बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्नवित अत्याचाराची दखल आता इंगलंड मधील मंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे. ब्रिटीश खासदार बॅरी गार्डिनर आणि प्रिती पटेल यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबतची समस्या इंगलंडच्या संसदेत मांडली.हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सेक्रेटरी ऑफ स्टेट कयांच्याकडे मागणी करण्यात आली की त्यांनी बांगलादेच्या नेतृतवाला याबद्दल जागृत करावे.
Read More
(Shirish Maharaj More) चौदाशे वर्षांपासून भारत आणि हिंदूंवर अन्याय अत्याचार होतच आहेत. ते संपले, असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही गावागावात जाऊन अनेकांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. या घटनांविरोधात आम्ही हिंदू समाज म्हणून एकवटायला हवे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण हे विष आपल्या घरांपर्यंत पोहोचत आहे. येत्या काळात एक झालो नाही, तर हिंदू रसातळाला जाईल, असे मत संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी व्यक्त केले. त्यांनी दै. ‘मुंबई तरु
जोपर्यंत भारतात हिंदू समाजाची बहुसंख्या आहे, (‘हिंदू’ यात वैदिक, बौद्ध, जैन, शीख, सनातनी, आर्य समाजी असे सर्व पंथोपंथ येतात) तोपर्यंत लोकशाहीला काहीही धोका नाही आणि जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आहे, तोपर्यंत संविधानालाही काहीही धोका नाही. धोक्याची आरोळी जे ठोकतात, तेच देशाला फार धोकादायक आहेत.
भारतात सणासुदींच्या काळात मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च केला जातो. या जाहिराती बहुतेकवेळा हिंदूंच्या सणांबाबतच असतात. मात्र, त्यामध्ये काम करणारे कलाकार हिंदू धर्मियांच्या धार्मिक वैशिष्ट्यांबाबत उदासीन असतात. त्यामुळेच यांना वठणीवर आणण्यासाठी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ मोहीम राबविली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.
(Himachal Pradesh) शिमला तसेच हिमाचल प्रदेशातील एकूण १२ जिल्ह्यांमध्ये मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत हिंदू संघटनांनी निदर्शने केली. या निदर्शनात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
तीन दिवसांपूर्वी भिवंडीतील गायत्री नगर येथे राहणार्या कैकाडी समाजाच्या भगिनी रेणुका माने यांना वेलकम हॉटेलचा मालक रऊफ खान आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. त्या महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या विकास यादव आणि उमेश पाटील या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. भिवंडीतील हजारो हिंदू नागरिकांनी बुधवार, दि. 7 ऑगस्ट रोजी मोर्चा काढत घटनेचा निषेध व्यक्त केला.
हिंदू खाटिक समाजाच्या संघटन व उत्थानासाठी तळमळीने काम करणारे शेखर लाड. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
रा. स्व. संघाच्या विरोधकांनी चर्चा टाळली, तर चर्चा होणारच नाही. चर्चेचे बौद्धिक अवकाश त्यांनीच व्यापलेले आहे. चर्चा घडविण्याचे मंच त्यांच्याच ताब्यात आहेत. मात्र, रा. स्व. संघाला टाळून चर्चा करता येत नाही. हे त्यांच्या अवघड जागेचे दुखणे आहे.