(World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला.
Read More
दाटीवाटीची वस्ती, गॅस सिलेंडर सारख्या ज्वलनशील पदार्थांची अवैध रीतीने केलेली साठवणूक, बेकायदेशीर झोपड्यांची उभारणी आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांत धारावीत आगीच्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. धारावीतील निसर्ग उद्यानाजवळ गेल्या महिन्यात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटाने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे वाढत्या दुर्घटना आणि दुसरीकडे दाट वस्तीमुळे अग्निशमन दलाला बचावकार्यात येणारे अडथळे अशा दुहेरी कात्रीत सापडलेले स्थानिक रहिवाशी यामुळे धास्तावले आहेत.
धारावीतील स्थानिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या 'धारावी सोशल मिशन' (डीएसएम) ने 'डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' (डीबीआयटीआय) च्या सहकार्याने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमात 'गॅस पाईपलाईन फिटर' चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या धारावीतील ११ उमेदवारांना थेट महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) मध्ये कायमची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये २ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
( International Womens Day Shailaja Gaste Hirkani in the cooperative sector ) राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणार्या नारीशक्तीप्रमाणेच ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या एकूण 21 संचालकांपैकी चार संचालक महिला आहेत. शैलजा गस्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा दि. 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ घेतलेला आढावा...
कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांचा दोनदिवसीय भारत दौरा नुकताच पार पडला. २०१५ सालानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले. त्यांचे स्वागत करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनयिक शिष्टाचार दूर सारून स्वतः विमानतळावर गेले होते. त्यानिमित्ताने भारत-कतार परराष्ट्र संबंधांचा ऊहापोह करणारा हा लेख...
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
स्नेहल तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित व अभिनित 'फुलवंती' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारित होते. दरम्यान, या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनेही जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. दरम्यान, नुकतीच फुलवंती चित्रपटाच्या टीमने हे यश सेलिब्रेट केले असून यावेळी फुला अर्थात प्राजक्ता माळी आणि चंद्रा अर्थात अमृता खानविलकर यांची नृत्याची जुगलबंदी रंगली होती.
पृथ्वीवरील तापमानवाढ ही शेती, त्यासंबंधीची जनावरे, मातीवरील भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया, असेंद्रीय म्हणजेच रासायनिक खतांचा बेसुमार वापर यांवर संबंधित आहे (greenhouse gas emission). यापासून अनेकजण अनभिज्ञ आहेत (greenhouse gas emission). अनेक शेतकर्यांना ही गोष्ट सांगितली असता, त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे दिसते (greenhouse gas emission). त्याविषयीच भाष्य करणारा हा लेख...
Phullwanti : स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी अभिनित, निर्मित फुलवंती चित्रपटाची कथा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी महत्वुर्ण भूमिका साकारत असून जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल गश्मीरकडून...
महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट, स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट, मराठीतील एक ‘बिग बजेट’ चित्रपटांपैकी चित्रपट, अशा अनेक वैशिष्ट्यांसह पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘एक राधा एक मीरा’ या म्युझिकल लव्ह स्टोरीबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असताना निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटाची निर्मिती अविनाशकुमार प्रभाकर आहाले यांनी केली असून त्यात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आदींच्या
मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरुपात आपल्यासमोर येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे यांचं पहिलं दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असणारा ‘फुलवंती’ हा ऐतिहासक चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला.
देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Railway Jihad उत्तर प्रदेशातील कानपूर येथील देहाट जिल्ह्यात रेल्वे रूळावर गॅस सिलिंडर ठेवत रेल्वे जिहाद करण्याचा कट होता. संबंधीत रेल्वे चालकाने रेल्वे रूळावरील गॅस सिलिंडर पाहताच आपत्कालीन ब्रेक लावत प्रवाशांचा जीव वाचव आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली आहे. पोलिसांनी घटनास्थ्ळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत.
सरकारने पेट्रोलियम व कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर (Windfall Tax) मध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे. सरकारने शुक्रवारी या संदर्भात आपले निवेदन स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की करात कपात करत ५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने बाजारात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली आहे. मुख्यतः एलपीजी गॅस हा व्यवसायिक वापरासाठी रेस्टॉरंट व खानावळीत वापरला जातो. जून १ पासून ६९ रुपयांची कपात एलपीजी गॅसमध्ये करण्यात आली आहे.
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आज सरकारने व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. १ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
रशिया आणि इराणशी होणार्या नैसर्गिक वायू व्यापारातून तुर्कमेनिस्तानला फार मोठं उत्पन्न मिळते. पण, बर्डीमुखामेदोव्ह यांच्या अदूरदर्शीपणामुळे रशियाबरोबरचा व्यापार धोक्यात आला आहे. सामान्य जनतेची अवस्था मुळातच अत्यंत दरिद्री आहे. कारण, देशाच्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा राजकारणी व हितसंबंधी लोकांच्या खिशात जातो. अशा स्थितीत नैसर्गिक वायूचा व्यापारही जर मंदावला, तर अवस्था आणखीच बिकट होईल.
घाऊक बाजारातील व्यवसायिक गॅस व जेट फ्युएल किंमतीत वाढ झाली आहे. ऐनवेळी ही भाववाढ झाली असली तरी त्याची नेमकी कारणे अजून स्पष्ट झाली नाहीत. महानगरातील १९ किलो गॅसची किंमत २५ रूपयांने दरवाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅसची घाऊक किंमत दिल्लीत १७९५ प्रति गॅस सिलेंडर होऊन मुंबईसारख्या ठिकाणी ही किंमत १७४९ रूपये प्रति सिलेंडर कलकत्ता व चेन्नई यैथे अनुक्रमे १९११ व १९६०.५० रूपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ३इव्ही इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीमध्ये ९६ कोटींचे समभाग ओतण्यासाठी त्या कंपनीबरोबर शेअर सबस्क्रिप्शन करारावर (एसएसए) सह्या केल्या. ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहे, सामान्य क्लोजिंग तरतूदींच्या अधीन आहे. पहिली साखळी या महिन्याच्या अखेरीला गुंतवली जाणे अपेक्षित आहे.
सध्या सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेली 'द रेल्वे मॅन' ही वेब मालिका केवळ भारतातच नाही तर जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. जगातील ३६ देशांमध्ये ही वेब मालिका पाहिली जात असून या मालिकेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या 'द रेल्वे मेन' या अस्वस्थ करणाऱ्या वेब मालिकेने जगभरात डंका वाजवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी यांच्या शेयरमध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे. तर अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेयरमध्ये सुद्धा तेजीचे वातावरण आहे.
एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरण्याची भारतीय क्रिकेट संघाची संधी यंदाही हुकली. रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून दारुन पराभव केला. भारताची झालेली ही हार प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावून गेली. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच समाज माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया...
संदीप कुमार गुप्ता हे GAIL (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत जी भारतातील एक आघाडीची नैसर्गिक वायु कंपनी आहे, जिचे व्यापार, पारेषण, एलपीजी निर्मिती आणि पारेषण, एलएनजी री-गॅसिफिकेशन, पेट्रोकेमिकल्स, शहरी वायु, ई अँड पी, इ. नैसर्गिक वायु व्हॅल्यू चेनमध्ये विविधांगी हितसंबंध आहेत. गुप्ता हे गेल गॅस लिमिटेड, ब्रह्मपुत्रा क्रॅकर आणि पॉलीमर लिमिटेड ह्या कंपन्यांचे सभापती आहेत आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडचे संचालक आहेत. ते केंद्र शासकीय सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टँडिंग कॉन्फ
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( बीपीसीएल) ने सप्टेंबरमध्ये पुनरागमन केले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीला नफ्यात वाढ झाली आहे. जुलै सप्टेंबरमध्ये एकत्रित नफा ८२४३.५५ कोटींचा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ३३८.४९ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. बीपीसीएलचे करापूर्वीचे उत्पन्न ११२८.२९ कोटींवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात याचवेळी कंपनीला १२३.१७ कोटींचा तोटा झाला होता.
'बंगाल गॅस कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरूणांना नोकरीची संधी मिळणार आहे. 'बंगाल गॅस कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध रिक्त पदांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ०३ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
ठाणे पश्चिमेकडील नौपाडा येथील भास्कर कॉलनी ते ब्राह्मण सोसायटी परिसरात महानगर गॅसची सेवा ढेपाळली असुन नागरीक त्रस्त झाले आहेत. शनिवारी दुपारपासुन महानगर पाईप गॅसची सेवा खंडीत झाल्याच्या तक्रारी करूनही महानगर गॅसकडून तंत्रज्ञ पाठवण्यात टोलवाटोलवी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.यासंदर्भात महानगर गॅसशी संपर्क साधला असता मोबाईल नंबर बंद आढळला.
घरगुती गॅसच्या किंमती २०० रुपये कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता व्यवसायिक ( कर्मशिअल) सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १५८ रूपयांनी किंमत Oil Marketing Companies ने कमी केल्या आहेत. १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५८ ने कमी झाल्याने त्याचा फायदा अन्नपदार्थ, व इतर निगडित व्यवसायिकांना होऊ शकतो. आजपासून ही दर सवलत लागू झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने गॅसचा सबसिडी किंमतीत अधिक २०० रूपयांनी घट केली आहे. एकप्रकारे घरगुती विनिमयासाठी हे एकप्रकारे सर्वसामान्य माणूस आणि गृहिणी यांना दिलासा मिळणार आहे. सबसिडीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार असून यामुळे देशात गॅस किंमती आटोक्यात येणार आहे. नुकतीच ५० रूपयांनी एलपीजी गॅसची किंमत वाढली होती
दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या सागरपूर भागातील एका सरकारी शाळेतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत मध्यान्ह भोजन घेतल्यावर पोटदुखी आणि उलट्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दि. २५ ऑगस्ट रोजी घडली.
अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भार
भारतीय स्वातंत्र्य दिन आणि ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात जाऊन जवानांचे मनोरंजन करणारे, सांस्कृतिक चळवळ राबविणार्या संतोष परब यांच्याविषयी...
एस्सार ऑईल अँड गॅस एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन लिमिटेडने (ईओजीईपीएल)३१ मार्च अखेरीस ३३५ कोटी रुपयांचा भरघोस निव्वळ नफा कमावला आहे.मागील आर्थिक वर्षात २२-२३ मध्ये 212 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ईओजीईपीएल सध्या भारतातील दोन तृतीयांश वायू उत्पादन कोळशाच्या सीमपासून तयार करते,ज्याला कोल बेड मिथेन (सीबीएम) म्हणतात.आणखी २०० विहिरी खोदण्यासाठी येत्या १८ ते २४ महिन्यांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.त्यातून दररोज ०.८४ दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक मीटर सीबीएमचे उत्पादन झाले.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची अकाली बातमी १५ जुलै रोजी समजली. अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचा मृतदेह तळेगावमध्ये ते राहात असलेल्या घरामध्ये आढळून आला. महाजनींच्या मृत्यूची ब
युक्रेनमधून सुरक्षितपणे अन्नधान्याची निर्यात होण्यासाठी करण्यात आलेल्या काळा समुद्र करारातून रशियाने अंग काढून घेतले आहे. याचा विपरित परिणाम आफ्रिका आणि जगातील काही गरीब राष्ट्रांना होणार्या अन्नधान्याच्या पुरवठ्यावर होणार असून, जागतिक बाजारात धान्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात गतवर्षी विक्रमी धान्योत्पादन झाल्यामुळे भारताला नजीकच्या भविष्यात, तरी या किंमतवाढीची झळ बसण्याची शक्यता कमी आहे.
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच सरकारी पातळीवर काम सुरू दिसते. यासाठी अनेक स्तरांवर कार्यरत संस्था असल्या तरी त्यांचे हे कार्य लोकसंख्या आणि समस्येच्या अनुषंगाने विचार केल्यास कसे तुटपुंजे पडते, याचा प्रत्यय सध्या काही घटनांतून येताना दिसतो. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ अर्थात हरितगृह वायूंमुळे वातावरणीय बदलावर होणारा परिणाम सर्वश्रुत आहेच. याच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन आणि त्याने गाठलेली दशकभरातील सर्वोच्च पातळी हे वृत्त अलीकडेच झळकले. सध्या
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी फ्रान्सने कमी अंतराच्या विमान उड्डाणांवर नुकतीच बंदी घातली आहे. कारण, विमानांमधून होणारे कर्ब तसेच हरितगृह वायू पृथ्वीवरील वायूमंडल प्रचंड प्रदूषित करुन ओझोनच्या थराला मोठे भगदाड पाडण्यास बर्याच अंशी जबाबदार ठरते. त्यानिमित्ताने हवाई वाहतूक आणि प्रदूषणाचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजनांचे केलेले हे आकलन...
विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी नवीन धोरण मंजूर केले आहे. यासोबतच पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीची कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
जगात सर्वत्र आर्थिक अस्थिरतेचे वातावरण असताना, भारताने सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत, जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा लौकिक मिळवला आहे. जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. योजना प्रभावीपणे कशा राबवायच्या, हे केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. म्हणूनच महासत्तेकडे भारताची वेगाने घोडदौड सुरु आहे.
भोपाळ वायू दुर्घटनेतील पिडीतांना ७ हजार ८४४ कोटी रुपयांची अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची विनंती करणारी केंद्र सरकारने दाखल केलेली उपचारात्मक याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली आहे.
अमेरिकेतील जो बायडेन यांचे सरकार ’नॉर्ड स्ट्रीम’ इंधन वायूवाहिनी उद्ध्वस्त करण्यात अमेरिकेचा काहीही हात नाही, हे घसा कोरडे करून सांगत असले, तरी फक्त आणि फक्त अमेरिकेकडे हे घडवून आणण्याबद्दलचे तंत्रज्ञान आणि त्यासाठीच्या सुविधा असल्याने अमेरिकेकडेच संशयाची सुई वळते, हे निश्चित.
कुठल्याही लोकशाही देशात अर्थव्यवस्थेबाबत नियमितपणे साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मोदी सरकारच्या विकासाची आठ वर्षे ही मन्वन्तराची नांदी ठरली आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष येईपर्यंतच्या अमृत काळात सर्वसामावेशक विकास घडवणारा प्रगल्भ आणि विकसित समाज म्हणून आपली ओळख निर्माण करणे, हे आपले सार्वजनिक उद्दिष्ट असायला हवे. मोदी सरकारच्या निवडणूकपूर्व शेवटच्या अर्थसंकल्पाकडूनही अशीच काहीशी अपेक्षा आहेत.
घरगुती म्हणजेच एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने एक नवी अपडेट जाहीर केली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता प्रत्येक गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड दिला जाणार आहे. हे सिलिंडर लवकरच देशभरात उपलब्ध होतील. अनेकदा एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे कुठेच मिळत नाही पण आता या QR Codeच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. स्मार्टफोनवरुन तुम्ही हा QR कोड स्कॅन करुन तुमच्या प्रश्नांची विस्तृत माहिती जाणून घेणार आहात. हा कोड सिलेंडरच्या आधारकार्डस
भारत आणि रशियात दीर्घ काळापासून दृढ संबंध आहेत. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही देशांनी सतत एकमेकांची मदतही केली. विद्यमान परिस्थितीतही रशियाबरोबरील भारताची मैत्री एका नव्या आयामासह पुढची वाटचाल करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०१५ मध्ये ‘ईस्टर्न इकोनॉमिक फोरम’ची स्थापना केली होती. पूर्वेकडील क्षेत्रांचा विकास करण्याचा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. चालू महिन्याच्या ५ ते ८ सप्टेंबरदम्यान या ‘फोरम’च्या सातव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतालाही त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. आ
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आल्यापासून भारत दररोज नवनव्या क्षेत्रात भरारी घेत आहे. कितीतरी विकसनशील देश भारताने पाऊल उचललेल्या मार्गाचे अनुसरण करत आपल्या मागे-मागे चालण्याला आपले भाग्य समजत आहेत. जगातील तमाम मोठमोठ्या देशांनाही भारतच भविष्य असल्याचे कळून चुकले आहे आणि याचमुळे काहीही झाले तरी जगभरातील देश भारताबरोबरील आपले संबंध बिघडवू इच्छित नाहीत.
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक घटना घडली आहे. देशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये घसरण झाली असून सीएनजी ६ तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे
श्रीलंका एरव्ही फारसा चर्चेत नसणारा देश अलीकडे वरचेवर ठळक बातम्यांमधून दिसतो. श्रीलंकेचे नागरिक सध्या अभूतपूर्व आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. दिवसाचे १२ तास इथे वीज नाही. पेट्रोल आणि गॅससाठी काही किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसतात. कागद नाही म्हणून परीक्षा रद्द कराव्या लागतात, अशी परिस्थिती. जीवनावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत अन् या सगळ्याविरुद्ध लोक रस्त्यांवर उतरले. विशेष म्हणजे, बहुतांशी आंदोलने ही शांततामय मार्गाने होत आहेत.
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील एका कारखान्यात बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी टाकी साफ करताना विषारी वायू घेतल्याने उत्तर प्रदेशातील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन बेशुद्ध पडले, असे पोलिसांनी सांगितले. बेशुद्ध पडलेल्या दोन कामगारांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते झज्जरच्या बहादूरगडच्या रोहाड येथील औद्योगिक परिसरात असलेल्या युनिटमध्ये कचरा टाकी साफ करत होते. हा कारखाना वाहनांसाठी गॅस किट बनवतो, असे पोलिसांनी सांगितले.
लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.