Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू
Read More
(Drug Smuggling Cases) ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून संपूर्ण नवी मुंबई शहर अंमली पदार्थांच्या वेढ्यात अडकले आहे. या वर्षभरात अंमली पदार्थांची ६५४ प्रकरणे समोर आली आहेत. २०२३ मध्ये अंमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण ४७५ इतके होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. रेव्ह पार्ट्या किंवा इतर तस्करीच्या माध्यमातून अंमली पदार्थ तरुण-तरुणींपर्यंत पोहचविले जातात. त्यामुळे या अंमली पदार्थांच्या विळख्यात सर्वसामान्य घर
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत भारतीय सागरी हद्दीत सुमारे ७०० किलो मेथ अंमली पदार्थाची खेप पकडली आहे. ‘ऑपरेशन सागरमंथन’ ( Operation Sagarmanthan ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नुकतेच उघडकीस आलेल्या २ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक याला अटक केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर गेल्या १५ दिवसांपासून फरार होते. राजस्थानमधील जयपूर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी २०२४ मध्ये दिल्ली पोलीस आणि एनसीबीने एका मोठ्या ड्रॅग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि दिल्लीतून तीन जणांना अटक केली होती. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो सत्ताधारी द्रमुक पक्षाचा अधिकारी असल्याचे उघड झाले
आजची तरूण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. प्रत्येकाने काय करावे, यावर विचार करण्याची वेळ आहे.
वाशीतील कॉल सेंटरमधून कोणतीही परवानगी न घेता अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने या केंद्रावर छापा टाकला असून वियाग्रा सीएलएस, लेविट्रा आणि इतर औषधे विनापरवाना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच ही अवैध औषधे विक्री करण्यासाठी सुरू करण्यात आलेले कॉल सेंटर सील करण्यात आले आहे.
ललित पाटील प्रकरणानंतर आता आणखी एका अमली पदार्थ निर्मिती युनिटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यास अंमली पदार्थविषयक प्रकरणात वारंवार याचिका दाखल केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हा संपूर्ण आठवडा माध्यमजगतात आणि समाजमाध्यमांमध्येही गाजला तो आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे. यानिमित्ताने पुन्हा एकदा ड्रग्जसेवनाचा भारतीय तरुणाईला बसलेला विळखा हा विषय चर्चेत आला. खरंतर प्रत्येकवेळी अशी एखादी घटना समोर आली की, त्यावर बर्याच चर्चा रंगतात. परंतु, त्यानंतर ठोस असे काहीच हाती लागत नाही, हे दुर्देव. त्यातच आज ‘युवकांचादेश’ म्हणून जग भारताकडे मानवसंसाधन मिळवण्यासाठी डोळे लावून बसले आहे. आज ६३ कोटी युवक (युवाशक्ती) भारताकडे आहेत. पण, या देशाला हा ‘सुदृढ युवकांचा देश’ म्हणता येईल का, हा खरा प्रश्न
तीन दिवस एनसीबी चौकशी, वैद्यकीय तपासणी, त्यानंतर न्यायालयात होणार हजर
सुशांत सिंह प्रकरण : ड्रग्जच्या पुरवठ्यात दिपेश सावंतही सहभागी
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त करण्यात आले