pilot

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड झळकणार कोकणी गाण्यात, म्हणाला,"कोळी वेशभुषेत नाचताना..."

देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्य

Read More

लव फिल्म्सचा मल्टीस्टार चित्रपट "देवमाणूस" चे अनोखे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला!

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके अशा ह्या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित "देवमाणूस" टीझरच्या अपेक्षा वाढवतात.

Read More

देवमाणूस फेम किरण गायकवाडचा ‘नाद’ चित्रपटात दिसणारे हटके अंदाज

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली 'देवमाणूस' ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. 'नाद' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरवरील किरणची भेदक नजर 'नाद' करायचा नाय असंच जणू सांगत असल्य

Read More

मतदानाविषयी दिशाभूल करणाऱ्यांना उत्तर देणार – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

लोकसभा निवडणुकीविषयी संशयाचे वातावरण का निर्माण केले जाते आणि त्यामागे कोण आहेत, याचे उत्तर लवकरच देण्यात येईल; असे प्रतिपादन मुख्य केंद्रीय आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केले. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेविषयी दिशाभूल करण्याच्या प्रकारावरही त्यांनी उत्तर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121