देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हे युग यद्धाचे नाही’, हीच भूमिका भारत मांडणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बुधवारी केले. राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये (आरबीसीसी) ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिवसभर बैठक होणार आहे. त्याविषयी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकारांशी विशेष संवाद साधला.
Read More