(Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही स
Read More
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आदिल नावाच्या तरुणावर बलात्काराचा आरोप आहे. सततच्या बलात्कारामुळे १४ वर्षीय पीडित मुलगी गरोदर राहिली. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आदिलने पीडितेला दिली होती. पोलिसांनी सोमवारी, दि. १८ मार्च २०२४ एफआयआर नोंदवून आदिलला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून इतर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा जिल्ह्यात २० वर्षीय बादल सक्सेनाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आदिल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी आदिल मुंबईला पळून गेला होता. याप्रकरणी सलमान नावाच्या तरुणाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सलमानचे त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीसोबत अफेअर होते. बादल सक्सेनाने सलमान आणि एका मुलीचे संबंध कंपनीतील सर्वांसमोर उघड केल्याने झालेला राग हे या हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. आदिलला दि. ५ मार्च २०२४ रोजी अटक करण्यात आली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या गुन्हेगारांनी ईमेलद्वारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही वडोदरा येथून ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केलेल्या दहशतवादी कासिफ खानच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. आरोपींनी सांगितले की, भोपाळमध्ये बॉम्बस्फोटाचा कट होता. यासोबतच मध्य प्रदेशात ISIS चे नेटवर्क तयार करण्याची जबाबदारी कासिफवर सोपवण्यात आली होती. कासिफ सोशल मीडियावर केवळ अतिरेक्याचा प्रचार करत नव्हता, तर तो जंगलात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देत होता. सध्या आरोपी रिमांडवर आहे.
चंदीगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ढाब्याचा आहे जिथे एक व्यक्ती रोटी बनवताना रोट्यावर थुंकताना दिसत आहे. मोहम्मद आदिल असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणावर ढाब्याच्या मालकाने सांगितले की, या प्रकरणामुळे लोक संतापले आणि त्यांच्या ढाब्यावर आले. सध्या हा ढाबा बंद करण्यात आला आहे. ८ जुलैपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून हा ६ महिने जुना व्हिडीओ असल्याचे मालकाने सांगितले.
आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीचा आणि नंतरचा इतिहास आपण त्यासाठी अभ्यासायला हवा.
बच्चे कंपनी आता होणार 'लसवंत' : ६ ते १२ वर्षांवरील मुलांना मिळणार 'ही' लस
धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान,पुणे पुणे शहरातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दि. २६ ऑक्टोबर रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली. या अप्रतिम अशा शिल्पाकृतीची उभारणी ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती’ आणि ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान,पुणे’ यांच्या माध्यमातून सुरेश दत्तात्रय नाशिककर या शंभुभक्तांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून पूर्णत्वास आली. या कार्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
अष्टलक्ष्मी स्तोत्रम् आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मी भारताच्या सर्वदूर भागात विविध रुपांत पूजली जाते. तिचा उत्साहाने केलेला उत्सव संपूर्ण जगाला कौतुकाने बघण्यास ती भाग पाडते. अशाच लक्ष्मीच्या ‘अष्टलक्ष्मी स्तोत्रम्’ याविषयी केलेले हे चिंतन...
आमदार संजय केळकर यांनी, मनोहर पर्रिकर यांच्या सहवासातील गोव्यातील निवडणुकीच्या आठवणी जागवुन बेदाग राजकारणी म्हणजे पर्रिकर अशा स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. आमदार डावखरे यांनीही 'एक मनोहर कथा' हे पुस्तक दीपस्तंभासारखे असुन साऱ्यांना दिशादर्शक ठरणारे असल्याचे म्हटले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद मराठे यांनी आणि सुत्रसंचालन प्रा.अमेय महाजन यांनी तर डॉ. अमेय देसाई यानी आभार प्रदर्शन केले.
‘COVAXIN’ पाठोपाठ झायडस कॅडीलाला देखील मानवी चाचणीसाठी परवानगी
नीळकंठ खाडिलकर यांनी २७ वर्षे दैनिक नवाकाळचे संपादकपद भूषवले
पत्रकारितेत भवितव्य घडविण्याची स्वप्ने पाहणार्यांनी आणि मजकुराच्या नावाखाली भरपूर रद्दी मिळविणार्या वाचकांनी पुन्हा एकदा ताडून पाहावे, असे निळूभाऊंचे व्यक्तिमत्त्व होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली...!
संजय जाधव दिग्दर्शित खारी-बिस्कीट या चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये खारी आणि तिचा भाऊ यांच्यातील नातं किती घट्ट आहे ते जाणवेल. आणि या आधी गुलदस्त्यात असलेल्या या भाऊ बहिणीचं स्वप्न नक्की काय आहे याचा उलगडा सुद्धा झाला आहे.
हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील.
आगामी सण व उत्सवांच्या काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: परराज्यातून येणार्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमाभागात अन्न व औषध विभागाने खास पथके नेमून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गुरुवारी दिल्यात.
ज्या वेळी जनसंघ, भाजपाचा कार्यकर्त्याला हिणवले जायचे, त्या काळापासून वाडीलाल भाऊंनी कुशल संघटनाच्या बळावर तालुक्यात घराघरात पक्ष नेत कमळ फुलविले.
गॅसधारकांना गॅस सिलेंडरचे वजन करुन घेण्याची इच्छा असल्यास त्यांना वजन करुन घेता येण्यासाठी गॅस सिलेंडर घरपोच पुरविणार्या वाहनात वजनकाटा असावा.
अन्नसुरक्षा योजनेतील वशिलेबाजी थांबवावी तसेच उज्ज्वला गॅस योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी त्वरित जाहीर करावी