India's kick & Saudi Arabia support काश्मीरच्या पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. हत्येपूर्वी त्यांनी आधी धर्म विचारला, तर अनेकांना कलमाही म्हणायला लावला. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी जोडला जातो. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीसुद्धा एका मुलाखतीत कबूल केले की, पाकिस्तानने पाश्चात्य देश आणि अमेरिकेच्या इशार्यावर दहशतवाद पोसला आहे. अशा परिस्थितीत, भारत या मुद्द्यावर सर्वच व्यासपीठांवरून पाकिस्तानला कोंडीत पकडण्
Read More
जगात केवळ व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यांपैकी अरबी समुद्रात आढळणारी ‘हम्पबॅक व्हेल’ची प्रजात ही अरबी समुद्रासाठी प्रदेशनिष्ठ. जगात ही प्रजात केवळ अरबी समुद्रामध्ये अधिवास करते. जाणून घेऊया या प्रजातीविषयी... (arabian sea humpback whale)
( unbearable physical sensations is coughing ) अधारणीय शारीरिक वेगांपैकी एक वेग म्हणजे खोकला. खोकल्याची उबळ आल्यास कोणतीही शारीरिक कृती करताना अडसर निर्माण होतो. तसेच अन्नसेवन, झोपताना आलेल्या खोकल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. तेव्हा, आज खोकल्याचे प्रकार आणि परिणाम याविषयी माहिती करुन घेऊया.
Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही.
Green Riyadh Project जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट.
वा! चित्राताई वाघ वा! अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांचे तोंडभरून कौतूक केले. गुरुवार, २० मार्च रोजी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांचे कौतूक केले.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अरबी भाषिक समाजमाध्यमांच्या खात्यावरुन मागे ‘ग्रेटर इस्रायल’चा नकाशा पोस्ट केल्यानंतर अरबजगतात संतापाची लाट उसळली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही गाझा पट्टी अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासंबंधी घोषणा केल्यानंतर, या चर्चांना पुनश्च उधाण आले. त्यानिमित्ताने ‘ग्रेटर इस्रायल’ची संकल्पना आणि भूराजकीय परिणाम यांचा केलेला हा ऊहापोह...
Anil Parab सपा आमदार अबू आझमीने औरंग्याची भलामण केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या 'उबाठा' गटाच्या आ. अनिल परब यांनी स्वतःची तुलना धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शि
Tarabai Bhawalkar ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या की मराठी साहित्यात सध्या चांगले लिखाण होत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो " असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केले.
(Tarabai Bhavalkar) " लोकसंस्कृतीची व्याख्या केवळ ग्रामीण आणि जुनी असा समाज आपल्याला बघायला मिळतो परंतु ते वास्तव नसून, आपली लोकसंस्कृती सर्वव्यापी आहे. माणसांच्या अस्तित्वाला व्यापनारी आहे असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी केले. नवी दिल्ली येथील, तालकटोरा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी येथे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सूत्र हाती घेताना त्या बोलत होत्या. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाहिल्या दिवसातील दुसऱ्या उद्घाटन सत्रात
'साहेब मला माफ करा' असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
विलेपार्ल्यात निर्णय घेणारे राऊत आणि अनिल परब कोण? असा सवाल जितेंद्र जनावळे यांनी केला आहे. उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात सध्या नवे वादळ उठले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सूचित केले की, “जर सौदी अरेबियामध्ये पुरेशी जमीन आहे, तर तिथे पॅलेस्टिनी राष्ट्र का स्थापित होऊ शकत नाही?” त्यांच्या या वक्तव्यानेच मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली. सौदी अरेबियाने इस्रायलशी संबंध सुधारण्याची शक्यता फेटाळून लावत सांगितले की, जोपर्यंत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही, तोपर्यंत इस्रायलशी सौहार्दपूर्ण संबंध शक्य नाहीत. युएई आणि इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ‘ओआयसी’ यांनीही सौद
सौदीअरबमध्ये ( Saudi Arebia ) असलेल्या तेल संपत्तीमुळे, या देशाचे जागतिक राजकारणात महत्त्व आहे. मात्र, इंधन म्हणून तेल वापरण्याऐवजी, इतर पर्याय आता जगभरात शोधले जात आहेत. काही वर्षांनी तेल इंधनाला नवीन पर्यायही उपलब्ध होतील. तसेच कधी ना कधीतरी, सौदीचा तेलसाठाही संपेल. त्यामुळे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी, तेलसाठ्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी आर्थिक संपन्नता साधण्याचे मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, मक्का-मदिनामध्ये सर्वधर्मीय विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकतील. मात्र, गुंतवणूक
Khalistani Amritpal Singh हे लवकर राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. नुकतेच अमृतपाल सिंह यांना आसामच्या दिब्रुगड येथील तुरुगाच जेरबंद करण्यात आले. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह यांच्यासोबत ते राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत. १४ जानेवारी रोजी त्यांनी एका मेळाव्यामध्ये पंथ बचाओ-पंजाब बचाओ परिषदेमध्ये राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली, असे खालसा यांनी शनिवारीच जाहीर केले आहे. पक्षाचे नाव हे शिरोमणी अकाली दल आनंदपूर साहिब असल्याचे सांगण्यात येत आहे.
टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रप
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक यांनी 'देव मेलाय' असे वादग्रस्त विधान केलं होतं, हो पण या विधानाला अनेकांनी खोडून काढत प्रचितीची अनेक उदाहरण जगासमोर दाखल केली. नशिबाच्या गोष्टी, नियतीने आखलेले खेळ या सगळ्यांतून जात प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा निडरपणे सामना करण्याचं धैर्य हा देवचं देतो, त्यामुळे जर्मन तत्वज्ञने केलेलं हे विधान अर्थात चुकीचं म्हणावं लागेल. ती लढाई, ती जिद्द, तो खेळ या सगळ्याचा पलिकडे जात जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ह
रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'श्री गणेशा' हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'श्री गणेशा' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्हीची ट्रेलरमधील झलक उत्सुकता वाढवणारी आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सौदी अरबमध्ये यावर्षी एकूण २१४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यात १०१ गुन्हेगार परदेशी होते. त्यात पाकिस्तान्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे जादूटोणा, करणी वगैरे केली, म्हणूनही काही लोकांना फाशी देण्यात आली. जादूटोणा केला म्हणून फाशी दिली हे आपल्या भारतीयांना न पटणारे! पण, २०२४ साली हे असे घडत आहे.
रियाध : सौदी अरेबियामध्ये ( Saudi Arebia ) यावर्षी १०० पेक्षा अधिक परदेशी लोकांना फाशी देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एका येमेनी नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दक्षिण-पश्चिमी भागात नजरानमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर, यावर्षी फाशीची शिक्षा सुनावलेल्या परदेशींची संख्या १०१ झाली आहे. सौदी अरेबियाने २०२२ आणि २०२३ मध्ये ३४ परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुन
( Vishal Parab )आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ४ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
चित्रपटाचं उत्कृष्ट कथानक हे त्याचं 'युएसपी' असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात, युएई या देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दिशेने अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. पासपोर्ट धारक सगळे भारतीय प्रवासी युएई मध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी पात्र ठरणार आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु आहे. अशातच मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. याठिकाणी वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी एका मेळाव्यात जाहीर केले.
इराणच्या या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला ज्या माहिती सर्वेक्षण-टेहळणी-सर्व्हेलन्स-रिकॉनायसन्स यंत्रणांचे सहकार्य मिळाले, त्यात शेजारी अरब देशांच्या वरील यंत्रणासुद्धा होत्या. लक्षात घ्या. शिया मुसलमान इराण इस्रायलला नष्ट करण्यासाठी सज्ज झालाय आणि एकेकाळचे इस्रायलचे हाडवैरी सुन्नी मुसलमान अरब देश इस्रायलला सहकार्य करतायत.
बहुचर्चित मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून २८ जुलै २०२४ पासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरु झाला आहे. आता १०० दिवस मराठी मनोरंजनसृष्टीतील १६ सदस्य कल्ला करणार आहेत. दरम्यान, नवा सीझन असल्यामुळे यावेळी नवा होस्ट अर्थात रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेणार आहे तर बिग बॉस देखील एका वेगळ्या आणि नव्या रुपात दिसणार आहेत. जाणून घ्या कोण आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील १६ सदस्य...
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडतो. दरम्यान महाराष्ट्र शासनाने समितीच्या कार्याची दखल घेतल्याने यंदा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयाने हा सोहळा दि. २८ जुलै २०२४ रोजी पार पडणार आहे.
मध्य-पूर्वेतील देशांकडून अर्थव्यवस्थेतील वृद्धीसाठी रेल्वे प्रकल्प विस्तारण्यावर भर दिला जात आहे. मध्य पूर्वेतील ‘गल्फ रेल्वे प्रकल्प’ हा त्यापैकीच एक प्रकल्प. हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प. ही ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ (GCC)च्या सदस्यांना जोडणारी प्रस्तावित रेल्वे मार्गिक असून बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांना रेल्वेमार्गाने जोडेल. विशेषत: कुवेत आणि सौदी अरेबियामधील नियोजित रेल्वे जोड प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उबाठा गटाने पैशाचा धुमाकूळ घातला, असा गौप्यस्फोट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. गुरुवार, २७ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दि. २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पण मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ घातला. उबाठा गटाचे उमेदवार 'अभ्यंकर हे भयंकर' आणि 'परब हे अरब' असल्यासारखे त्यांचे लोक पैसे वाटप करत होते, अशी टीका भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधान भवनाच्या परिसरात केली.
पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने अनिल परब यांची कोल्हेकुई सुरु आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, यावेळी शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अनिल परब आणि उबाठाला उशिरा शहाणपण सुचलं आहे, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, असं वक्तव्य उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी केलं होतं. यावर आता दरेकरांनी प्रत्तुत्तर दिलं.
अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी आम्ही नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
इस्लाम खतरे में हैं’, ’व्होट जिहाद’ असे शब्द देशात अनेक वेळा आपल्या कानावर येत असताना, जगात मात्र बदलाचे वारे वाहत आहेत. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानने त्यांच्या देशात असलेली हिजाबवरील सक्ती नुकतीच उठवली आहे. यासाठी ताजिकिस्तानच्या संसदेने रीतसर कायदा करून हिजाबबंदी जाहीर केली. ताजिकिस्तान हा मध्य आशियामधील तालिबानशासित अफगाणिस्तानच्या सीमेवरील देश. या देशाच्या चारही सीमा या जमिनीने वेढलेल्या. त्यापैकी दक्षिणेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे किर्गिझस्तान, पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे उझबेकिस्
हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.
हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
बहुचर्चित मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार किरण रवींद्र शेलार विरुद्ध उबाठा गटाचे अनिल परब असा सामना रंगणार आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा बुधवार, दि. १२ जून रोजी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी मुंबई पदवीधरमधून दोनजणांनी माघार घेतली. या मतदारसंघात एकूण आठजण आखाड्यात असले, तरी मुख्य लढत ही किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात होणार
धावण्याचे वेड सगळ्यांनाच असते, पण आपल्या वेडालाच आपले जीवनध्येय बनवत, प्रचंड मेहनतीच्या जोरावर अचाट कामगिरी करणार्या अदिती परब हिच्याविषयी...
लवकरच विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत. दरम्यान, उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उबाठा गटाने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
'आप'ने परदेशातून घेतलेल्या कोट्यावधीच्या निधीच्या स्त्रोताची ओळख लपवल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. ईडीने अहवालात म्हटले आहे की, 'आप'ला हा पैसा कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड आणि मध्य पूर्व देशांतून मिळाला आहे. परदेशी निधी आपकडे पोहचवण्यासाठी अनेक अनियमितता करण्यात आल्या.
चंड वाढलेली महागाई, वीजटंचाई आदी मागण्यांसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज जम्मू-काश्मीरकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण स्वर्ग म्हणून पाहतो, परंतु पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत असे म्हटल्याचे कधी समोर आले नाही. पाकव्याप्त काश्मीरसुद्धा तितकाच निसर्गसौंदर्याने नटलेला भूभाग.
पीओके असो की बलुचिस्तान, पाक सरकार आणि सैन्य नागरिकांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असते. आता मात्र पीओकेमधील जनतेनेच पाकविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. हे काही प्रथमच होत असलेले आंदोलन नाही. यापूर्वीदेखील २०२२ आणि २०२३ साली अशाच प्रकारची आंदोलने पीओकेमध्ये झालेली आहेत.
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘मुंबई लोकल’(Mumbai Local) या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची (Mumbai Local) घोषणा केली. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वरांची अभंगगाथा नामभक्तीचा चैतन्यदीप आहे. या अभंग गाथेमध्ये सुमारे 992 अभंग आहेत. विविध विषयांवरील हे अभंग ज्ञानोत्तर भक्तीचे उत्कट दर्शन आहेत. त्यातील नामभक्तीपर अभंगामध्ये ‘राम आणि रामनाम महती’ या विषयावर अनेक अभंग आहेत. ‘मन हे राम जाहले, मी पण हरपले’ असे म्हणत, ज्ञानदेव रामनामाची फलश्रुती कथन करतात. पूर्वपुण्याई असेल, तरच रामराम जिव्हाग्री येते व रामनामाने भक्ताचा जन्म धन्य होतो. हरिपाठ व अभंगातून ज्ञानदेव निर्गुण परब्रह्म रामाची व रामनामाची महती सांगतात आणि, तोच विचार आपणास पुढील सकलसंतांच्य
संत शिरोमणी ज्ञानेश्वरांना वारकरी परंपरेतील सकल संतांनी गुरूस्थानी मानले आहे. त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘हरिपाठ’ आणि ‘अभंग गाथा’ या साहित्यामध्ये परब्रह्म रामाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन स्वरूपाचे दर्शन घडते. विठ्ठलाच्या एकविध भक्तीचा पुरस्कार करणार्या ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, हरी, शिव या नामरुपामागील ईश्वर एकच आहे, या ‘अद्वैत’ तत्त्वाचा बोध केला आहे. त्यांच्या दृष्टीने विठ्ठलभक्ती आणि रामभक्ती एकच आहेत. राम तोच विठ्ठल आणि विठ्ठल तोच राम...असा त्यांचा अद्वैत उपदेश आहे.
आज हिंदु नवं वर्ष. घरोघरी सामान्य माणसांसह मराठी कलाकारांनी देखील गुढी उभारुन पाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांनी कसा साजरा केला गुढी पाडवा.
जानेवारी ते मार्च कालावधीत कॉफीची निर्यात १३.३५ टक्क्यांनी वाढत १२५६३१ टनाने वाढली आहे. अधिकृत माहितीनुसार रोबस्टा कॉफीची वाढलेली मागणी लक्षात घेता निर्यातीत वाढ झाली आहे.देशाने एकूण ११०८३० टन कॉफीची निर्यात मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत केली होती.आशियातील क्रमांक तिसरी मोठी कॉफी उत्पादक म्हणून रोबस्टा (Robusta) कॉफी ओळखली जाते. याशिवाय मोठ्या उत्पादनात अरेबिका (Arabica) कॉफीचा नंबर देखील लागतो.