( Call Hindu digital platform on the occasion of Akshaya Tritiya ) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात ‘कॉल हिंदू’ या खासगी डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
Read More
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद
A historic resolution against Hinduphobia was recently passed in the Scottish Parliament मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
( Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today ) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणार्या कारवाईच्या निषेधार्थ ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी 3 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ‘विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांताचे प्र
पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हिंसेचा चेहरा उघड करतो. निर्दोष पर्यटकांवर केलेला हा हल्ला भारताच्या शांततेच्या प्रयत्नांवरचा आघात आहे. या हल्ल्याने काश्मीरच्या पर्यटन व्यवस्था आणि स्थानिक अर्थचक्रालाही बाधा उत्पन्न केली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार स्थगितीचा घेतलेला निर्णय म्हणजे, पाकिस्तानच्या उद्दामपणाला प्रत्यक्ष कृतीने उत्तर देण्याची वेळ आल्याचे चिन्ह आहे. दहशतवादाला आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढण्याची ही सुरुवात आहे. या
(Pakistani Hindus With LTV Not Affected By Visa Ban) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. भारत सरकारने या हल्ल्याला जबाबदार धरत पाकिस्तान कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरातील बैसरन खोऱ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. निसर्गसंपन्न अशा या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या अमानवी कृत्यात २६ जणांनी प्राण गमावले असून, मृतांमध्ये २२ भारतीय, २ विदेशी पर्यटक आणि २ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. अनेक जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
Terrorists काश्मीरच्या पहलगाममध्ये भयानक दहशतवादी घटना घडल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई तसेच उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम असं सर्वकाही सुरू आहे. दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणूनच दहशतवादी त्यांची ओळख विचारपूस करत हत्या करत आहेत. त्यांनी सांगितले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा एक संदेश असून देशात मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना मोठी समस्या निर्माण होईल.
(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.
स्वामी नरेंद्राचार्य संस्थान वसई येथे ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
Hindu Bachao मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
(India Slams Bangladesh After Hindu Leader's Murder) बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त करत बांगलादेशात युनुस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे.
Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा
Waqf Amendment Act विरोधात कट्टरपंथी मुस्लिम महिलेने वादग्रस्त विधान केलेले आहे. जर आम्ही एकत्र आलो तर तुम्हाला उभे राहण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगभरात सर्वाधिक मुस्लिमांची संख्या असल्याचा दावा तिने केला आहे.
Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ह
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये धर्मांतराचा पोलिसांनी १० एप्रिल २०२५ रोजी पर्दाफाश केला आहे. नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवत हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतराचे रॅकेट समोर आले. धर्मांतराची क्रिया सुरू असलेल्या घरात ३० हून अधिक पुरुष आणि महिला जमल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरू असणाऱ्या धर्मांतराचा प्रकार सुरू असणाऱ्या घराचे मालक गुलाबचंद आणि त्याची पत्नी बंदेयी यांना अटक करण्यात आली आहे.
Hinduphobia अमेरिकेत हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी काही कायदे बनवले जावेत. हिंदूफोबिया विरूद्ध अमेरिकेतली जॉर्जिया राज्यात हे विधेयक आणले गेले आहे. हिंदूंच्या संरक्षणाच्या हितासाठी विधेयक आणणारे पहिले अमेरिकेतील राज्य हे जॉर्जिया आहे. यामुळे आता अमेरिकेतील हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
targets Hindus कर्नाटकमध्ये विरोधकांनी सत्ताधारी आणि सरकारवर हल्ला केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धारमैया यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकारने नेहमीच हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या पीएफआयसारख्या मुस्लिम संगठनांनी केली होती.
Mahavir Jayanti भगवान महावीर यांची २६२४ वी जयंती राजस्थानात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. जयपूर, अजमेर, सिकर, भिलवाडा, उदयपूर आणि कोटामध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. या शोभायात्रांमध्ये भाविकांची अलोट गर्दी लोटल होती. यामुळे एक धार्मिक उत्साह शिकेला गेलेला दिसून आला होता. याचपार्श्वभूमीवर जैन धर्मातील प्रतिष्ठीत आणि प्रचलित असणाऱ्या मुनी भट्टारक प्रमेय सागर यांनी राम महावीर यांचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच जैन आणि सनातन धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आह
Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने हल्
Shree Ram मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जॉय स्कूलचे संचालक अखिलेश मेबनना केरळातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर रक्त रंजीत हिंदू रामाची हरामी मुले असे आक्षेपार्ह अपशब्द लिहिण्यात आले. यामुळे आता शहरात संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून आता हिंदू संघटनांना याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांना निवेदन सादर करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Lord Shri Ram रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखा
Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित
संसदेत लवकरच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार असून उबाठा गट याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू, त्याआधीच संजय राऊतांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून अजब दावा केला आहे. वक्फचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
Hindu ब्रिटनच्या पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अलीकडच्या अहवालात, हिंदू समाजाला कट्टर उजव्या विचारसरणीच्या गटाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा निष्कर्ष केवळ पूर्वग्रहदूषित नाही, तर हिंदूंच्या शांतताप्रिय प्रतिमेला डाग लावणाराच आहे. हा आरोप म्हणजे, विवेकहीनतेचे उत्तम उदाहरण. ब्रिटनमधील हिंदू समाज दीर्घकाळ विविध समुदायांसोबत सलोख्याने राहिला आहे. त्यामुळे या अहवालाने निर्माण केलेल्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
Nonveg Banned हिंदू धर्मात चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या सणादरम्यान, ९ दिवसांचा उपवास असतो, अशावेळी दुर्गा पूजा केली जाते. तर सार्वजनिक मंडळ ९ दिवस देवीची देखभाल करतात. हे महत्त्व लक्षात घेता, नवरात्री दरम्यान, मध्य प्रदेशातील मैहरमध्ये मांसाहरी पदार्थाच्या विक्रीवर बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे धार्मिक पावित्र्याची अबाधित राहण्यास हातभार लागेल. याचपार्श्वभूमीवर आता प्रशासनाने संबंधित प्रकरणी काही आदेश जारी केले आहेत.
Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
अमेरिकेच्या ह्यूस्टन विद्यापीठात सुरू असलेला लिन्ड हिंदू रिलिजन हा अभ्यासक्रम सध्या चर्चेचा विषय आहे. भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने या अभ्यासक्रमाविरूद्ध हिंदूफोबिया म्हणजेच संबंधित अभ्यासक्रम हा हिंदूविरोधी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी म्हटले की, हा मार्ग हिंदू धर्माचे चुकीचे प्रतिनिधित्व केले आणि यातूनच राजकीय परिस्थिती विकोपाला गेली.
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
target Hindu shop बंगालमधील मालदा जिल्ह्यातल मोथाबाडी परिसरात गुरूवारी २१ मार्च २०२५ रोजी सांप्रदायिक हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाला घेऊन अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हल्लेखोरांनी रस्त्यावर उतरत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. आरोप आहे की, मुस्लिमांनी हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य केले आहे.
Dr. Hedgewar शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्यामरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
पूर्वी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र असलेले नेपाळ, आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या बुलंद आवाजाने दुमदुमून गेले आहे. नेपाळी नागरिक मोठ्या संख्येने राजेशाही आणि हिंदूराष्ट्राच्या पुनर्प्रस्थापनेसाठी ओली सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यानिमित्ताने नेपाळचा हिंदूराष्ट्र ते सेक्युलर राष्ट्र हा धार्मिक, राजकीय, सामाजिक इतिहास विशद करणारा हा लेख...
एक काळ असा होता की, हिंदू धर्मसंस्कृती भारताच्या पलीकडे अगदी दक्षिण आशियाई देशांपर्यंत पोहोचली, रुजली अन् बहरली. त्यामुळे अगदी इंडोनेशियापासून ते मलेशिया आणि पुढे थेट थायलंडपर्यंत हिंदूंचा प्रभाव वाढू लागला. भारतातील पल्लव राजांच्या काळात हे सगळे घडत होते. नवव्या शतकापर्यंत अनेक देशांत राजांपासून प्रजेपर्यंत सर्वांनी हिंदू धर्माचरणास प्रारंभ केला. दहाव्या शतकानंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली. दक्षिण आशियाई देशांतील काही देश मुस्लीम देशांमध्ये धर्मांतरित होत गेले.
Hindu उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राजेश आणि कुलसुम या मुस्लिम युवतीने हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलसुमने आपल्या हिंदू प्रियकर राजेशसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर कुलसुमने विवाह करत तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. कुलसुमने धर्मपरिवर्तन करत ममता झाली आहे. तिने आपल्या कुटुंबाला धोका असल्याची माहिती दिली आहे. कुलसुम म्हणाली होती की. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
Tirupati temple आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की, तिरूमालातील भगवान व्यंकटेश मंदिरात केवळ हिंदूंनाच काम करण्याची मूभा आहे. जे कर्मचारी इतर धर्मांमध्ये आस्था शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल. संबंधित विषयी माहिती त्यांनी देवांश नायडू यांच्या जन्मदिनी केली होती.
Nagpur Riots राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील दंगलीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. नुकत्याच नागपूरातील झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून होणार आहे.
डॉ. शंकर तत्ववादी यांचे दि. १३ मार्च रोजी हिंदू धर्मासाठी समर्पित जीवनाची ९३ वर्षे पूर्ण होण्याच्या एक आठवडा आधी निधन झाले. दि. २० मार्च २००८... दिल्लीच्या झंडेवाला येथील केशव कुंज संघ कार्यालय. गुरुवार असल्याने सकाळची शाखा विविध क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शंकरराव दिल्लीत असल्याने त्यांनीही हजेरी लावली. दि. २० मार्च हा त्यांचा वाढदिवस असल्याचे लक्षात येताच, सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोणीतरी ’जीवेत शरदः शतम्’ म्हटले, तेव्हा शंकरराव संकोचले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्
प्राध्यापक डॉ. शंकररावजी तत्ववादी हे एक प्रख्यात विद्वान, शिक्षक आणि समर्पित स्वयंसेवक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या जागतिक मोहिमेसाठी अर्पण केले. १९३३ साली जन्मलेले तत्ववादी राष्ट्रनिर्माण आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी भारतात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मोठ्या योगदानासाठी ओळखले जात. तत्ववादी यांचे शैक्षणिक जीवन अत्यंत प्रगल्भ होते. त्यांनी नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून ‘डॉक्टरेट’ प्राप्त केली. त
नागपूर दंगल १७ मार्च २०२५ रोजी घडली होती. याच दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आजही त्याचे विपरित पडसाद कायम असल्याचे दिसून येत आहेत. कट्टरपंथी जमावाने तुळस असणाऱ्या घरांवर हल्ला केला. देव देवतांच्या मूर्तींवर, घरांवर, वाहनांवर हल्ला चढवण्यात आला होता. या दंगलीनंतर नागपूरात शांतता असली तरीही परिस्थिती अद्यापही परिपूर्ण निवळली नसल्याचे दिसून येत आहे.
Hindu बिहारमधील मुजफ्फरपूर रेल्वेस्थानकाजवळ असणाऱ्या एका हिंदू मंदिरावर स्थानिक प्रशासनाने हतोडा चालवला आहे. या निषेधार्थ आता हिंदूंनी निदर्शने दर्शवली आहेत. तसेच २१ मार्च २०२५ रोजी मुजफ्फपूर बंदची हाक दिली आहे. या बंदला आता विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला सकाळी पहाटे ६ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यावेळी कोणताही एक अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.