दि. ३ मार्च, १९२४ची रात्र आणि दि. ४ मार्च, १९२४चा उगवता दिवस या काळात श्यामलालजींनी झपाटल्यासारखी ही कविता लिहून काढली आणि ते झोपी गेले. दिवस उजाडल्यावर, कविता पुन्हा वाचल्यावर त्यांच्या स्वतःच्याच लक्षात आलं की, एक उत्कृष्ट ध्वजगीत आपल्या लेखणीतून अवतरलं आहे.
Read More