व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
सरकारचे काम उद्योग-धंदा करणे नव्हे, तर उद्योगांसह स्टार्टअप्सना पोषक वातावरण तयार करणे हेच आहे. ती समज आपल्या पूर्वसुरी व विद्यमान विरोधी पक्ष, अपप्रचारक बुद्धिजीवी, विचारवंतांपेक्षा नरेंद्र मोदींना कैकपटींनी अधिक आहे. म्हणूनच त्यांनी, सीईओंबरोबरील बैठकीत जगातील पहिल्या पाचांत भारतीय कंपन्या येण्याची प्रेरणा देतानाच सरकारकडून सहकार्याचा विश्वास दिला.