मनोबोधाच्या पहिल्या श्लोकात गणेश व शारदा यांना नमन करून, स्वामींनी ‘राघवाचा पंथ’ सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, ‘गमू पंथ आनंत या राघवाचा.’ राघवाचा पंथ, राघवाचे वर्णन हे परमात्म स्वरूपाचे वर्णन आहे. परमात्म स्वरूप जाणण्याचा तो पंथ आहे. परमात्मस्वरूप आकाशाप्रमाणे व्यापक आहे, असे स्वामींनी यापूर्वीच वर्णन केले आहे. वस्तूचे व्यापकत्व त्याच्या स्थूल सूक्ष्मतेवर अवलंबून असते. स्थूल वस्तूची व्यापकता त्याच्या आकारावरून ठरते. सूक्ष्म वस्तू स्थूल वस्तूपेक्षा अधिक व्यापक असते. परमेश्वर तत्त्व सूक्ष्मतिसूक्ष्म
Read More
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद सुरूच आहे. दरम्यान, काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. वास्तविक अल्वी उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. याठिकाणी बोलताना त्यांनी रामाच्या बहाण्याने भाजपवर निशाणा साधला. रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी जय श्री राम म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली.
सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन सातवे पुष्प शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले.
श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसमयी सर्वाधिक दिवाळे वाजले ते शिवसेनेचे. कारण, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली. पायाभरणीचा सोहळा झाला. तरी शिवसेना जल्लोष साजरा करताना कुठेच दिसली नाही. कदाचित बेईमानीच्या पायावर उभ्या ठाकलेल्या सत्तास्थानावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बारामतीकर काकांची यासाठी परवानगी मिळाली नसेल.
असंख्य हिंदू जनांच्या हृदयात विराजमान प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्मितीची घटना पिढ्यान् पिढ्यांच्या दडपशाहीवर मात करणार्या भारतभूच्या स्वत्त्वाचे किंवा कालजयी श्रद्धेचे प्रकटीकरण असून, हे मंदिर हिंदूंच्या ओळख व अस्मितेला चिरंजीवित्त्व देणारे ठरेल. अशा श्रीराम मंदिरनिर्मितीचा मनी आनंद, भुवनी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
श्रीराम मंदिरनिर्मितीसाठी गेल्या २८ वर्षांपासून निरंतर उपवास करणार्या ८१ वर्षीय आजीबाई उर्मिला चतुर्वेदी यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात