संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने लेखक प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर यांनी ‘आर्टिस्टिक ह्यूमन्स’ या दर्शन महाजन यांच्या निर्मिती संस्थेच्यावतीने कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘राष्ट्रग्रंथ नामक भारतीय संविधान’ या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावरील नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग मुंबईत प्रजासत्ताक दिनी पार पडला. या नाटकात संविधान निर्मितीची आवश्यकता, निर्मितीची प्रक्रिया, त्यामध्ये घडलेल्या चर्चा या सर्वांचा उहापोह केला आहे. त्यानिमित्ताने नाटकाविषयी...
Read More
पुरोगामित्व म्हणजे नेमके काय, पुरोगामी भूमिका खरोखरच तशी राहिली आहे का; असे प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचे मत लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी रविवारी विश्व पुस्तक मेळाव्यात रविवारी केले.दिल्लीतील भारत मंडपममधील जागतिक पुस्तक मेळाव्यात लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकरलिखित 'इन्शाअल्लाह' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन झाले. यावेळी आसिफ अली यांनी लेखक भडकमकर यांच्याशी संवाद साधला.
एखाद्या निवडलेल्या विषयाचा बहुपैलू वेध घेणारे आणि अनेक आयामांतून त्या विषयाचा एक एक पदर अलगद उलगडून सांगणारे लेखक आणि नाटककार म्हणजे अभिराम भडकमकर. त्यांच्या ’सीता’ या नव्या कोर्या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. तसेच उद्या, दि. 22 जानेवारी रोजी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होईल.त्या पार्श्वभूमीवर रामराज्यातील सीतेचे भावविश्व आणि तिची निर्णयक्षमता व भूमिका घेण्याची वृत्ती, यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. तेव्हा या कादंबरीविषयी, एकूणच सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी अभिराम भडकमकर य
नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटके रंगभूमीवर येऊ घातली आहेत.
नाटककार अभिराम भडकमकर लिखित आणि त्यांच्याच आवाजात साकारलेली कादंबरी ‘इन्शाअल्लाह’ आता स्टोरीटेल मराठीवर
‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीत प्रश्न विचारले आहेत, आपल्या रूढींना, आपल्या परंपरांना, धर्मग्रंथांना... प्रश्न विचारण्याची परंपरा त्या समाजात नसल्याने हा त्या समाजासाठी वैचारिक घुसळणीचा काळ आहे. त्यामुळे मला वाटतं की, ही घुसळण या कादंबरीत येणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी या कादंबरीकडे वळलो. त्यामुळे ही मुस्लीम समाजातील आणि माझ्याही मनातील घुसळण चालू आहे,” असे विचार लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अभिराम भडकमकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना व्यक्त केले. समाजातील रूढ समजुतींवर भाष्य क
आधी वाणिज्य शाखेत प्रवेश, त्यानंतर पत्रकारिता आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... आज लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिराम भडकमकर यांच्या जीवनातील हे तीन टप्पे खरं तर खूप काही सांगून जातात
मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ साकारणाऱ्या बालगंधर्वांचे चरित्र जगभरातील हिंदी भाषिकांना अनुभवता येणार आहे.