गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
Read More