'काँग्रेसच्या सरंजामशाहीचे वातावरण देशाच्या हितासाठी बाधक ठरेल', असं म्हणत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा दिली होती. बाबासाहेबांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा का दिली? त्यामागील कारण काय ?
Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.