मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरिया आजार पसरवणाऱ्या डासांना रोखण्यासाठी जपानी रसायनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रसायन जपानमधून आयात केले जाणार असून २०१७ पूर्वीही पालिकेने या रसायनाचा वापर डासांना रोखण्यासाठी केला होता. मात्र त्यावेळी जपानी कंपनीने आयाती संदर्भात केलेल्या धोरणामुळे याचा वापर बंद झाला होता. मात्र आता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे याचा वापर पुन्हा सुरु होणार आहे. या रसायनामुळे १५ मिनटात डासांचा मृत्यू होतो.
Read More
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
डोंबिवलीतील ‘अंबर’ नामक केमिकल कंपनीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाने, संपूर्ण मुंबापुरी हादरून गेली. ज्याच्यासाठी औद्योगिक विकास करतो आहे, त्या मानवी आयुष्याच्या शाश्वततेसाठी उपाययोजना काय, याची चर्चा या निमित्ताने जोराने सुरु झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
बदलापूर एमआयडीसीतील डी. के. फार्मा या रासायनिक कंपनीला आज मंगळवारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाने ही आग विझविली असली तरी आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
'राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड'मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून अॅप्रेंटिसशीपची संधी मिळणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भिवंडी तालुक्यातील रहणाल गावच्या हद्दीत गोविंद कंपाऊंड मधील केमीकल गोदामात भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने गोदाम बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी मोठी वित्तहानी झाल्याचे समजते. आगीच्या धुराचे लोट दुरपर्यत पसरले होते. घटनास्थळी भिवंडी, ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड', मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार, ट्रेड शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी हमास दहशतवादी सायनाइड असलेली रासायनिक शस्त्रे वापरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड(आरसीएफएल) मुंबई, अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून 'आरसीएफएल'कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
देशात इंधनाचे दर सतत खाली वर होत असतात. त्यात देशातील विविध शहरांत त्याची किंमतसुध्दा निरनिराळी असते. त्यामुळे प्रत्येक शहरातील इंधनदरात तफावत आढळून येते. दरम्यान, मुंबई शहरातील पेट्रोलच्या किंमत ही दिल्लीच्या पेट्रोल किंमतीपेक्षा १० रुपयांनी अधिक आहे. म्हणजेच. मुंबईपेक्षा दिल्लीत पेट्रोल जवळपास १० रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, ऑगस्टच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल कंपन्यांनी दर जाहीर केले आहेत.
भारत सरकारने सध्या पेट्रोकेमिकल, केमिकल उत्पादन निर्मिती साठी भारताची महत्वाकांक्षी पीएलआय ( प्रोडक्शन इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह) ही सरकार लागू करण्याचा विचार करत आहे असे विधान नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले आहे.
“बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आमचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे. मुळात ही रिफायनरी ‘ग्रीन’ नसून पर्यावरणाच्या दृष्टीने ‘रेड’ कॅटेगिरीत येत असून प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार, हे उघड आहे. सरकारने आम्हाला विश्वासात न घेता आणि आमच्यावर सत्तेचा वापर करून जमिनी ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यावर माती परीक्षण सुरु आहे. कुणबी समाजाला होणार्या नुकसानीसह इतर अनेक मुद्द्यांवर आमचा प्रकल्पाला विरोध असून प्रकल्प रद्द केला, तरच आम्ही सरकारशी बातचीत करू, अन्यथा सरकारशी कुठलाही सं
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून कुठे समर्थन, तर कुठे विरोधाची भूमिका पाहायला मिळते. या प्रकल्पातील तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी पुढे करून काही ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली असून, प्रकल्प रद्द केला, तरच चर्चेला येऊ, असा इशाराच विरोधी मंडळींनी दिला आहे. बारसू प्रकल्पाबाबत पसरवण्यात येणारे गैरसमज आणि वस्तुस्थितीसह कोकणाला या प्रकल्पाची असलेली आवश्यकता, या प्रश्नावर लेखक तथा ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक तथा मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत पांडुरंग उपाख
कोकणातील हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली. यंदा कोकणता आंब्याचे उत्पादन अवघे १६ ते २८ टक्के असून मागील सहा वर्षांच्या तुलनेतील हे सर्वात कमी उत्पादन आहे. तसेच बारसूमधील प्रस्तावित रिफायनगरीमुळेही आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होईल, असाही एक मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. त्यामुळे कधीकाळी कोकणच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या हापूस आंब्याचे बदललेले अर्थकारण आणि हापूसच्या उत्पादनामुळे कोकणच्या पर्यावरणासह जैवविविधतेवर होणार
मशिदींच्या भोंग्यांवरून होणाऱ्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याविरोधात मुंबईतील एका माजी नौदल जवानाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांकडे ५०० वेळा तक्रार करूनही या दिशेने कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांना आता न्यायालयात जावे लागले आहे.
अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून डोंबिवलीचे माधव हरी जोशी यांची ख्याती. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी क्षेत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...
‘केमिकल इंजिनिअरिंग’ ते ‘बीएनएचएस’मध्ये ‘नॅचरल एक्सप्लोरिस्ट’ म्हणून वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या मंदार सावंत यांच्या अद्भुत प्रवासाविषयी...
नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या रसायनांच्या टँकरचा डिझेल टॅंक फुटला. तसेच त्या टॅन्कमधील डिझेलसह गाडीतील रसायन रस्त्यावर सांडल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजजवळ घडली.
भारताने सेंद्रिय शेतीबद्दल घेतलेली भूमिका आततायीपणाची म्हणता येणार नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. भारत सरकारने श्रीलंकेसारखी रासायनिक खत-कीटक नाशकाची आयात वा उत्पादन बंद करून सर्व शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्याचे बंधन घातलेले नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
“आपल्याला आता आपली शेती रासायनिक प्रयोगशाळांतून बाहेर काढत निसर्गाच्या प्रयोगशाळेत न्यायची आहे. जेव्हा ‘नैसर्गिक प्रयोगशाळा’ असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्णपणे ‘विज्ञानाधारित नैसर्गिक शेती’ असा आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. 16 डिसेंबर रोजी केले.
रसायन निर्मिती प्रक्रियेदरम्यान भीषण आग लागून एका कंपनीतील १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि ७ जून रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे घडली.येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस’ या केमिकल कंपनीत दुपारी रसायनांची निर्मिती केली जात असता
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे इतर अनेक कंपन्यांप्रमाणे ‘अमोघ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनीदेखील दोन महिने पूर्णपणे बंद होती. कारभार ठप्प होता. कंपनीत उत्पादनाची चक्रे पुन्हा कधी फिरतील, हे निश्चितपणे सांगताही येत नव्हते. पण, तरीही ‘अमोघ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक साहिल श्रीपाद खेर यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला नाही. सर्व कर्मचार्यांना वेळेत वेतन देऊ केले. त्यामुळे कर्मचारी वर्गाचीही या संकटसमयी उत्तम साथ खेर यांना लाभली. तेव्हा, ‘कोविड’ काळातील खेर यांच्या उद्योजकीय प्रवासाची गाथा सांगण
एखाद्या भूमीवर बंदुकींपासून बॉम्बपर्यंत दारुगोळ्यांचा मारा होतो, तेव्हा प्रथम तेथील जमीन जळून-करपून जाते. प्रत्यक्ष युद्धात हे तर होतच असते. पण, युद्ध न करता जगातील ७० टक्के जमीन जळून आणि करपून गेली आहे ती रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे. भारतात त्याचा वापर करून ‘ग्रीन रिव्होल्युशन’च्या नावाखाली ‘कॅन्सर रिव्होल्युशन’ निर्माण झाले आहे.
जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये स्फोट
निलेश नीलकंठ ओक यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि ‘The Historic Rama - Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.
या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाचा आवाजाने १० किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला
क्लोरिन किंवा इतर काही रसायने शरीरावर फवारल्याने डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, काही वेळा मळमळल्यासारखे वाटणे अथवा उलटी होणे असे परिणाम होऊ शकतात. सोडियम हायपोक्लोराईट अभित्वचेद्वारे शोषले गेल्याने श्वास घेण्यास त्रास (Bronchospasm) होऊ शकतो. या प्रकारच्या उपायांमुळे सुरक्षेची खोटी भावना मनात निर्माण होऊन हात वारंवार धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या महत्वाच्या आणि प्रभावी उपायांकडे दुर्लक्ष होऊ शकते.
स्फोटात १ कामगार ठार तर ३ जखमी
मागील अर्धा तासापासून विमानांची उड्डाणे खोळंबली
काही समाज आणि आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते, २०० वर्षांपासून माणसाचे जीवनमान २० वर्षांने वाढले आहे. कारण, माणसाने शौचव्यवस्थेसंदर्भात काळजी घेण्यास सुरुवात केली.
काही काही बाबतीत आपण तडजोड नाहीच स्वीकारत. कारण त्या आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. दिवाळीचा फराळ घरी करणं हा त्यातलाच एक भाग. आजच्या धावपळीच्या युगात नोकरदार गृहिणींना वेळेअभावी नाईलाजास्तव फराळाचे काही पदार्थ बाहेरून विकत आणावे लागतात.
स्फोटांमुळे परिसरात जोरदार आवाज येत असून तर ४ ते ५ किलोमीटरवर धुराचे लोट उडाले आहेत
सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच ग्लेफिन केमिकल्स प्रा. लि यांच्या सौजन्याने खानिवडे, सकवार व भारोळ या गावातील आठ आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षीपासून समुत्कर्ष अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत.
तळोजा येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील १४ गावांना भूकंपाचे धक्के बसले.
साधारण ४० वर्षांपूर्वी नागपूर येथून अवघे १०० रुपये घेऊन घरातून निघालेल्या उदय केळकर यांच्या कट्याल स्पोर्ट्स आणि केमिकल कंपनीने अल्पावधीत उंच भरारी घेतली. जिद्द, सचोटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या आधारे आजमितीस या कंपनीने सात ते आठ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा टप्पा गाठला आहे.
१९९३ साली सुरू झालेल्या ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची कहाणीही तशीच वेगळी आहे.
‘रोजगार निर्मिती’ हा शब्द जितका ऐकायला सोपा वाटतो, तो खऱ्या अर्थाने तितकाच कठीण. दोन जणांना जरी रोजगार देण्याचा आपण विचार केला, तरी त्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल उभं करणं किंवा त्यासाठी आवश्यक सामग्री उभी करणं हे खऱ्या अर्थाने मोठं आव्हानच. हे आव्हान पेलणाऱ्या सामान्य घरातून मोठी स्वप्नं घेऊन आलेल्या अशाच एका अवलियाच्या ‘वेल्थ क्रिएशन’ची ही कहाणी...
जमितीस भारतीय शेतीत वाढणारे रासायनिकीकरणाचे प्रमाण ही कृषिव्यवसायापुढील मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील विकसित राष्ट्रेही शेतीमध्ये रासायनिकीकरणास चालना देताना पाहावयास मिळतात.
जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा प्रदूषणाचा प्रश्न समोर येतो, तेव्हा रासायनिक प्रक्रियांना नेहमीच दोष दिला जातो. पण तरीही या समस्या सोडविण्यासाठीचे तंत्रज्ञान निर्माण करण्यात रासायनिक अभियांत्रिकीचा सिंहाचा वाटा आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सिरीया येथे झालेल्या हल्ल्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
एका बाजूला समुद्र तर बाकीच्या बाजूंनी रशिया, इस्रायल, जॉर्डन, इराक, तुर्की यांनी वेढलेला. म्हणजेच चहूबाजूंनी खदखदणार्या भूभागांमध्ये वेढलेला हा देश आहे. पण, याच सीरियात सध्या सुरू असलेल्या घडामोडी जगाला भविष्याची चिंता करायला लावतील अशा आहेत.