सद्यस्थितीत भारतातील वाढता रोजगार आणि उपभोगाचे वाढते प्रमाण या दोन्ही घटकांमध्ये ज्या स्वरुपाचा सकारात्मक परस्परसंबंध दिसून येतो आहे, त्यावरून अलीकडच्या काळात भारताने साधलेल्या विकासामुळे रोजगार निर्मिती झाली असल्याचे निश्चितच म्हणता येईल. खरे तर या स्तुस्थितीने देशात रोजगारशून्य विकास (jobless growth) सुरू असल्याचे जे मिथक रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्या मिथकालाच आव्हान मिळाले असल्याचेही निश्चितच म्हणता येईल.
Read More