नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमेरिकन कंपनी एनव्हिडीया यांच्यात करार करण्यात आला. एनव्हिडिया आणि रिलायन्स भारतात कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
Read More
तैवानची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी फॉक्सकॉन भारतात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्लांट उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. फॉक्सकॉन इलेक्ट्रिक वाहन(ईव्ही) विभागावर लक्ष केंद्रित करून बॅटरी उत्पादन व्यवसायाचा विस्तार करत आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी दिली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्षामुळे संपूर्ण जग अशांततेच्या गर्तेत आहे. त्यातच चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी अधूनमधून आगळीक करत असतो. पण, आता एका ‘थिंक टँक’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी सैन्यशक्तीचा वापर करणार नाही. त्याऐवजी चीन वेगळ्या योजनेवर काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तैवानकब्जाच्या याच ड्रॅगननीतीचे आकलन...
२०४८ पर्यंत समुद्रातील सर्वच्या सर्वच मासे संपुष्टात येतील, असा अंदाज काही अहवालांमधून नुकताच मांडण्यात असला, तरी असं काही खरंच घडलं तर काय होईल? ही विधानं ऐकून मासे खवय्यांच्या तर अगदी कंठाशी प्राण आले असतील. पण, हो हे अगदीच होऊ शकतं असं काही संशोधनांमधून सध्या समोर आले आहे.त्यानिमित्ताने अनावश्यकरित्या आणि अतिप्रमाणातील मासेमारी आणि त्याच्या परिणामांवर आज आपण चर्चा करणार आहोत.
एकमेकांशी वाद घालू लागले. वादाचं रूपांतर झटापटीत आणि त्यानंतर मारामारीत झालं. ते एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारू लागले. कुणी टेबलावर चढले, या सगळ्या गदारोळात एक जण तिथले ते कागद घेऊन पळून गेला. ही घटना आहे तैवानची आणि हे एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारणारे लोक आहेत तैवानचे नवनिर्वाचित खासदार.
सोलोमन आयलंड्स हा सहा मोठी बेटे आणि ९०० हून अधिक लहान द्वीपसमूहांचा प्रशांत महासागरातील छोटासा देश. पापुआ न्यू गिनीच्या उत्तर-पश्चिमेला, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पश्चिमेला पसरलेल्या सोलोमन बेटांची लोकसंख्या सात लाख ३० हजारांच्या घरात. नुकत्याच या देशातही निवडणुका पार पडल्या आणि तिथेही मालदीवप्रमाणेच चीनधार्जिण्या विचारांचा राजकीय पक्ष सत्तेत आला. त्यामुळे पाश्चात्त्य देशांची विशेषकरुन ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यानिमित्ताने सोलोमनमधील सत्तांतर आणि वाढता चिनी प्रभाव यांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठराव
तंत्रज्ञानाची महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि तैवानसारख्या देशांमध्ये सुद्धा चीनने ’एआय’चा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात, काही प्रमाणात यश मिळवले. चीनची ताकद एवढी मोठी असेल, तर भारताला नक्कीच सावध राहावे लागेल.
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यापैकी दोन प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सेमीकंडक्टर निर्मिती हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तेव्हा सेमीकंडक्टर म्हणजे नक्की काय? त्याचे स्वरूप, त्यातून होणारी आर्थिक उलाढाल, रोजगार निर्मितीच्या संधी यांचा आढावा घेणारा हा लेख...
चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. चीन आणि तैवानमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनच्या जे-१०, जे-११ लढाऊ विमानांनी स्ट्रेट ऑफ मेडियन लाइन ओलांडली.
लढाईदरम्यान भारताकडे असलेली विविध साधने वापरून चिनी सैन्याबद्दल अचूक गुप्तहेर माहिती जर पुरवता आली, तर त्याचा तैवानला आणि अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांना खूप फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने आपले सॅटेलाईट्स, टेहाळणी करणारी विमाने, ड्रोन्स आणि इतर साधनांचा वापर केला जावा.
मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र व तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारताच्या भूभागांवर दावा करतानाच हिंदी महासागर क्षेत्रामध्ये आणि दक्षिण चीन समुद्र परिसरात चीन हातपाय पसरत आहे. दक्षिण चीन समुद्र आणि त्या समुद्रातील सर्व ऊर्जास्रोत आपल्याच मालकीचे आहेत, असा चीनचा दावा. पण, दक्षिण आशियातील देशांना चीनचा हा दावा अमान्य आहे.
चेकबुक नीतीच्या माध्यमातून चीनने अनेक देशांना गंडा घातला आहे. आशिया आणि आफ्रिकेच्या कित्येक लहान आणि गरीब देशांना आर्थिक मदतीच्या नावाखाली आपल्या गोटात सामील केले. हे केवळ आशिया आणि आफ्रिकेपर्यंतच सीमित राहिलेले नाही. अल सल्वाडोर, ग्वाटेमाला, होंडुरास, निकारागुआ, पनामा, डॉमिनीकन गणराज्य यांसारखे मध्य अमेरिकन देशही आता चीनच्या प्रभावाखाली आले आहे. एकीकडे अमेरिका चीनच्या वाढत्या प्रभावाला थांबविण्यासाठी चीनच्या शत्रुराष्ट्रांशी हातमिळवणी करतोय, तर दुसरीकडे अमेरिकेचेच शेजारील राष्ट्र चीनसोबत हातमिळवणी करताहेत.
अणुबॉम्बचा संभाव्य धोका संपूर्ण जगाला माहीत आहे. जपानमधील नागासाकी आणि हिरोशिमा हे शहर, तर आजही अणुहल्ल्याचे परिणाम भोगत आहेत. २०११ साली जपानमधील फुकुशिमा शहरानेदेखील आण्विक रिएक्टर निकामी झाल्यानंतर झालेल्या उत्सर्जनाचा सामना केला होता. १९८६ साली सोव्हिएत संघातील चेर्नोबिल दुर्घटनेने संपूर्ण जग हादरले होते. या दुर्घटनेत जवळपास १ लाख, २५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर जगभरात आण्विक शस्त्र बनविणे, थांबविले जाईल, अशी अपेक्षा मानवतावाद्यांनी व्यक्त केली होती.
जरी केंद्र सरकारच्या स्तरावर भ्रष्टाचार संपवला गेला असला तरी, राज्य आणि स्थानिक सरकारी नेते आणि प्रशासकांनी अजूनही गाव, शहर आणि राज्य स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोक सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार करतील. भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेत वेगवेगळ्या पद्धती राबवत असूनही केवळ केंद्रातील मोदी सरकार सर्वच स्तरावरील भ्रष्टाचार संपवू शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेनेही पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे.
दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, पिवळा समुद्र सागरी क्षेत्रात, चीन आपल्या ऐतिहासिक अधिकारांचा हवाला देत ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द सी’च्या विरोधात त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील खडक, समुद्राखालील खडक, वाळू आणि बेटांवर आपले नियंत्रण मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रातील आपले दावे बळकट करण्यासाठी विविध ‘ग्रे झोन’ डावपेच वापरत आहे. त्याविषयी सविस्तर...
शी जिनपिंग यांची शुक्रवारी तिसर्यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून एकमताने नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे ते माओ झेडोंग यांच्यानंतर सर्वाधिक काळ चीनचे नेतृत्व करणारे नेते बनले आहेत. त्याचवेळी जिनपिंग यांच्या या तिसर्या कार्यकाळात जगासमोरील डोकेदुखी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
तैवानच्या वेदर ब्युरोने म्हटले आहे की रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी तैवानमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. आग्नेय किनार्यावरील ताइतुंग जवळ ७ किलोमीटरच्या परिघात हा भूकंप झाला. ताइतुंगच्या जवळ असलेल्या हुआलियनमधील काउंटी सरकारने सांगितले की, युलीमध्ये कोसळलेल्या सुविधा स्टोअरच्या इमारतीत दोन लोक अडकले होते, कोसळत्या पुलावरून पडलेल्या तीन लोकांसाठी बचावाचे प्रयत्न सुरू होते. चीन ने तैवान लगतच्या समुद्रात आण्विक स्फोटकांची चाचणी केल्यामुळे हे भूकंप झाले असावेत, अशी चर्चा सुरू असल्याचे दिसून आले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि तैवानच्या राष्ट्रध्यक्ष त्साइ-इंग-वेन यांच्या भेटीनंतर अपेक्षेप्रमाणे चीनला मिरच्या झोंबल्या आणि तैवानची चीनने नाकेबंदी सुरु केली. चिनी विमाने आणि युद्धनौकांनीही तैवानला वेढा घालून डोळे वटारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आता ऑगस्टअखेरीसही चीनची ही दादागिरी कायम आहेच. यानिमित्ताने चीन आणि तैवान संघर्षाचा इतिहास, एक चीन धोरण, अमेरिकेची भूमिका असा यासंदर्भातील विविध पैलूंना स्पर्श करणारा हा विश्लेषणात्मक लेख...
चिनच्या वाकड्या चाली आता जगासाठी काही नवीन नाहीत. आपल्या विस्तारवादी भूमिकेशी एकनिष्ठ राहून चिनी ड्रॅगन शेजारील देशांसह अन्य राष्ट्रांवरही विषारी फुत्कार सोडत असतो. आधी मदतीच्याआड जवळ करायचं आणि नंतर डंख मारायचा, हा चीनचा जुना धंदा! मग त्यात श्रीलंका, पाकिस्तान, तैवान आणि बांगलादेशसारखे देश भरडले जातात. चीनने आता नवी चाल खेळली असून, श्रीलंकेनंतर त्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
आधुनिक काळात लढले जाणारे युद्ध हे केवळ युद्धक्षेत्र किंवा युद्धात सहभागी देशांपुरतेच मर्यादित राहत नाही. त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असते. नुकतेच याचे उदाहरण म्हणून आपण रशिया आणि युक्रेन संघर्षाकडे पाहू शकतो. रशिया आणि युक्रेन संघर्षाची गाथा संपते न संपते तोच आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात वादास प्रारंभ झाला आहे
श्रीलंकेत नव्याने स्थापन झालेल्या नवनिर्वाचित सरकारचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी भारत सरकारने आपल्याला जीवदान दिले असे भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारचे व भारतीय जनतेचे आभार मानले. रशिया युक्रेन युद्धात देखील भारताने तारेवरची कसरत करून आपला पारंपारिक मित्र रशियाशी संबध चांगले ठेवताना युक्रेनला मदत केली. जगभरात भारत आणि भारतीयांवर प्रेम केले जाते.
नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या; चीनचा मात्र जळफळाट!
तैवान एक स्वशासित लोकशाही देश असून ज्याचा चीनने आपला प्रदेश असल्याचा दावा केला होता. तैवान हा आपल्या वन चायना वन पॉलिसीचा भाग असून त्यामध्ये अमेरिकेने पडू नये,
भारत सरकारने ‘लूक ईस्ट’ धोरण स्वीकारल्यानंतर नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीपासून सखोल द्विपक्षीय सहकार्याची दीर्घकालीन दृष्टी घेऊन तैवान आणि भारत एकमेकांच्या जवळ आले.
उद्या, दि. २४ मे रोजी टोकियोमध्ये होणारी ‘क्वाड’ बैठक महत्त्वाची ठरणार आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीनही राष्ट्रांनी रशिया विरोधात उघड भूमिका घेतली आहे, याउलट भारताची भूमिका वेगळी आहे. परंतु, याही भेटीत भारत आपली भूमिका पुन्हा एकदा मांडेल. युरोपात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आशियाई राष्ट्रांवरदेखील होत आहे. चीन-तैवानच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा नव्याने जागतिक व्यासपीठांवर चर्चेस येत आहे.
आफ्रिकेतल्या नागरिकांना चिनी कामगार, कारखाने आणि चीनविषयी खूप राग आहे. त्यामुळेच वेळोवेळी चिनी कारखाने, चिनी नागरिकांवर हल्ले झालेले आहेत. त्यातच कोरोनामुळेही आफ्रिकेतील चिनी गुंतवणुकीवरही परिणाम झाला असून भारतासाठी मात्र ती सुवर्णसंधी ठरु शकते.
चीनने या युद्धाला रशियाचे युक्रेनवरील आक्रमण म्हणण्यास नकार दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाही चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशीही असली तरी तिचा रशिया आणि चीन यांच्यातील कूटनैतिक संबंधांवर परिणाम होणार नाही, असे वक्तव्य केले आहे. रशियाने तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले असून, चीनने ‘नाटो’च्या विस्तारीकरणाला विरोध केला आहे.
झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया आणि लिथुएनियानंतर युरोपियन संघातील स्लोव्हेनियानेही तैवानमध्ये प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय घेतला. हा कुठल्याही प्रकारचा दुतावास नसला तरी दोन्ही देश एकमेकांच्या देशात अशाप्रकारे एकूणच संबंध वृद्धिंगत करण्यावर भर देताना आगामी काळात दिसतील.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी संशोधन करण्यासाठी तैवान सरकारने भारतीय संशोधक आणि इतिहासकारांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. खास यासाठी तैवान सरकारने आपले राष्ट्रीय अभिलेखागार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या तैवान दूतावासाचे उपप्रतिनिधी मुमिन चेन हे शनिवारी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एफआयसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.
आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात केवळ भारतालाच नाही, तर चीनच्या कुरापतींनी त्रस्त सर्वच देशांना ‘ड्रॅगन’ची अरेरावी मुळापासून उखडून टाकण्यासाठी आर्थिक हितसंबंध दूर सारत एकत्रितपणे कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कारण, चीनची समुद्रापासून ते अंतराळापर्यंत वाढती दादागिरी ही बऱ्याच देशांच्या सार्वभौमत्वासह जागतिक शांततेलाही सर्वार्थाने मारक ठरू शकते.
चीन तैवानवर आक्रमणाच्या तयारीत आहे का? तैवानवर ताबा घेण्याची शी जिनपिंग यांची इच्छा दुधारी तलवारीसारखी आहे. तैवान जिंकण्यात यशस्वी झाले, तर चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील शी जिनपिंग यांची पकड मजबूत होईल आणि त्यांचे महत्त्व वाढेल. त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातील विरोधकांची तोंडे बंद होतील...
चीनच्या या हट्टामुळे तैवानला इतर देशांबरोबर व्यापार करताना आणि इतर देशांमध्ये कार्यालये थाटताना ‘तैपेई’ सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली ही कार्यालये स्थापावी लागली. चीनने याला अप्रत्यक्षपणे मान्यताही दिली होती. भारतातही दिल्लीमध्ये ‘तैपेई‘ सांस्कृतिक केंद्र आहे आणि तेथे बसणारा प्रमुख अधिकारी हा ‘राजदूता’च्या पातळीचा असला तरी त्याला त्या केंद्राचा प्रमुख अधिकारी म्हणून संबोधले जाते.
चीनने नेहमीच तैवानवर अवैधपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आताही चीनची सैनिकी विमानं तैवानच्या हद्दीत अनधिकृतपणे येतात. चीनने हल्ला केलाच, तर अमेरिकेच्या मदतीने आणि इतर मित्रराष्ट्रांच्या मदतीने आम्ही चीनसोबत युद्ध करू, असे तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी म्हटले आहे.
सध्या ‘क्वाड’मध्ये तैवानप्रश्नावर चर्चा सुरू आहे. असे असले तरी ‘क्वाड’ सदस्यांकडून तैवानबाबत जबाबदारी आणि बांधिलकीची अपेक्षा करणे अमेरिकेसाठी मृगजळ ठरणार आहे. क्षमता आणि बांधिलकी या दोन्ही बाबतीत भारताला तैवानप्रश्नाचा विचार करावा लागणार आहे. जर भारताला पश्चिमी सीमेवर कमी अडचणी येणार असतील, तर आपली संसाधने इतरत्र वापरणे भारतासाठी सोयीचे ठरणार आहे.
वैश्विक ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेशी जग संघर्ष करत असतानाच, भारताने तैवानबरोबर 7.5 कोटी डॉलर्सचा ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. लवकरच ही चर्चा पूर्ण होईल व दोन्ही देशांत ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीसाठी करार केला जाईल, त्यात ‘फाईव्ह-जी’ मोबाईल फोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या उत्पादनांत वापरल्या जाणार्या ‘सेमिकंडक्टर चिप’चा समावेश असेल.
‘ऑकस’ करारामुळे जागतिक सत्तासंघर्ष आणि सत्ता संतुलन यामध्ये फार महत्त्वाचे बदल झाले आहेत. एकेकाळी जगाची विभागणी दोन गटांत झाली. तेव्हा त्याला ‘द्विधु्रवीय जग’ म्हणत. ९० साली सोव्हिएत रशिया कोसळला आणि जगात अमेरिका ही एकच महासत्ता राहिली. नंतर चीनचा उदय झाला आणि आता आशिया खंडातील अन्य देश हे सत्ताकेंद्र म्हणून उभे राहू लागले आहेत. जगाची आजची रचना अनेक धु्रवीय जगाची झालेली आहे. एकेकाळी सत्तासंतुलनाचे केंद्र युरोप होते आणि आता ते आशिया खंड होत चाललेले आहे.
तैवान आणि भारतातील शैक्षणिक संस्था व दोन्हीकडील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरू झाली पाहिजे. तैवान हा सध्या ’ सेमी कंडक्टर ’ उत्पादनामध्ये चीन, अमेरिका आणि युरोपनंतर अग्रेसर आहे. ‘सायबर सिक्युरिटी’मध्येही तैवान आघाडीवर आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील साहचर्य दोघांसाठी फायदेशीर ठरेल. चीनच्या आक्रमकतेला उत्तर म्हणून भारतानेही तैवानबरोबर जवळीक वाढविली पाहिजे.
चीनने या छोट्या देशाला आर्थिक कोंडी करण्याच्या धमक्याही दिल्या. पण लिथुआनिया अजून तरी या धमक्यांना घाबरलेला नाही अथवा नमलेला नाही. चीनच्या थयथयाटाचे खरे कारण म्हणजे लिथुआनियाच्या पावलावर पाऊल टाकून युरोपमधील इतर देशांनी त्याचे अनुकरण केले तर काय? हे आहे. तैवानच्या लिथुआनियातील राजदूतावासामुळे युरोपातील देशांचे लक्ष तैवानकडे वेधले जाणार आहे.
चीन सरकारने सुन दावू यांच्यावर देशासाठी संकट निर्माण करणे आणि सरकारवर हल्ला करण्यासाठी गट तयार करणे, असे अनेक आरोप लावले आहेत. त्यासाठी सुन दावू यांना १८ वर्षे तुरुंगवास आणि साडेतीन कोटी भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचे कारण काय तर २००३ साली सुन दावू यांच्यावर अवैधरीत्या निधी संकलनाचा आरोप चिनी प्रशासनाने केला होता.
तैवानबाबत जपान-अमेरिका यांच्यामध्ये ज्या प्रकारच्या सामंजस्य आणि सहमतीचे वातावरण दिसते, त्यावरून संरक्षण क्षेत्रामध्ये जपान आणि तैवान परस्परांचे महत्त्वाचे भागीदार बनू पाहत आहेत. “पूर्व आशियाई प्रदेशात तैवान आणि जपानला असलेला धोका एकसारखाच आहे,” असे तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे येत्या काळात जपानचे पंतप्रधान सुगा आणि तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी एकत्र येत परस्परांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक नवा मंच तयार केला, तरीही त्याविषयी आश्चर्
दक्षिण चिनी समुद्राचा मुद्दा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चिला जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने चीनने त्यावर आपली मालकी सांगितली आहे. मात्र, त्यास जपानसह अनेक देशांनी विरोध दर्शविला आहे. भारतानेही दक्षिण चिनी समुद्राविषयी आपले धोरण निश्चित केले आहे. मात्र, चीनने नेहमीप्रमाणे तेथे अरेरावी करण्यास प्रारंभ केला आहे. दक्षिण चिनी समुद्रावर आपला हक्क दाखविण्यासोबतच तेथे कृत्रिम बेटे निर्माण करून सैनिकी आणि नाविक तळ उभारण्याचीही सुरुवात चीनने केली. मात्र, य
भोगद्यामध्ये रेल्वे रुळांवरून घसरल्याने मोठा अपघात ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन चीनविरोधात फारसे कठोर नाहीत आणि यामुळेच चीनने पुन्हा एकदा गुंडगिरी सुरू केली असून, त्याचा प्रभाव तैवानवर पडल्याचे पाहायला मिळते. एका जागतिक संकेतस्थळावरील वृत्तानुसार चीन पुन्हा एकदा जगभरातील नेत्यांना तैवानशी संबंध वाढवू नका, असे इशारे देत आहे. तथापि, यामुळे केवळ तैवानलाच नुकसान सोसावे लागणार नाही, तर जगासमोरही अनेक बिकट समस्या उभ्या राहू शकतात.
तैवान अमेरिकेसह भारत, जपान व ऑस्ट्रेलियाकडेही आशेनेच पाहत असल्याचे स्पष्ट होते. फक्त जग त्याला प्रतिसाद कसा देते, हे लवकरच समजेल. मात्र, हे होत असतानाच तैवानने आमच्या मदतीला कोणी आले नाही, तरी आम्ही चीनविरोधात लढण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला टक्कर दिल्यास, त्याला धुळीस मिळवण्यास तयार असल्याचे आपल्या कृतीतून, ललकारातून दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
तैवानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनतेने, चीनला आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असे स्पष्टपणे बजावले आहे. चीनच्या विस्तारवादास तोंड देण्याची सर्व ती सिद्धता भारताकडून सुरू आहे. भारतीय जनताही सरकारच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे.
चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण संबंध
भारत आणि अमेरिकेने तैवानशी वाढवलेली जवळीक पाहता, चीनचा जळफळाट होणे तसे अपेक्षितच. मात्र, चीनच्या कुटील राजकारणामुळे जगाच्या पटलावर तैवान आपली ओळख निर्माण करू शकले नाही. परंतु, कोरोनावर यशस्वीपणे केलेली मात आणि आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी होण्याचा प्रयत्न ही तैवानला प्रकाशझोतात आणण्याची संधी आहे...
चिनी उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम बरोबरच आहे, पण त्यानंतर पुढे काय, हाही एक प्रश्न उभा राहतो. कारण, चीनने आज व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात असा प्रवेश केला आहे की, त्याला बाहेर ठेवण्यासाठी दृढनिश्चय तर हवाच, पण त्यापुढचा विचार करण्याची तयारीही हवी.
जी भीषण परिस्थिती इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये उद्भवली, तेवढे गंभीर स्वरुप सुदैवाने या देशांमध्ये कोरोनाने धारण केले नाही. तैवानही त्यापैकीच एक.