online permission

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच

Read More

अतिक्रमणधारकांच्या हल्ल्यात अभियंत्यांसह पोलीस अधिकारीही जखमी

मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या

Read More

थोर समाजसुधारक व राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाज सुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाज सुधा

Read More

चैत्यभूमी स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी बोलणार - आठवले

Chaityabhoomi ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथील स्तूप अनेक वर्षांपासून उभा असून तो जीर्ण झाला आहे.त्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात यासाठी या स्तूपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून स्तूप दीक्षाभूमी प्रमाणे भव्य स्तूप उभारावा;त्यासाठी आंबेडकर कुटुंबीयांशी महापालिकेने चर्चा करावी. चैत्यभूमीजवळचा रस्ता अधिक १५ फूट वाढविण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आपण सीआरझेड च्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू असे आश्वासन आज केंद्रीय सामाजिक न्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121