Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Read More
Ram Navami केवळ देशातच नाहीतर जगभरात साजरी करण्यात आली. याच उत्सवादरम्यान काही ठिकाणी कट्टरपंथी जिहाद्यांनी दगडफेक रत शोभायात्रेला गालबोट लागले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये काही जिहाद्यांनी रामनवमी दिवशीच भाजपचा झेंडा फाडला आहे. त्यानंतर हिंदूंच्या आस्थेवर बोच दाखवत शिवीगाळ केली आहे. ही घटना ६ एप्रिल २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या कट्टरपंथी मुस्लिमाचे नाव वाजिद शहंशाह असे आहे. त्यानेच शहरातील शांतता भंग केल्याचा आरोप आहे.
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Japanese Ramayana रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
Ram Navami 2025 फिलीपाईन्सच्या ‘महारादिय लावण’ या महाकाव्यात रामकथेचा अद्भुत परिपाठ, स्थानिक संस्कृतीच्या आविष्कारातून अनुभवायला मिळतो. येथे रामचंद्र ‘रादिय मंगनदिरी’ या रूपात तेजस्वी नायक आहेत, तर रावण ‘महारादिय लावण’ म्हणून शक्तिशाली, पण गर्विष्ठ राजकुमार दिसतो. सीतेचे प्रतीक असलेली ‘मलैला’ ही सौंदर्य आणि सद्गुणांची प्रतिमा आहे. अपहरण, संघर्ष आणि धर्म-अधर्म यांच्यातील युद्ध, हे घटनाक्रम या महाकाव्यात विलक्षण लयीत उलगडतात. स्थानिक परंपरा आणि भारतीय पुराणकथांचा अनोखा संगम येथे दिसून येतो, जो सांस्कृतिक भारत
Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न
Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.
रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदीर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तास भाविक साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात.
Ram Navami प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मिरवणुकीला परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसा झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
रामनवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई शहरांतील शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी खास प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?
( RSS official Dattatreya Hosabale in Dadar on Ram Navami ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती’, मुंबई महानगराच्यावतीने दादरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
झारखंड पोलिसांनी दि.१४ जून २०२४ रोजी हजारीबाग जिल्ह्यातील हिंदू कार्यकर्ते अमन कुमार उर्फ अमन बाबाला अटक केली. अमनवर दि. १२ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीसाठी मिरवणूक काढल्याचा आरोप आहे. बरकागाव-महुडीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून रामनवमीची मिरवणूक कधीच निघाली नव्हती, मात्र यंदा अमनने ही मिरवणूक काढली होती. त्यामुळे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या पोलिसांनी अमन आणि इतर अनेक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Ram Navami processions in Bengal पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये श्रीराम नवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक आणि हातबॉम्ब फेकण्यात आले. या घटनेत अनेक रामभक्त जखमी झाले आहेत. काही रामभक्तांची स्थिती नाजूक आहे. बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीला ही दुर्घटना उघडकीस आली. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होत आहेत. देशभरातील रामभक्तांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमीनिमित्त मुंबईतील विविध मंडळांना भेटी दिल्या आणि विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वरळीमधील जिजामाता नगर, वरळी पोलीस ग्राउंड, वरळी पोलीस कंपाउंड येथील विविध मंडळे, परेलमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, भोईवाडामधील श्रीराम स्पोर्ट्स मंडळ, काळाचौकी येथील अजंठा क्रीडा मंडळ, डोंगरीमधील श्रीराम मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांना मंत्री लोढा यांनी भेट दिली.
स्वतंत्र भारतात प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांकडून घडलं, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. बुधवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी सर्व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काही पक्षांवर नाव न घेता निशाणाही साधला.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. गोशमहलचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४ रामनवमीच्या एक दिवस आधी, रात्री ८.३० वाजता, तेलंगणा पोलिसांनी त्यांना एक पत्र पाठवून कळवले आहे की यावर्षी रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द केली आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येच्या तप्त उकाड्यातही भाविकांनी रांगेत उभं राहून रामललाचं दर्शन घेतलं. मात्र, काही राजकीय पक्षांना रामभक्तांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची सवयच जणू आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. राम मंदिरावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. पूजा-पाठ हे पाखंडी करतात, फक्त राम मंदिर अयोध्येतच नाही तर देशात हजारो राम मंदिरं आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा रामभक्तांनी ट्विटरवर
ram navmi in west bengal रामभक्तांच्या विजयाची पताका झळकू लागली आहे. उच्च न्यायालयाने एका खटल्यात रामभक्तांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी दोन हिंदू संघटनांना बंगालच्या हावडास्थित राम नवमीची शोभायात्रा काढण्याची परवानगी दिली आहे. अंजनी पुत्र सेना आणि विश्व हिंदू परिषदेने ममता सरकारच्या विरोधाला कोर्टात आव्हान दिले होते. त्यामुळे आता राम नवमीला शोभायात्रा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आसेतु हिमाचल पसरलेल्या या खंडप्राय भारतभूमीला जर खर्या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस़्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असतेच आणि आतापर्यंत फक्त भक्तांच्या हृद्यसिंहासनावर विराजमान असणारे रामराय त्यांच्या राजसिंहासनावर स्वत: विराजमान झाले आहेत म्हटल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी अयोध्येत तर रामभक्तांचा मेळा जमतो आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर अयोध्येचे जणू रुपडेच पालटून गेले आहे. ती नटली आहे, सजली आहे...र
अयोध्येतील राममंदिरामध्ये दलित-वंचितांना प्रवेश नसल्याचा धादांत अपप्रचार विरोधक करताना दिसतात. त्यांच्या या दाव्यामध्ये तसूभरही तथ्य नाहीच. कारण, प्रभू श्रीरामांनी कधीही जातीभेद, वर्णभेदाला थारा दिला नाही. शबरीची उष्टी बोरे खाण्यापासून ते केवट राजाला मिठी मारण्यापर्यंत अशा कित्येक प्रसंगांतून श्रीरामांच्या जीवनातील समरसता प्रतिबिंबित होते. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या ‘समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम’ या विषयावरील भाषणाचे शब्दबद्ध केलेले हे विचार...
येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी Ram Navami Drone Footage घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमी उत्सवाच्या परवानगी संदर्भात शुक्रवारी राम नवमी उत्सव आयोजक मंडळांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. मुंबईत विविध मंडळाद्वारे राम नवमीच्या आधी येणाऱ्या शनिवार किंवा रविवारी ठिकठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे राम नवमी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी मुंबईतील काही भागात परवानगी नाकारली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ATS पथकाने दि. ३ एप्रिल रोजी नेपाळ सीमेवरून हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील मोहम्मद अल्ताफ आणि सय्यद गझनफर हे पाकिस्तानचे आहेत तर तिसरा दहशतवादी नासिर अली काश्मीरचा आहे. चौकशीदरम्यान त्याने काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याचा मनसूबा स्पष्टपणे सांगितला. काश्मिरी दहशतवादी नसीरने स्वत:ला कारगिल युद्धानंतर दहशतवादी झाल्याचे सांगितले. त्यांच्याकडून अनेक भारतीय बँकांनी जारी केलेली डेबिट आणि क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील रामनवमी हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने १६ जणांना अटक केली आहे. एनआयए इंडियाने आपल्या वेबसाइटवर एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली आहे. त्यात एनआयएने सांगितले की, रामनवमीच्या दिवशी कटाचा भाग म्हणून शोभा यात्रेवर झालेल्या जातीय हल्ल्याप्रकरणी १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१ मे २०२२ सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजारा केला जात होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्याला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता.
पश्चिम बंगालमधील श्रीरामनवमी हिंसाचारामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सहभागाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) करण्यात आली आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये सभेत बोलताना आव्हाडांनी हे विधान केले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
मी हिंदु आहे, कट्टर हिंदु. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान केल्यानंतर आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आहे. दंगलींचा उल्लेख करत केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला झाला, हे लक्षात येताच आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू सणांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. हिंदू सणांच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अशोभनीय वक्तव्य करून, जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मुंबई भाजप नेत्यांनी केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारे विधान करणाऱ्या वाचाळवीर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
राजस्थानात काँग्रेसमधील अंतर्गत धुमश्चक्री कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. पायलट यांनी गेहलोत यांच्यावर भाजप नेत्यांशी संगनमत केल्याचा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भ्रष्टाचारातून वाचविल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, राजस्थान सरकारने भ्रष्टाचारावर कारवाई न केल्यास त्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणाचा इशारा दिला.
chhatrapati sambhaji nagar riots केलेल्या दंगल प्रकरणी राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. रामनवमीनिमित्त कट्टरपंथींनी धुडगूस घालत एकूण तीन कोटींचे नुकसान केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी एकूण ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजकंटकांनी पोलीसांच्या एकूण १५ गाड्या जाळल्या होत्या. या दगडफेकीत एकूण २०हून अधिक पोलीस जखमीही झाले होती.
रामनवमीनिमित्त दिल्लीत लावलेले भगवे झेंडे आणि पताका पायदळी तुडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे नाव अजीम असे आहे.हे प्रकरण दिल्लीतील शास्त्री पार्क पोलीस स्टेशन हद्दीशी संबंधित आहे. येथील गली क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या सागरने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अजीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.अजीमच्या कृत्याचा व्हिडिओही त्याने पोलिसांना दिला होता. या व्हिडीओवरून पोलिसांनी अजीमविरूद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे
यंदाच्या वर्षी रामनवमीला देशातील विविध भागात हिंसाचार झाला होता. बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना या हिंसाचाराचा विशेष फटका बसला आहे. या घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यूही झाला असून काही ठिकाणी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून पोलीस आरोपींना अटक करत आहेत. काही ठिकाणी पोलिसांवर एकतर्फी कारवाईचे आरोपही झाले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपुरा भागात काल दोन गटात राडा झाला. या राड्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजीनगरमध्ये काल झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा हिंसा उफाळून आली होती. शिवपूर पोलीस ठाण्यानजीक गुरुवारी हिंसाचार उफाळून आला होता.
वडोदरा शहरात गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीत दोन ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पहिली घटना दुपारी फतेपुरा परिसरातील पंजरीगर जवळ घडली, तर दुसरी घटना सायंकाळी जवळच्या कुंभारवाड्यात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहपुरा भागात झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, तर कुंभारवाड्यात रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीत एका महिलेसह काही लोक जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जुम्म्याच्या दिवशी मंदिरावर दगडफेकीची घटना घडली आहे. बंगालमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवरही हल्ला झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, हिंदू मुस्लिमांच्या वस्तीत गेलेच का, असा सवाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हिंदूंना विचारला आहे.
पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल स्वामी मंदिराला आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. रामनवमी उत्सवादरम्यान घडलेली ही दिवसभरातील दुसरी घटना आहे. देशभरातील विविध ठिकाणी वेगवळ्या दुर्घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर येधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातही रामनवमी दरम्यान एक दुर्घटना घडली. मंदिरातील इमारतीचे छत कोसळल्याने २५ पेक्षा अधिक लोक विहीरीत पडले. रामनवमीच्या वेळी मंदिरात मोठी गर्दी जमली असताना ही घटना घडली. या घटनेतही कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाह
शिवसेनेचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरला आहे, पण श्रीराम माझ्यासोबत आहेत, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. कागदवरच धनुष्यबाण नेला असला तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत, ही ब्रह्मास्त्र माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. रामनवमीनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्रीवर एकत्र जमले होते त्यावेळी त्यांना संबोधित करत असताना हे विधान ठाकरेंनी केले.
दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात गुरुवारी हिंदू समाजाने उत्स्फुर्तपणे श्रीरामनवमी शोभायात्रा काढली. गतवर्षी याच जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंती शोभायात्रेवर मुस्लिमांनी हल्ला करून दंगल घडविली होती.
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी. त्यानिमित्त विश्वाचे अभिराम मर्यादापुरुषोत्त्म प्रभू श्रीराम यांच्या अलौकिक कर्तृत्वाचे, पुत्र-पिता-पती अशा सर्वच नातेसंबंधांप्रति त्यांच्या समर्पण आणि निष्ठेचे चित्रण करणारा हा लेख...
रामनवमीच्या उत्सवासाठी धर्मनगरी अयोध्याही सज्ज होत आहे. रामनवमीनिमित्त भगवान रामाच्या जयंतीसाठी भाविक मोठ्या संख्येनं अयोध्येत पोहोचत आहेत. अयोध्येत येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी योगी सरकारने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. अयोध्या डेपोनं भाविकांसाठी जादा बसेसची सोय केली आहे. ज्यामुळे रामनगरीत येणारे राम भक्त सहजपणे प्रभू रामाच्या नगरीत पोहोचू शकतात आणि रामनवमी उत्सवात सहभागी होऊ शकतात.
रामनवमीचे औचित्य साधून योग गुरू बाबा रामदेव १०० जणांना संन्यासाची दिक्षा देणार आहेत. यासाठी पतंजली योग पीठाद्वारे बुधवार नव संवत्सर चैत्र नवरात्री निमीत्त भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
फाल्गुन व ३ शके १५५१ ही तिथी जुन्या ज्युलियन कॅलेंडरनुसार दि. १९ फेबु्रवारी, १६३० येत होती. पण, नव्या जास्त अचूक वैज्ञानिक गणितानुसार, गे्रगरियन कॅलेंडरनुसार ती ११ दिवस पुढे म्हणजे १ मार्च इ. स. १६३० धरली पाहिजे. परंतु, राजकीय अहंकार, राजकीय हितसंबंधांच्या बेरजा-वजाबाक्या यामुळे वैज्ञानिक अचूकपणा, हिंदू कालगणना इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून ख्रिश्चन कालगणना गाणि तीसुद्धा प्रगत पाश्चिमात्त्य देशांनी टाकून दिलेली, हीच ग्राह्य धरून दि. १९ फेबु्रवारी, १६३० हाच शिवरायांचा जन्मदिवस नक्की करण्यात आलेेला आहे.
श्रीराम नवमीच्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचाराची भारताच्या निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगामार्फत चौकशी करण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
इलैय्याराजा यांनी प्रस्तावनेत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्याने ‘लेफ्टिस्ट - लिबरल’, पेरीयारवादी आणि द्राविडी चळवळीतील नेते-कार्यकर्ते संतापले आहेत. इलैय्याराजा यांना राज्यसभेचे तिकीट भाजपकडून मिळणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. इलैय्याराजा यांच्यावर ‘संघी’ असा आरोपही केला जाऊ लागला आहे. इलैय्याराजा यांना कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
रामनवमी, हनुमान जयंती या सणानिमित्त मिरवणूकांवर दगडफेक केल्याने हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर हिंसाचारात सहभागी झालेल्यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने टीका केली आहे.
नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व रमजान काळात देशातील कितीतरी राज्यांत धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घातला, हिंदूंविरोधात हिंसाचार माजवला, पण उत्तर प्रदेशमध्ये इस्लामी कट्टरपंथीय चिडीचूपच राहिले. योगी आदित्यनाथ सरकारच्या गुन्हेगार व दंगलखोरांविरोधातील कठोर धोरणामुळे यापुढेही उत्तर प्रदेशात अराजकाऐवजी शांतता आणि विकासच कायम राहील, हे नक्की!