्याला केलेल्या २००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या पेमेंटवर एमडीआर (व्यापारी सवलत दर) खर्च सरकार उचलेल.
पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सु
अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
धक्कापुरुषांच्या पक्षाला बसणारे हादरे कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोकणपाठोपाठ आता कोल्हापुरात उबाठा गटाला मोठे खिंडार पडले असून, हातकणंगले मतदारसंघाचे माजी आ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय, मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीही गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती अजूनही कायम असून आता कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
भारतीय सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर एक मोठा धमाका झाला आहे, आणि त्याचा नाव आहे चावा. हा चित्रपट, जो एक ऐतिहासिक ड्रामा आहे, विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिकेत प्रदर्शित झाला आहे. चावा चित्रपटाने प्रदर्शित होण्याच्या पहिल्या आठवड्यातच ₹१०० कोटींचा टप्पा पार केला, ज्यामुळे तो २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
New Income Tax Bill 2025 संसदेच्या अर्थसंकल्पीय. अधिवेशनासाठी १३ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने नवीन आयकर बिल २०२५ सादर केला आहे. हा नवीन कायदा, जुन्या आयकर कायद्याच्या १९६१ ची जागा घेणार. तसेय या कायद्यामध्ये ६३ वर्षांनंतर बदल होणार आहे. या कायद्यामध्ये मोठ्या बदलाची नांदी येणार आहे. करदात्यांना सुटसुटीत आणि सोप्या कायद्याची भेट देणार येणार असल्याचे सांगितले गेले आहे. करदात्यांना मोठा बदल होणार असे सांगितले. यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
अत्याधुनिकता ही आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होत चालली आहे. जीवन गतिमान करण्याच्या या काळात प्रगतीसाठी आणि मानवोपयोगी साधनसामग्री निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य होत चालला आहे. कदाचित हे करीत असताना पर्यावरण संतुलन राखणे किंवा प्रदूषणाला चालना देण्यासारख्या आरोपांची साखळी, या निमित्ताने निर्माण होत असते. तथापि, कोणतीही अपरिमित हानी न होण्यासाठी, सामंजस्याने सुवर्णमध्य काढून वाटचाल सुरू ठेवणे हीच काळाची गरज आहे. हे नमूद करण्याचे कारण इतकेच की, राज्यात आता चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, प्र
भारताचा आर्थिक वर्ष २०२२५-२६ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला. त्यावेळीच त्यांनी नवीन आयकर विधेयक मांडण्याचे सुतोवाच केले होते. शुक्रवारी या नवीन विधेयकाला कॅबिनेटची मंजूरी देण्यात आली.
शरद पवार गटाचे नेते आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. संजीवराजे हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत.
आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात आर्थिक सेवा आणि त्यांच्या प्रभावी वापराचे ज्ञान हे यापुढे चैन राहणार नसून, ते समान आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी गरजेचे ठरणार आहे. आज देशातील आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती असूनही, भारतातील लाखो लोकांमध्ये मूलभूत आर्थिक साक्षरतेचा ( Financial Literacy Needs ) अभाव दिसून येतो, ज्यामुळे औपचारिक आर्थिक सेवांच्या संभाव्य वापराची त्यांची क्षमता मर्यादित आहे. या अज्ञानामुळे व्यक्तींना बचत आणि गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मर्यादा येतात.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरातील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वार्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या संस्मरणीय अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने अयोध्येसह देशभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुंबईतील लोअर परळ फिनिक्स मॉल येथे ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ ( 'Ramayana: The Legend of Prince Rama' ) या अॅनिमेशनपटाच्या विशेष चित्रीकरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानिमित्ताने
नोकरी सोडून साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रदीप गांधलीकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ( Pimpri chichwad )
(Ramayana: The Legend of Prince Rama) रामजन्मभूमी अयोध्या येथील राममंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' या १९९३ साली भारतीय आणि जपानी कलाकारांनी मिळून तयार केलेल्या चित्रपटाचे २२ जानेवारी रोजी मुंबईतील लोअर परळ येथील फिनिक्स मॉल मध्ये पुनर्प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग-४ ( Mumbai Metro Route 4 ) (वडाळा - कासारवडवली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
सध्या फसक्लास दाभाडे चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतेच चित्रपटातील अजून एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दाभाडे कुटुंब सोनू आणि कोमलच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत असतानाच या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ ( Atulya Inclusive Cell ) हा समूह विशेषतः दृष्टिहीन मुलांसाठी अनेक विध उपक्रम राबवित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रतिची निष्ठा, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द लक्षात घेता, या उपक्रमात सहभागी असलेल्या समूहाला ‘अतुल्य’ असे नाव देण्यात आले. दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, प्राध्यापक स्वप्नील मयेकर आणि प्राध्यापिका डॉ. शेफाली कोंडेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याण
मुंबई : “कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कोकण प्रांताच्या ५९व्या प्रांत अधिवेशनाला शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे सुरुवात झाली. यावेळी मंत्री राणे उपस्थित होते.
चिंचवडकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार : शंकर जगताप Shankar Jagtap
मध्य रेल्वेकडून खोट्या भरतीचा पर्दाफाश
मध्य रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय वाढ केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून ४,९६६ कोटी रुपये मिळवले आहेत,जे मागील वर्षी याच कालावधीत ४,६९९ कोटी रुपये होते. अशा प्रकारे ५.६८% ची वाढ झाली आहे.
(Ashwini Bhide) राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री प्रधान सचिव या पदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंह कार्यभार सांभाळला आहे.
मुंबई : “हिस्ट्री आणि इतिहास या दोन्ही शब्दांत मोठे अंतर आहे. ‘हिस्ट्री’ म्हणजे पूर्वजांचा काळ उलगडणारी केवळ कथा आहे, तर इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांचा खरा पुरुषार्थ आहे. तो फक्त कागदावर मांडून पूर्ण होत नाही,” असे प्रतिपादन ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’ (नवी दिल्ली) राष्ट्रीय संगठन सचिव डॉ. बालमुकुंद पाण्डेय ( Dr. Balmukund Pandey ) यांनी केले.
हिंदू सण - समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता सत्संगालाही विरोध करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे आयोजित श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(सीबीडीटी)ने नवीन परिपत्रक जारी करत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने परिपत्रकाद्वारे व्याजाची मौद्रिक मर्यादा निर्दिष्ट केली असून कर अधिकाऱ्यांद्वारे माफ केली जाऊ शकते किंवा कमी केली जाण्याची शक्यता आहे. परिपत्रकानुसार, पीआरसीआयटी दर्जाचा अधिकारी दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत व्याज कमी करण्याचा किंवा माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. राजा यांच्या भाजपप्रवेशाने मुंबई काँग्रेसने एक निष्ठावान, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा गमावला आहे. पण, काँग्रेसची कार्यसंस्कृती लक्षात घेता, वरील तिन्ही गुण अंगी असूनही म्हणा उपयोग शून्यच.
सीबीएन न्यूज(ख्रिस्तियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क)चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिीडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद येथील कॅलव्हरी चर्च पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. कॅलव्हरी चर्च येण्याचे मुख्य कारण म्हणजे दर महिन्याला ३ हजारांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती (एससी) समुदायांसाठी अंतर्गत आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सदस्यीय आयोग स्थापन करून आवश्यक डेटा गोळा करत पुढील पावले उचलली जाणार आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला. आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकातील सर्व नोकऱ्या भरतींवर बंदी असताना काँग्रेस सरकार आरक्षणात आरक्षण आणत आहे.
महाराष्ट्रामध्ये 'व्हिनचॅट' या पक्ष्याचे दर्शन झाले आहे (whinchat). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून या पक्ष्याची दुर्मीळ नोंद करण्यात आली आहे (whinchat). पक्षीनिरीक्षकांनी युरोपियन पक्ष्याची केलेली ही नोंद जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित करणारी ठरली आहे ( whinchat )
स्वच्छ चारित्र्य म्हणून ज्याला पोलीस करावे, तोच खरा निघतो अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. स्वच्छ चारित्र्य असलेला एकनिष्ठ नेता म्हणून खरगेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली खरी पण, आता तेच काँग्रेसचे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. खरगेंनी परत केलेल्या जमिनी हा एक घोटाळाच असल्याची शंका आता जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
राज्यातील गृह विभागांतर्गत ७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि.११ रोजी पुणे करण्यात आले. यावेळी उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांसोबत संवाद साधला.
हिंदू समाजाला तोडणे आणि जातीय द्वेष भडकविणे हाच काँग्रेसचा विजयी फॉर्म्युला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण – पायाभरणी प्रसंगी केला आहे. याद्वारे महाराष्ट्रातही भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. हरियाणामध्ये हॅटट्रीक साधल्यानंतर भाजपचा हुरूप चांगलाच वाढला आहे.
देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले असून, त्यात हरियाणामध्ये भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत, विजयश्री खेचून आणली, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीने विजय संपादित केला.
हिंदवी स्वराज्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. काँग्रेसने कायमच धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात धन्यता मानली, तर हिंदूंना फसवून जातीपातीत विभागले. काँग्रेसचा देशविघातक चेहरा म्हणूनच समजून घेतला पाहिजे.