भारतीय बँकांची सरशी उचित राजकीय धोरणांची व त्याच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीची फलश्रुती आहे. यातले महत्त्वाचे चार-पाच घटक समजून घेतले, तरी ही प्रक्रिया समजू शकते.
Read More
अर्थशास्त्रात कोणताही निष्कर्ष काढताना १२ महिन्यांचा विचार करावा लागतो. मात्र, केवळ तिमाहीच्या आकड्यांचा हा निष्कर्ष अस्सल ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’च्या भीतीबाबतचा आहे.