'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
देशाच्या ईशान्य भागात मोदी सरकारच्या काळात, सकारात्मक बदल दिसून येत आहेत. यामागे सातत्याने, मोदी सरकारचे प्रयत्न कारणीभूत आहेत. याआधीही ईशान्य भारतासाठी निर्णय घेतले गेले, मात्र ते सारेच सुरक्षेच्या दृष्टीने होते. मात्र, मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे ईशान्य भारताला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने होते. मोदी सरकारच्या या प्रयत्नांमुळे बदललेल्या ईशान्य भारताचा घेतलेला हा आढावा...
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 8
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.त्याही पलिकडे जात,संरक्षण खर्चात कपात करुन तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचे विधान त्यांनी केले.वास्तविक,धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कृत्याचा राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाने निषेध नोंदवणे क्रमप्राप्त होते. पण, त्यात त्यांनी ल
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
छत्रपती शिवराय नसते तर तुम्ही आम्ही कुणीच इथे नसतो. म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
( Minister Amit Shah visit Maharashtra ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार, दि. ११ एप्रिल आणि शनिवार, दि. १२ एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगड किल्ल्यावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेणार आहेत.
Amit Shah तामिळनाडूमधील द्रमुक सरकारचे कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी भाजप आणि अद्रमुक एकत्र आले असून अतिशय भक्कम युती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी चेन्नई येथे केले आहे.
एखादी गोष्ट साध्य करायची हे निश्चित झाल्यावर त्याच्या वाटेत येणार्या सर्व आव्हानांना थेट अंगावर घेण्याची धडाडी अमित शाह यांच्याकडे आहे. विषयाचा तपशीलवार अभ्यास करून आणि आपल्या युक्तिवादाला पूरक ठरणारे संदर्भ आपल्या भाषणात ठणकावून मांडण्याची त्यांची शैली विरोधकांची बोलतीच बंद करते. नुकत्याच संपन्न झालेल्या संसदीय अधिवेशनातही त्याचा प्रत्यय आलाच.
( Union Home Minister Amit Shah at Raigad on April 12 ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडाला भेट देणार आहेत.
Amit Shah केंद्र सरकार प्रगत तंत्रज्ञानासह सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या पाठिशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली. जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथील 'विनय' सीमा चौकीवरील बीएसएफ जवानांना संबोधित ते बोलत होते.
Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही अ
( amit shah on Naxalism in the india ) “भारतातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे. देशातील अतिनक्षलप्रवण जिल्ह्यांची संख्या घटून केवळ सहावर आली आहे,” अशी माहिती केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी द ‘एक्स’वर दिली आहे.
( Union Home Minister Amit Shah to visit Jammu and Kashmir ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील आठवड्यात जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
( amit shah on Immigration and Foreign Nationals Bill passed in Lok Sabha ) “भारत देश ही काही धर्मशाळा नाही. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारची देण आहे. त्यांच्यामुळेच देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर पसरले आहेत. मात्र, आता बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपची सत्ता येणार असून त्यानंतर घुसखोरी संपेल,” असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी लोकसभेत केला.
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी आणि सीरियन शरणार्थींनी युरोपीय देशांमध्ये घातलेला हैदोस पाहिल्यावर, सरसकट कोणालाही भारतात आश्रय देणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायकच! म्हणूनच ‘आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक’ संसदेत संमत करुन मोदी सरकारने हिंदू नववर्षारंभापूर्वीच ‘घुसखोरमुक्त भारता’ची उभ
( amit shah on opposition ) “देशात अद्याप १५ ते २० वर्षे तरी विरोधी पक्षांना सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विविध क्षेत्रांत ज्या काही आवश्यक सुधारणा आहेत, त्या आमच्या सरकारला करायच्या आहेत,” अशी फटकेबाजी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली.
( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून ही संघटना खोऱ्यात निष्क्रिय झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा विजय म्हटले आहे.
Amit Shah यांनी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावेळी बोलताना आठवण करून दिली की, पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे खटले प्रलंबित करण्यात आले आहेत. कारण राज्यात सीबीआयची विशेष न्यायालये नाहीत.
Bangladeshi भारतातील विविध राज्यांमध्ये अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम राबविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना यामागे आता मोठं यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी एका कारवाईदरम्यान, २० हून अधिक बांगलादेशींना अटक केली आहे. संबंधित घुसखोरांना पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले बांगलादेशी हे अवैधपणे भारतात आले होते. त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
Jammu and Kashmir केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील अवामी कृती समिती, जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा निर्णय ११ मार्च २०२५ रोजी घेण्यात आला असून ज्यात त्यांना UAPA १९६७ या कलमांतर्गत त्यांना बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले. एएसीचे नेते मिरवाईज उमर फारूख आहेत आणि जेकेआयएमचे नेते मसरुद अब्बास अन्सारी आहेत.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
दिल्लीत बेकायदा राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुसक्या आवळा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
Policy देशातील विविधता जशी त्याची ताकद आहे, तसेच त्यामुळे अनेकदा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विलंबदेखील होतो. कारण, प्रत्येक राज्याचे हित साधणे महत्त्वाचे असते. इथे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध चर्चेने सोडवण्यासाठी क्षेत्रीय परिषदांसारखा कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात घेतल जात आहे. या कार्यक्रमाचा राज्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला आणि त्यातूनच देशातील अनेक समस्या कशा सोडवण्यात आल्या, याचा घेतलेला हा मागोवा....
Naxalism ‘गृह-दक्ष’ या गेल्या रविवारपासून प्रारंभ झालेल्या नवीन लेखमालेतील पहिल्या भागात केंद्रीय गृहमंत्रालयाची रूपरेषा आणि कार्यक्षेत्र याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वांत मोठे आव्हान ठरलेल्या नक्षलवादाच्या समस्येचा धोका आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने नक्षलवादाविरोधी बळकट केलेली मोहीम, याचा आढावा घेणारा हा लेख...
Amit Shah केंद्रीय गृह मंत्रालय म्हणजे देशाचा एक प्रमुख स्तंभ. अंतर्गत सुरक्षा ते सीमा सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी कारवाया ते आता सायबर फ्रॉड करणार्यांना शासन, अशा विविध घटकांचे नियमन हे मंत्रालय करते. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे कणखर गृहमंत्री देशाला लाभले आणि त्यांनी या मंत्रालयास आकार दिला. त्यानंतर आता विद्यमान गृहमंत्री अमित शाह हे त्यांचाच वारसा पुढे नेत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाची गेल्या दहा वर्षांतील देदीप्यमान कामगिरी मांडणारी अभिषेक चौधरी यांची विशेष नवीन साप्ताहिक लेखम
रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.
देशात सहकाराचा विकास व्यवस्थित झाला असता, तर निश्चितच देशाच्या ग्रामीण भागाची स्थिती आज काही वेगळी असती. मात्र, सहकराला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजण्याचा राजकारण्यांचा स्वार्थ, आज देशाच्या प्रगतीमधील बाधा ठरली आहे. मात्र, सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राने भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
(Amit Shah) प्रयागराज येथे महाकुंभात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कुटुंबासह अनेक संत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्रिवेणी संगम येथे स्नान करून आरती केली.
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असेल, असेल प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, २४ जानेवारी रोजी केले.
Amit Shah दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी त्यांनी ठरावपत्राबाबत भाष्य केले. ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. यानंतर आता अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दि. २४ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मालेगावमध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. तसेच ते गोरेगावमध्ये एका परिसंवादातही सहभागी होणार आहेत.
दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावरचे व्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का ते आरशात पहा, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतू, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींकडून बाळासाहेबांच्या जयंतीबद्दल साधे ट्विटही करण्यात आले नाही.
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकाच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शरद पवारांवर केला आहे.
Dawood महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणार्या ‘दाऊदच्या यारा’ने राष्ट्रवादाचे राजकारण करणार्यांना ‘तडीपार’ म्हणून हिणवणे, हा सर्वस्वी राजकीय दुटप्पीपणाच! म्हणूनच आयुष्यभर ‘भावी पंतप्रधान’ म्हणून मिरवलेल्या या ज्येष्ठ-जाणत्या नेत्याला देशात अथवा राज्यात कधीही राजकीय करिष्मा दाखवता आला नाही, हे वास्तव मान्य करावेच लागेल!
Amit Shah देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली लांगूलचालनाच्या धोरणांमुळे काश्मीर आणि ईशान्य भारतासह अंतर्गत सुरक्षेच्या अनेक आव्हानांचा दुर्दैवी वारसा पुढील सरकारांना मिळाला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थ नेतृत्वाने भारताच्या संपूर्ण एकात्मतेचे स्वप्न साकार केले आहे.
AAP दिल्लीमधील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस ठाण्यामध्ये आप विरोधात एफआरआय दाखल करण्यात आला. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच आम आदमी पक्षाने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले आहेत. या ट्विटबाबत भाजपने आम आदमी पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या फोटोंसह एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली असून त्यामुळे आम आदमी पक्षाविरोधात आफआरआय दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे अधिवेशन आणि अमितभाईंचे भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागले आहे, असा पलटवार माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवार, १४ जानेवारी रोजी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिर्डी : “महाराष्ट्राच्या महाविजयानंतर आपण पहिल्यांदा एकत्र आलो आहेत. कार्यकर्त्यांनी किती मोठे काम केले, याची तुम्हाला कल्पना नाही. ( BJP ) देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. अनेक कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडले होते. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली,
नवी दिल्ली : “नार्को दहशतवादाची इकोसिस्टीम नष्ट करणार,” असे सूतोवाच केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी केले. शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान शाह यांनी भूषविले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ड्रग्ज डिस्ट्रक्शन पंधरवड्याचा शुभारंभ, एनसीबीच्या भोपाळ झोनल युनिटच्या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मानस-२
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचारसभा, दौरे यांना उधाण आलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत म्हटले की आज अण्णा हजारे यांनी दिल्लीतील लोकांपेक्षा जास्त पश्चाताप होत असेल केजरीवालांनी अण्णांसारख्या संत माणसाला पुढे आणून सत्ता हस्तगत केली. या केजरीवालांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांनी देशातील सर्व सरकारांचे रेकॉर्ड मोडले.