आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरर
Read More
आजवर अनेक सत्पुरुष, संत, महात्मे यांनी आपल्या तपश्चर्येतून, साधनेतून गवसलेले ज्ञान, कोणताही आडपडदा न ठेवता जनसामान्यांसाठी सांगत आले आहेत. त्याने या जगातील लोक ज्ञानी व्हायला हवे होते. पण, तसे तर दिसत नाही. येथील अज्ञानी जीव आहे तिथेच आहेत, असे स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या भागात सांगितले आहे. श्रेष्ठांनी आपले आत्मज्ञान लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे.
मार्च महिन्याच्या मध्यातच महाराष्ट्रातील धरणांनी, तलावांनी तळ गाठला आहे. कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी मार्च महिना उजाडला की दुर्देवाने उन्हाइतक्याच तीव्र पाणीटंचाईच्या झळाही जाणवू लागतात. केवळ ग्रामीण भागांतच नाही, तर शहरी भागांमध्येही अशीच स्थिती. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटकमधील बंगळुरुमध्येही पाणीटंचाईच्या समस्येने असेच भीषण रुप धारण केले आहे. तेव्हा, पाणीटंचाईच्या या समस्येवर पावसाच्या पाण्याची पद्धतशीर साठवणूक हा एक शाश्वत उपाय. पर्जन्यजल व्यवस्थापन, संवर्धन आणि साठवणूक या क्षेत्रात कार्यर
वझे - केळकर महाविद्यालय, मुलुंड (पूर्व) येथे 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले आहे. दि. १४ मार्च २०२४ रोजी 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याकरिता वझे-केळकर महाविद्यालयाकडून सदर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे (आयसीसीआर) देशाची राजधानी दिल्ली येथे भारतीय ज्ञान प्रणाली या विषयालर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योगसाधना करीत असत. कुंभक प्राणायाम, योगनिद्रा व शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक श्वास विरहित अवस्थेत अनेक तास राहू शकतो. त्यामुळे आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. ज्याप्रमाणे बर्फ विरघळल्यावर त्याचे रुपांतर पाण्यात होते. पाणी तापवल्यास त्याचे रुपांतर वाफ तयार होते. त्यात पुन्हा अणु-रेणू असतात. या पाण्याच्याच एकापेक्षा एक सूक्ष्म अवस्था आहेत. त्याचप्रकारे शास्त्रात आपली चार शरीरे सांगितली आहेत.
विद्या या विमुक्तये’ अशी विद्येची परिभाषा आहे. ज्यामुळे मुक्ती मिळेल ती विद्या होय. आसने, असल्या मुक्तीकरिताच असल्यामुळे त्याचे नाव वैदिक ऋषिमुनींनी ‘आसन’ असे ठेवले आहे. आसने अनेक प्रकारची आहेत. त्यापैकी कुंडलिनी जागृतीकरिता खालील आसने उपयोगाची आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जलदिनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय पाणीप्रश्नावरती एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार २०५०मध्ये दोन अब्जांहून अधिक लोक हे जलमस्येने ग्रस्त असतील आणि यात भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्चासत्रात ‘प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन’ हा शोधनिबंध सादर केलेल्या वसुमती करंदीकर हिची घेतलेली मुलाखत...
शिक्षणाला कौशल्य प्रशिक्षणाची जोड देतानाच नव्याने शैक्षणिकदृष्ट्या पदविका, पदवी वा अन्य विशेष अभ्यासक्रम उत्तीर्ण करणार्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञान व पात्रतेला कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाची जोड देण्याचे व्यापक प्रयत्न आणि उपक्रम केंद्र सरकारतर्फे सातत्याने राबविण्यात येत आहेत. यातूनच राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी सुमारे एक कोटी विद्यार्थी युवक कौशल्य विकासयात्रेत सहभागी होतात, त्याचीच ही यशोकथा...
परमार्थाची ओळख करून घेताना सुरुवातीच्या काळात माणसाला असे वाटत असते की, या मार्गातील ज्ञानमार्ग, योगमार्ग हे आचरण्यास कठीण आहेत. त्यातल्या त्यात भक्तिमार्ग हा सोपा वाटतो.
विविध राज्यांतील आणि विविध पक्षांच्या नऊ खासदारांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ ऊर्जा आणि पर्यावरण या विषयावरील ज्ञान विनिमय कार्यक्रमासाठी शिकागो विद्यापीठातील अभ्यासक, धोरणकर्ते आणि नेत्यांना भेट देत आहे.
साधण्या उभय जन्मांचे कल्याण, लाभो देवगणांची उदात्त शिकवण!
दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. या वर्षी ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ने नवी मुंबई, घाटकोपर, विरार, भाईंदर या ठिकाणी विज्ञान दिनानिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० या वेळेत अशाच एका कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ‘छोटे शास्त्रज्ञ’ ही नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला. या उपक्रमांचा घेतलेला मागोवा...
परमेश्वराला हे ज्ञात होते की, सारेे काही मिळूनदेखील माणूस हा माणुसकीची भाषा व सद्व्यवहार विसरणार आहे. समग्र विश्वाचे ऐश्वर्य प्राप्त करूनही मनुष्य खर्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्देश संपादित करू शकणार नाही. म्हणूनच या वेदमंत्रात ’माणूस’ बनण्याची व त्याकरिता आवश्यक असणार्या बाबींची प्रक्रिया विशद केली आहेे.
रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने ०-१८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क 'हृदय तपासणी' शिबिराचे आयोजन शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केले आहे.
ज्योत आणि बुद्धी, प्रकाश आणि ज्ञान एकच! या दिवाळीला दिवा लावून अग्निदेवाला हीच प्रार्थना- सर्वांना सद्बुद्धी मिळू दे! सर्वांना हिवाळ्यातील अग्नी व सूर्यपूजेचे मर्म कळू दे! दिवाळीच्या सणाचे महत्त्व पटू दे! ‘छठपूजे’चे तत्त्व कळू दे!
’विद्’ म्हणजे जाणणे. जाणून वागण्याची रीत म्हणजे वैदिक परंपरा होय. ‘जाणणे’ हा मराठी शब्द ’ज्ञान’ या संस्कृत शब्दाचे अपत्य आहे. ‘ज्ञान’ या शब्दाचा उच्चार मराठीत ’द्न्यान’ असा आहे. परंतु, तो चुकीचा आहे. त्याचा खरा उच्चार ‘ज्याँन’ असा आहे. या ‘ज्याँन’ शब्दापासून मराठीत ‘जाणणे’ हा धातू आला आहे. म्हणून ‘जाणणे’ याचा अर्थ ज्ञानप्राप्ती करणे होय. ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे आहे का? आज जरी आम्ही पुस्तके वाचून ज्ञानी होण्याचा सवंग मार्ग शोधून काढला असला तरी वैदिक परंपरा असल्या बहुवाचकाला ‘बहुश्रुत’ म्
डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikarcvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत्या. सध्या डॉ. माहुलीकर या चिन्मय विश्वविद्यापीठ, केरळ येथे अधिष्ठाता आहेत. त्यांनी ‘पुराण मंत्र आणि विधींमध्ये वैदिक घटक’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळविली आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये सात पुस्तके आणि ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. डॉ. माहुलीकर अनेक पुरस्कारांनी विभूषित आहेत. त्यांना ‘प्राचीन ग्रीक नाटक आणि भरताचे नाट्यशास्त्र’ या प्रबंधासाठी मॅनकेजी लिम्जी सुवर्णपदक; संस्कृतच्य
शहरी आणि ग्रामीण जीवनमानात ग्रंथालये ही अनेक ठिकाणी उभी राहिल्याचे दिसून येते. मात्र, केवळ पर्यावरण, निसर्ग, वनसंपदा, पशु-पक्षी यांना केंद्रस्थानी ठेऊन ग्रंथालय उभे करणे, हे जरा हटकेच आहे. नाशिकची ओळख द्राक्षे, चिवडा, कवी कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर आणि इतर अनेकार्थाने आपणा सर्वांना आहेच. मात्र, पर्यावरण आणि निसर्ग यांची शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणारे ग्रंथालय ‘कारवी’ या नावाने नाशिकमध्ये वाचक सेवा देत आहे. याच ग्रंथालयाचा घेतलेला मागोवा खास आपल्यासाठी....
निरुक्तशास्त्रात या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय सुंदररीत्या केली आहे. निरुक्त शास्त्रात 'देव' शब्दाची व्याख्या अतिशय समर्पकपणे केलेली आहे, ती अशी 'देवो दानात्, द्योतनात दीपनात् द्युस्थानो भवतीति।' जो सतत साऱ्या जगाला ज्ञान, गुण, धनवैभवाचे दान करतो, जो स्वप्रकाशाने समग्र विश्वाला चमकवतो, असा तो देव!
आज ग्रंथरूपात असलेल्या वेदांच्या चारही संहिता कालौघाने नाहीशा झाल्या किंवा या वेदशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जरी खुंटली तरी अंतरंगातील ज्ञानात्मक वेदराशी कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण, वेद हे परमेश्वराचे अमर काव्य आहे.
सिद्धिविनायक युवा संस्थेच्यावतीने क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
दिनांक २५ ते २७ जानेवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे