स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संविधानिक चौकटीत शक्य झाले आहे. बाबासाहेबांचे योगदान एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय, नगरविकास व परिवहनमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले
Read More
धर्म, संस्कृती आणि विशेषतः सामाजिक समरसतेला धरून कशी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक साम्यता?
मुंबई : “प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत महापालिका शाळेत शिक्षण घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे,” असे मत माजी मंत्री विजय (भाई) गिरकर ( Bhai Girkar ) यांनी गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. ‘समता परिषद’ मुंबईच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परिक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दादर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकूण ६० विद्यार्थ्यांचा सत्का
आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बदल घडवून आणण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नुकतीच अधोरेखित केली. ‘विकसनशील राष्ट्रांना सध्याच्या यंत्रणेत न्याय मिळत नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच विकसित राष्ट्रेच या रचनेचा सर्वाधिक लाभ घेत असल्याने, शाश्वत विकासासाठी या रचनेत बदल घडवून आणण्याची त्यांची मागणी योग्य अशीच. त्याचे आकलन...
कामाच्या ठिकाणी सर्वांगीण विकास, विविधता, प्रगती ही भारतीय नोकरदार वर्गाची पसंती असल्याचे एका नव्या अहवालात स्पष्ट झाले आहे. सुधारित धोरणे, कौशल्य विकास, लवचिकता याला भरती करणारा कर्मचारी पसंती देत आहेत असे मॅनपॉवर ग्रुपचा अहवालात म्हटले आहे.
महिला समानता दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या ठाणे केंद्र आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भवनात "महिलांचे अधिकार आणि हक्क" या विषयावर ऍड.निर्मला सामंत यांनी उत्स्फूर्त व्याख्यान दिले. अनेक क्षेत्रातील कायदेविषयक माहिती देऊन महिलांशी मुक्त संवाद साधला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती. दि. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन आमच्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शक्ती देणारा दिवस आहे. एप्रिल म्हटले की, पहिली आठवण येते ती दि. 14 एप्रिलची, भीमजयंतीची. डॉ. आंबेडकर जयंतीची वर्षभर आंबेडकरी जनता वाट बघते आणि भीमजयंती दिवाळीसारखी साजरी करते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते.
पश्चिमी जगाची आज जी वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती आपल्याला दिसते आहे आणि त्या भौतिक प्रगतीतून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे आपण दिपून गेलो आहोत, ती एका रात्रीत झालेली नसून गेली किमान ५००-७०० वर्षं हळूहळू होत गेलेलीआहे आणि प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असा प्रश्न करा असं आम्हाला पाश्चिमात्यांनी कशाला सांगायला हवं? उपनिषदांमधलं सर्वश्रेष्ठ मानवी तत्वज्ञान हे शिष्याने गुरूला केलेल्या प्रश्नांमधूनच तर निर्माण झालंय - ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा.’
नागालॅण्डमधील राज्यसभेच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान ४४ वर्षीय एस. फांगनॉन कोन्याक यांना मिळाला आहे. बिनविरोध निवड झालेल्या कोन्याक या नागालॅण्डमधील कोन्याक नागा या वनवासी समुदायाच्या नेत्या आहेत
सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. १९०९ मध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ साली जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता दिली. यावर्षीची महिला दिनाची थीम आहे. ‘जेंडर इक्वॅलिटी टूडे फॉर अ सस्टेन्बल टूमारो’ म्हणजेच ‘एका शाश्वत उद्यासाठी आजची लैंगिक समानता.’ त्याविषयी...
हैदराबाद मधल्या शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत आणि समाजसुधारक रामानुजाचार्यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा ५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुर्तीचे अनावरण होणार आहे. एकूण ४५ एकरच्या जागेत ही मुर्ती बांधण्यात आला असून २१६ फूट उंच असणाऱ्या या मुर्तीस 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' असे नाव देण्यात आले आहे.
दि. ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ यंदाही दरवर्षीप्रमाणे नव्या संकल्पनेसह साजरा होईल. अनेक जण यानिमित्त महिला सबलीकरण, सक्षमीकरण याबद्दल आणाभाका घेतील, माता-भगिनींना शुभेच्छाही देतील. त्यांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी एकत्र येऊ, अशा शपथाही घेतील. पण, त्या दिवशीही अनेक जण आपल्या हक्कांबद्दलही प्रश्न विचारतील, त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रश्न...
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर उत्साहाने साजरा करण्यात आला. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६नोव्हेंबर, २०१५रोजी याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी संविधान दिन उत्साहाने आणि श्रद्धेने ठिकठिकाणी साजरा होतो. डॉ. आंबेडकरांना आदर्श मानणार्याे माझ्यासारख्या आंबेडकरवाद्यास हे सर्व बघून अतिव आनंद होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक समरसतेचे काम महान आहे. त्यांनी लिहिलेली ‘राज्यघटना’ ही स्वतंत्र भारतासाठी अमूल्य भेट आहे.
एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा
आज १८ सप्टेंबर. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन’ म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला आहे. समान वेतन कसे, तर लिंग, जात, धर्म, वंश, प्रांत यानुसार वेतन न मिळता, प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या कामानुसार वेतन मिळावे. हा पुरुष आहे म्हणून याला जास्त वेतन आणि ही स्त्री आहे म्हणून तिला कमी वेतन, या अलिखित लिंगभेदाला खिळ बसावा, असा या दिनामागचा उद्देश. त्याचसोबत वर्णभेद म्हणजे श्वेतवर्णीय कामगाराला जास्त वेतन, तर तुलनेने अश्वेतवर्णीयाला कमी वेतन हेसुद्धा पाश्चात्त्य देशात आजही घडत आहे, तर या असल्या वर्णभ
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन
कुराणामध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेखच नाही. मात्र, काहीजण म्हणतात, हदिसमध्ये महिला खतना प्रथेचा उल्लेख आहे. मोहम्मद यांना उम हबिबा नावाची महिला सांगते की, “तुम्ही बंदी घातली तर मुलींची खतना पद्धत थांबेल.” यावर मोहम्मद म्हणतात, “खतना करणे सक्तीचे नाही, पण ते केल्याने चेहर्यावर तेज येते आणि त्या स्त्रीच्या पतीला आनंद मिळतो.” अर्थात, काही स्वार्थी विकृत लोकांनी याचा संदर्भ देत असे जाहीर केले की, मोहम्मद यांची खतना पद्धतीला मान्यता होती. या गैरसमजुतीमुळे आजही जगात महिलांवर हा अनन्वित अत्याचार होत आहे. याचा वि
ही वेळ राज्यघटनेतील 'बंधुता' हे तत्त्व जगण्याची आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या देशबांधवांना प्रत्येकाने कर्तव्य भावनेने मदत करण्याची गरज आहे. जे गरीब आहेत, बेघर आहेत, ज्यांना कोणताही निश्चित व्यवसाय नाही, घरकाम करून ज्या महिला संसार चालवितात, त्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्मान खुराना याने आज ट्विटरवर टिझर प्रदर्शित झाल्याचे जाहीर केले मात्र त्यावर क्लिक केल्यास हा व्हिडिओ प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा ठरतो.
२०१३च्या जून महिन्यात आम्ही काश्मीरला सहलीनिमित्त गेलो होतो, तेव्हाचा अनुभव आजही विसरता येत नाही.
गाव-खेड्यापासून देशोदेशांतील महिलांची स्थिती आणि अधिकारांबाबत नेहमीच चर्चा केली जाते. सोबतच एकविसाव्या शतकात आता महिलांचे स्थान पुरुषांच्या बरोबरीचेच असल्याचे किंवा झाल्याचेही दावे केले जातात. मात्र, यात कितपत सत्यता आहे? खरेच का, महिलांना पुरुषांइतकेच अधिकार मिळाले आहेत? महिला खरोखरच पुरुषांइतक्याच स्वतंत्र आहेत का? हे प्रश्न विचारल्यास उत्तरात काही जण नक्कीच ‘हो’ म्हणतील, पण वास्तव याहून निराळेच आहे.
‘समानतेच्या देखाव्या’चा प्रयोग रविवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) अर्थात दुबईत पार पडला. निमित्त होते, ‘जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स अवॉर्ड २०१८’चं. आता ‘जेंडर इक्वॅलिटी’ म्हणजे स्त्री-पुरुष समानता. तर युएईसारख्या इस्लामिक कडक कायदेकानून पाळणाऱ्या देशात हा असा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. पण, रविवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची छायाचित्रे ट्विटरवर व्हायरल झाली आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला की, नेमकी स्त्री-पुरुष समानता दिसतेय तरी कुठे? हा प्रश्न पडावा, इतपत समानतेचा अभाव या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवला.
जीवनावश्यक कौशल्ये मुले, मुली दोघांनाही यायला हवीत याचा आग्रह धरणे म्हणजे खरी समानता.
वयाच्या २३व्या वर्षी फुटबॉलमधील सगळ्यात प्रतिष्ठित बैलन डिओर पुरस्कार मिळवणारी एडा. एडाने ३०० गोल केले. तिची कामगिरी अभिमानास्पदच आहे. खेळाप्रती निष्ठापूर्वक सराव या तिच्या गुणांनी तिला क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च पद बहाल केले, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
लोक संविधानाला न जाणता, न समजता त्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात आणि वर संविधानाचा गैरअर्थ लावत संविधान केवळ आमचेच म्हणतात, तेही संविधानाचे मारेकरी आहेत.
जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या सप्ताहाचे समापन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्यासह अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.