( Narendra Modi on Man Ki Baat ) “भारतीय नववर्षाची सुरुवातही आजपासून होत आहे. ही ‘विक्रम संवत २०८२ ’ची सुरुवात असून गुढीपाडव्याचा दिवस हा खूप पवित्र आहे. हे सण आपल्याला भारतातील विविधतेतील एकतेची अनुभूती देतात,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन कामे दिली आहेत. तेे म्हणाले की, “या उन्हाळ्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचे असून ते ’माय हॉलिडे’सह सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहे,” असा टास्क दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. 30 मार्च रोजी ’मन क
Read More
सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२३ मधील ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांना संबोधिक केले होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचा १०८ वा भाग प्रदर्शित झाला होता. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “१०८वा भाग खूप खास आहे. कारण ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या या भागात काही सद्गुरु जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे ऑडिओ मेसेज ऐकवले ज्यात अक्षयने ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना आरोग्य विषयक काही टीप्स दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातच्या १०४ व्या भागात देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी जी-२० शिखर परिषदेच्या यजमानपदाचाही उल्लेख केला. मन की बात कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, भारत जी-२० शिखर परिषदेचे यजमानपदासाठी पूर्णपणे तयार आहे.
दि. १८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला. तसेच क्षयरोगमुक्तीचे हे लक्ष्य जरी मोठे असले, तरी देशातील जनतेच्या आणि युवापिढीच्या सहकार्याने आपण हे ध्येय नक्कीच गाठू शकतो, असा विश्वासदेखील मोदींनी व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर क्षयरोगमुक्तीसाठी सरकारची ध्येय-धोरणे आणि सामान्य नागरिकांची भूमिका याचा आढावा घेणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन केले. याचा फायदा १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ८४ जिल्ह्यांना होणार आहे. 'मन की बात' चा १०० वा भाग येत्या रविवारी म्हणजेच ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार असतानाच पंतप्रधानांनी नव्या ट्रान्समीटरचे लोकार्पण केले आहे.
रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित केलेल्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिवादनही केले. यादरम्यान ते मराठीतून बोलत होते.
“तुम्ही मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधान पद या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीच, तर सेवेसाठी आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
“देशात नकारात्मक व्हायरल पसरविणे अतिशय सोपे आहे, पण नागरिकांनी सकारात्मक व्हायरल पसरविण्यासाठी एकत्र यायला हवे,” असा महत्त्वाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज ६८वा जन्मदिन आहे. जगभरात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रत्येकाला त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पाचआदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केल्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रवीवारच्या त्यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय रेडीओ कार्यक्रमात घेतली आहे.
एक काळ होता जेव्हा आज भारतातील कुठले खेळाडू खेळतील असा प्रश्न विचारला जायचा मात्र आता असा काळ आला आहे, की लोक विचारतात आज आपल्या खेळाडूंनी किती पदके जिंकली. राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. भारतीय खेळाडूंच्या यशावर मला अभिमान आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केल्या. मन की बात कार्यक्रमाच्या ४३ व्या भागात आज ते बोलत होते.
यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हितांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळावा, शेतकऱ्यांना आधी स्थानीय बाजारपेठेत ग ग्लोबल मर्केटमध्ये देखील उचित स्थान मिळावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधनाता ते बोलत होते.