राज्य सरकारतर्फे केंद्राच्या महत्वकांशी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हर घर जल: जनजीवन मिशनद्वारे पाण्याबरोबर स्वच्छताही हे अभियान राबविले जाणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी करण्यासाठी हा सुमारे २०,००० कोटी रुपये हा निधी वर्ग केला जाणार आहे. तसेच १६५६ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प असणार आहेत.
Read More