भारतातील अनेक स्टार्टअप अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरले, तर काही स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यानिमित्ताने स्टार्टअप्सचा शुभारंभ करण्यापूर्वी आणि स्टार्टअप सुरु केल्यानंतर नेमकी नवउद्योजकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि॥’ या तुकडोजी महाराजांच्या पंक्ती. पण, आजच्या स्त्रीने उद्योगजगतातही ठसा उमटविला आहे. याचा प्रत्यय नीती आयोगाच्या ‘फ्रॉम बॉरोअर्स टू बिल्डर्स : वूमन्स रोल इन इंडियाज् फायनान्शियल ग्रोथ स्टोरीज्’ अहवालातून समोर येतो. आगामी ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर या अहवालाचे आकलन...
जेमतेम परिस्थिती व कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, धाडस आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी युवा उद्योजक ( Young Entrepreneur ) झालेल्या प्रणवकुमार ब्रिजकिशोर अहिरे यांच्याविषयी...
महाविकास आघाडी सत्तेत असताना मागे अंबानींच्या घराबाहेर विस्फोटके भरलेली कार उभी केली होती. त्याचबरोबर १०० कोटींचे टार्गेट वगैरे वगैरे हे सगळे काही लोकांना अजूनही स्मरणात आहे बरं. पण, आताच हे पुन्हा स्मृतिपटलावर येण्याचे कारण काय, तर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्योजकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या’ हा मंत्र प्रशासनाला दिला आहे. यावर काही लोकांचे म्हणणे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला. उद्योजकांना धमकावून १०० कोटी टार्गेट गाठणारे आता काय करणार?
(CM Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या सर्वच उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून, त्यांना त्यांच्या उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात यावे असे आवाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एमएसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. चंद्रकांत साळुंखे यांनी या मागणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली व निवेदन दिले. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवि
कुटिरोद्योग व स्वयंसाहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्याच जोडीला आता वनवासी परिसरातील महिलांनीही परंपरागत स्वरूपातील छोटेखानी उद्योग सुरु केला आहे. स्वयंरोजगारांद्वारे ग्रामीण व वनवासी क्षेत्रातील महिलांनी, आत्मविश्वासपूर्ण सक्षमीकरणाच्या जोडीलाच आपले स्वतःचे, छोटेखानी असले तरी स्वतःचे असे व्यावसायिक-आर्थिक विश्व साकारले असून, त्याचीच ही यशोगाथा...
धारावी रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल ) धारावीच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध आहे. सगळ्या पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीतच ३५० चौरस फुटाची पुर्णपणे मोफत घरे दिली जाणार आहे. जी मुंबईतील इतर कुठल्याही भागातील एसआरएच्या घरांपेक्षा १७ % मोठी आहे.
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे...’ या गीताच्या पंक्तीनुसार आपल्या कपड्यांच्या उद्योगातून सुखाचे अन् यशाचे धागे विणणार्या अदिती कुडवा यांच्याविषयी...
नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी झेरोडा (Zerodha) कंपनीचे निखिल कामत यांनी आगळीवेगळी योजना सुरू केली आहे. या योजनेचा नाव त्यांनी 'WTFund' असे ठेवले आहे. २५ वर्षाखालील तरूणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी एमएसएमई उद्योजक नोंदणीला 'उद्यम' ला भरभरून रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला आहे. उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म (UAP) वर ४ कोटींहून अधिक एमएसएमई (MSME) उद्योजकांचे नोंदणीकृत लिस्टिंग झाले आहे. लघू सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराला हा बंपर प्रतिसाद जनमानसातून मिळाला आहे.
आयुष्यात शेवटी आठवणीच माणसांचे आयुष्य सावरतात किंवा बिघडवतात. पण करारी बाणा आयुष्यात भलीमोठी झुंज देत समृद्धीचा वारसा अंगिकारण्यास मदत करतात. नेहमी आपण शून्यातून विश्व निर्माण केलेल्या गोष्टींतून आकलन करत असतो. परंतु आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी व्यवसाय उभारताना झुंज कशी द्यावी याबद्दल मात्र फारसे भाष्य होताना दिसत नाही. परिणामी त्रोटक प्रेरणा घेत अखेरीस माणूस जिद्द हरवतो. पण कितीही संकटे आली तरी त्याला तोंड कसे द्यावे याचा परामर्श एखाद्या महिला गृहिणी व नंतर झालेल्या उद्योजक झालेल्या महानुभवाकडून घ्याय
भारताचे विकसित तंत्रज्ञान व संशोधनशैली, उद्यमशीलता, उद्योजक व तंत्रज्ञान यांचे योगदान बहुचर्चित झाले. प्रगत तंत्रज्ञानाचा प्रयोग आणि उपयोग यांचे फायदे सर्वांना लक्षात आले आहेत. याचे मूळ संगणक विज्ञानासह प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसित स्वरूपातील उपयोगातून सिद्ध झाले आहे.
लोकनेते दि. बा. पाटिल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी ९ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या महारोजगार मेळाव्याचे आयोजक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी दिली आहे.
परिस्थिती माणसाला बदलते. मात्र, काही व्यक्ती बदल घडवणार्या परिस्थितीलाच बदलतात. त्यामुळेच यश त्यांच्यासाठीच आहे, असेच म्हणावे लागते. अशीच एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे नीलम राजेश एदलाबादकर.
"आज माझे मार्गदर्शक रतन टाटा सरांचा वाढदिवस आहे. आज माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते त्यांच्याच मुळे आहे. मी फक्त १८ वर्षांचा होतो तेव्हा रतन टाटा सरांनी माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कच्च्या घड्याला आपल्या हाताने सावरले. त्यांनी आपल्या अनुभवातून मला दिशा दाखवली. त्यांचा आशीर्वाद मला संबल देतो. रतन टाटा यांते स्वप्न होते की, सर्व भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळावीत. जेनेरिक आधाराद्वारे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वचन देतो की, जेन
लहानपणीच रेखा यांची आई वारली. वडिलांचेही रेखा यांच्यासह भावंडांवर दुर्लक्ष झाले. लग्नानंतर संसाराला हातभार लागावा म्हणून सुरू केलेल्या पुणे येथील उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल!
लघु उद्योग आणि लघु उद्योजक वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. ‘एमएसएमई’ म्हणजेच सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपातील या उद्योगांचे आपली औद्योगिक व्यवस्था व अर्थरचनेत विशेष स्थान आहे. राष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक विकासामध्ये ‘एमएसएमई’चे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’मध्ये २० टक्क्यांचे योगदान. असे असतानाही याच लघु उद्योग आणि लघु उद्योजकांना मात्र मोठ्या प्रमाणावरील मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजभवन नागपूर येथे आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
सेलू (जिल्हा वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अपहार करणाऱ्या प्राचार्याला निलंबित करण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी विधान परिषद सभागृहातून दिले.
हुरुन इंडियाच्या टॉप-२०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी पटकावला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हुरुन इंडिया लिस्ट ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली.
बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन नाका कामगारांना कौशल्य विकासाचे धडे देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी सोडून, स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत ‘अपूर्वा क्रिएशन्स’ हा ब्रॅण्ड प्रस्थापित करणार्या उद्योजिका अपूर्वा दारशेतकर यांच्या जीवनप्रवासाविषयी...
उद्योजकांना त्यांचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज ओळखून उद्योजकाला मार्गदर्शन करणारे मराठीतील पहिले पुस्तक ‘मेंटॉर’ची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रतिथयश उद्योजक तथा कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागातील अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागातील आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय (नवीन व नूतनीकरण), उद्यान विभागातील उद्या
देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट वाँलेट कंपनी पेटीएमने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्याबरोबरच भारतीय स्टार्टअपला बळ देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्याचे ठरवले आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी संचालक विजय शर्मा यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी ही नवी गुंतवणूक केली जाऊ शकते. कॅटेगरी २ च्या Alternate Investments Funds ची निर्मिती कंपनी करणार आहे.या निधीची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असणार आहे.
स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मान
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी...
दै.‘मुंबई तरुण भारत’कडून उद्योजकांचा झालेला सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा सन्मान आहे. असे गौरवोद्गागार राज्याचे उद्योजक व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. निमित्त होते-उद्योजकांच्या गौरव सोहळ्याचे.
रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजने’चा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने या योजनेचे स्वरुप, त्याचा लाभ कोणाला आणि कशाप्रकारे घेता येईल, योजनेचे नेमके फायदे यासंबंधीची प्राथमिक माहिती देणारा हा लेख...
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जदारांच्या जाचाला कंटाळून २ ऑगस्ट रोजी आपल्या कर्जत स्थित स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. त्याला आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती आणि रा. स्व. संघाच्या विचारांतून कार्य, अशी जीवनपद्धती स्वीकारलेल्या स्मिता यशवंत घैसास. उद्योग आणि समाजकार्य करणार्या स्मिता यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध
‘स्टार्टअप २०’ या नव्या उपक्रमाची ‘जी २०’ या जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली असून, त्याचा मुख्य उद्देश ‘जी २०’ सदस्य देशांमध्ये सहकार्याच्या माध्यामातून नव्या, कल्पक व सहकार्यावर आधारित स्टार्टअप उद्योगशीलतेला चालना देणे हा आहे. याद्वारे विविध देशांमध्ये यशस्वी स्टार्टअपच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेचे आदान-प्रदान करण्यासह विविध समस्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे.
साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्या अॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
कुटुंबीयांचे पाठबळ आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर उद्योजक अरुण सावंत या मराठी माणसाने व्यवसायात पाऊल टाकले. खरंतर त्यांच्या कुटुंबात कोणतीच उद्योजकतेची पाश्वर्र्भूमी नव्हती. पण, तरीही त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या व्यवसायाचा वारसा त्यांची दोन्ही मुले आज सक्षमतेने पुढे घेऊन जात आहे त्यांचे समाधान अरुण यांच्या चेहर्यावर दिसते. या यशस्वी उद्योजकांच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया.
शासन-प्रशासन स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामागचा मुख्य उद्देश हा रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात पुरुष आणि महिलांमधील संख्यात्मक तफावत कमी व्हावी, त्याशिवाय गृहोद्योगांसह कुटिरोद्योगांसारख्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग असावा व त्याच जोडीला त्यांना आपल्या रोजगार वा छोटेखानी व्यवसायातून आर्थिक प्राप्ती व स्थिरता लाभावी, हे उद्देश पण होतेच. यातून महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला.
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी मार्फत विविध प्रकल्पांची कामे करून मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मुंबई : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
डोंबिवली : डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व पुणे येथील व्यावसायिकांसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था 'दे आसरा' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये प्रथमच उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा दिनांक 21 एप्रिल 2023, माधवाश्रम हॉल, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व येथे घेण्यात येणार आहे.
दादा माझ्या वडिलांच्या पिढीतले. मूळचे अभियांत्रिकी उद्योजक. ठाणे (आता पालघर) जिल्ह्यातल्या वाडा गावचे. तिथे एस्टी स्टॅण्डवर उतरून कोणालाही विचारावं, दादा वाडेकरांचे घर... पत्ता लगेच मिळायचा. अनेकांचे पत्ते दादांच्या घराच्या संदर्भाने असायचे. घर काही असामान्य नव्हते. माणूस असामान्य होता...
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, महिलांचा विकास आणि आर्थिक क्षेत्रातील प्रतिनिधित्वासाठीच्या ‘जी २०’ समूहाच्या ‘जी २० एम्पॉवर’च्या माध्यमातून ‘महिलांचा विकास ते महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत विकास’ असा संकल्पनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्नही सुरू केला गेला आहे. स्वाभाविकपणे एका नव्या बदलाच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहेत, त्या महिला उद्योजकच आणि त्यांच्याच नेतृत्वात ‘जी २० एम्पॉवर’ची वाटचाल सुरू राहणार आहे.
कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. या पीएम स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हेच आहे. रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यां
परंपरागतरित्या या छोटेखानी स्वरूपाच्या पथारीवर पण फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या व्यवसाय आणि व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य मिळू लागले आहे. विशेषत: कोरोना व नंतरच्या काळात विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. पथारी व्यवसाय व सूक्ष्म उद्योजकांना पूरक व हितकारी होण्याच्या दृष्टीने विशेष अर्थसाहाय्य योजना सुरू करून, या क्षेत्रात विशेष पाठबळ देण्यात आले.
“आजच्या तरुणांनी उद्योजकतेकडे फक्त स्वतःच्या संपन्नतेचे साधन म्हणून बघण्यापेक्षा, ब्रिटिश येण्यापूर्वी जो संपन्न, समृद्ध असा भारत होता, तो परत कसा तयार करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी दिला
घरं तर अनेकजण बांधतात. पण, ज्याठिकाणी देवाचा वास आहे, अशा मंदिराचे बांधकाम करणे ही भाग्याचीच गोष्ट. जाणून घेऊया आतापर्यंत शेकडो मंदिरे बांधणार्या शहाजी हाकदळे यांच्याविषयी...
नुकतीच ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्या आणि वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. मात्र, त्यातूनही काहीतरी खोड काढून आपला सुप्त हेतू साध्य करण्याचा खटाटोप काहींना स्वस्थ बसू देईना. अशा काही अस्वस्थ लोकांनी राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतरही आपल्या अज्ञानाच्या ज्योती तेवत ठेवून अफवांचा प्रकाश सर्वदूर पसरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्यावतीने अंधेरी ‘एमआयडीसी’मधील अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र येथे शैक्षणिक आणि रोजगार मेळावा शनिवार दि. 23 जुलै रोजी संपन्न झाला
वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...
राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्